top of page


शासनाची शबरी घरकुल योजना बंद होणार? आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती
नागपूर: आदिवांसींना हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत निधी देण्यात येतो. यामुळे हजारो अदिवासी कुटुंबांना हक्कारचे घर मिळाले आहे. परंतु आता या योजनेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. खुद्द आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीच याबाबत माहिती दिली आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाचा आहे. अनुसूचित जाती (एससी) करिता रमाई घरकुल व आदिवासी वर्गाकरिता शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आली. योनेंतर्गत अडीच लाखांप
2 hours ago2 min read


युपीए सरकारच्या काळातील मनरेगा योजना आजपासून बंद, एनडीए सरकारची जीरामजी नवी योजना
युपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली ग्रामीण रोजगाराची गॅरंटी देणारी ‘ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी कायदा (मनरेगा) 2005 ही योजना मोदी सरकारने बंद करून त्याच धर्तीवर नवी योजना सुरू केली आहे. या नव्या योजनेचं विकसित भारत- गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन ग्रामीण कायदा -2025 (व्हीबी-ग्रा.म.जी) असं नामकरण करण्यात आलं आहे. ही योजना आजपासून सुरू होत आहे. त्यामुळं गेल्या 20 वर्षाचा मनरेगाचा प्रभाव आता संपणार आहे, नवी योजना कशा पद्धतीनं राबवली जातेय याकडंही आता
4 days ago2 min read


फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; ओबीसींना मिळणार्या शैक्षणिक सवलती मरठा समाजालाही लागू 8 योजनांचा जिआर निघाला..
मुंबई: नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजासाठीच्या आठ शैक्षणिक सवलतींच्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर यापुढील काळात ओबसींसाठी सुरू करण्यात येणार्या शैक्षणिक सवलतींच्या योजना आपोआप समाजालाही लागू होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये ओबीसींच्या आठ शैक्षणिक सवलती व सोयी- सुविधा देणार्या योजनांचा उल्लेख क
Jun 52 min read


महाराष्ट्रातील शेतकर्यांना फडणवीस सरकारतर्फे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी मोठ्या दिलासाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जमाफीला आणि नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांसाठी प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकर्यांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे, मात्र आचारसंहितेमुळे याची अधिकृत घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे. 56 लाख शेतकर्यांना होणार फायदा : अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, या योजनेचा अंदाजे 56 लाख शेतकर्यांना फरायदा होऊ शक
Jun 31 min read


राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय; रस्त्यांचा कायापालट होणार! सरकारने उभे केले 8500 कोटी रुपये, 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज प्रस्तावास मान्यता
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (दि.2 जून) पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल मिळालेल्या माहितीनुसार शेतकर्यांच्या कर्जमाफीवरही या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांचा कायापालट व्हावा तसेच रस्ते बांधणीला वेग यावा, यासाठी सरकारने दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयामुळे आता रस्त्यांच्या बांधणीकरीता हजारो कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र
Jun 22 min read


राष्ट्रवादीचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा संबंधित मंत्र्यांच्या निवास्थानी मोर्चाचा इशारा
यवतमाळ: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी, तांत्रिक त्रुटी, नवीन पात्र युवतींना अर्जाची संधी तसेच विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पक्षाच्या कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनिषा काटे (भो
Jun 21 min read


तब्बल 1.25 कोटी लाडक्या बहिणीं ठरल्या अपात्र , सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. केवायसी आणि इतर कारणांमुळे लाखो महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. आधी योजनेतील लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरवल्यावरुन विरोधकांनी सत्ताधार्यांवर टीकास्त्र डागलं आहे. सरकार योजना बंद करण्याच्या विचारात असल्याचा अरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान शरद पवार गट राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी योजनेसंदर्भात धक्का दायक खुलासा केला आहे. गेल्या काह
Jun 12 min read


मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्वाचे निर्णय; ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापनेला मंजूरी!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारच्या बॅबिनेट बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये मुंबईत ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत पार पडली. आशाताईच्या नावाने संगीत अकॅडमीसह पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानं
Apr 132 min read


लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2-3 दिवसांत फेब्रूवारीच्या हप्त्याची रक्कम
महायुती सरकारच्या “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने ” अंतर्गत्र राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाखो महिलांसाठी ही एक महत्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकारने “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने” अंतर्गत फेब्रूवारी सन्मान निधीचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी “ एक्स” या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रूवारी महिन्याचा
Mar 301 min read


दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - आय ए एस तुकाराम मुंढे, ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ मुळे दिव्यांग सक्षमीकरणाला डिजिटल गती ; दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक
मुंबई: दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे.दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ ( https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ ) आणि मोबाईल ॲप चे...
Feb 231 min read


‘नरेगा’ च्या मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना वाट मोकळी! दहा कामाची मर्यादा हटणार; रोहयो मंत्री गोगावलेंची माहिती
मुंबई : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणार्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी दिली असून यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले म्हणाले. राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती.य
Feb 141 min read


लाडक्या बहीणींसाठी सरकारचा मोठा निर्णय ! तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार, बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये
मुंबई: लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांचा ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा 4500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहीणींना एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मदत दिली जाते, या योजनेचा थेट राजकीय फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुत
Feb 42 min read


अतिवृष्टीचं आनुदान दिवाळीपूर्वीच शेतकर्यांच्या खात्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यात 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने 2...
Sep 30, 20252 min read


शासनाच्या मोफत धान्य वाटपास ई-पॉस मशिनचा खोडा!
ई-पॉस मशिनमध्ये लाभार्थींच्या डाटामध्ये तांत्रीक अडचण! मोखाडा तालुक्यात हक्काच्या रेशन लाभापासून नागरिक वंचित ई-पॉस मशिनमध्ये लाभार्थींची...
Sep 11, 20251 min read


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय !
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग, रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात...
Aug 19, 20251 min read


इच्छाशक्ती नसलेले राज्यकर्ते! मते विकणारा कोकणी माणूस!!
गणेशोत्सव जवळ आला की खड्यात असलेल्या पनवेल गोवा महामार्गाची आणि नसलेल्या 'सावंतवाडी टर्मिनल'ची चर्चा जोर धरू लागते. यात नवीन असे...
Aug 17, 20253 min read


महादेव मुंडें हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे एसआयटी निर्देश
डम्प डेटा तपासणी, पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी ; दोषी कोणीही असो सोडणार नसल्याचे अश्वासन परळी येथील व्यवसायिक महादेव मुंडे...
Jul 31, 20252 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे वाढवले आर्थिक निकष, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ
अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा...
Oct 9, 20245 min read
bottom of page