top of page


आयुुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचे कौतुक; मात्र माजी राज्यमंत्र्यांची मागणी अजब
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच बुलढाण्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी त्यांच्या कामाचे कौतुुक करत एक अजब मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांचे रक्त राज्यातील सर्व खात्याप्रमुखांना द्यावे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रेते, भेसळ करणारे व्यावसायिक, हॉटेल चालक आणि औषध विक्रेत्यांवर सातत्
Jun 161 min read


कॉक्रोच जनता पार्टीचे नागपूरात आंदोलन, अभिजीत दीपके यांचा आरएसएसवर घणाघात
नागपूर : राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाणीनंतर नापूरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. नागपूरच्या संविधान चौकात अभिजीत दीपके यांच्या प्रमुख उपस्थितीसह पार्टीच्या हजारो सदस्यांसमवेत आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनास मार्गदर्शन करताना अभितीत दीपके यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला. अभिजीत दीपके यांनी जयपूरमधील घटनेबाबत शांततेचे आवाहन करत, मा
Jun 162 min read


सोलापूरच्या तांदुळवाडी दुर्घटनेत विहीरीत उडी घेवून 6 जणांचे प्राण वाचवणारा इरफान ठरला माणुसकीचा खरा हिरो
सोलापूर: म्हसवड (जि. सातारा) येथील श्री सिद्धनाथांचे दर्शन घेऊन परतणार्या भाविकांच्या वाहनाला तांदुळवाडीजवळ भीषण अपघात झाला. भाविकांचे पिकअप वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, काळजाला पिळवटून टाकणार्या प्रसंगात तांदूळवाडी येथील तरुण इरफान मुजावर आणि त्याच्या सहकार्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत 6 जणांचे प्राण वाचवले. संकटसमयी दाखवलेल्या या अचाट धैर्यामुळे इरफान सध्या माणुसकीचा खरा हिरो ठरला आहे. सोलापूर जि
Jun 152 min read


शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण- दीपके
नीट पेपरफुटी, बरोजगारीसह युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली, पुणे (महाराष्ट्र),लखनऊ (उत्तरप्रदेश), चंदीगढ (पंजाब) नंतर राजस्थानमधील जयपूरमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. तत्पुर्वी संस्थापक अभिजीत दीपके यांना पार्टीच्या सदस्यांनी खांद्यावर उचलून घेत व्यासपीठाकडे जात असताना गर्दीतील दोन युवकांनी अभिजीत दीपके यांना हाताच्या चापटाने मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर दीपके यांनी शांतता राखण्
Jun 152 min read


जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात राडा! संस्थापक अभिजीत दीपकेंना मारहाण; पार्टीच्या सदस्यांकडून चापट मारणार्या तरुणांना बेदम चोप
जयपूर : जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी कानशिलात लगावली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून बेदम चोप दिला. अभिजीत दीपके नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यसांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकारवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजीवरुन काही तरुणांमध्ये वाद
Jun 152 min read


आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगितमंत्री गिरीश महाजन यांची आंदोलनस्थळी भेट; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठकीचे अश्वासन
पंढरपूर: शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये शुक्रवार (दि.12) पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. रोहित पवार यांच्या आदोलनाला शेतकरी संघटनांसह विविध नेत्यांनी पाठींबा दिला. विरोधी पक्षाकडून रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीकाही करण्यात आली. आंदोलनाच्या तिसर्या दिवशी सरकारच्या वतिने मंत्री गिरिष महाजन यांनी सायंकाळी आंदोलनस्थळी रोहित पवार यांची भेट घेतली. मागण्यांसद
Jun 152 min read


सोलापुरमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाहून परणार्या भाविकांची पिकअप विहीरीत कोसळली, रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत पिकअप कोसळून आठ जणांचा मृत्यू
सोलापूर: जिल्ह्यातील माळशीरसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पिकअप कोसळून हा अपघात घडला. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या विहिरीत हा पिकअप कोसळला ती विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. नाकातोंडात पाणी गेल्याने या अपघातात आठ जणांना अपाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेत ज्याचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारडून मदतीची घोषणा क
Jun 141 min read


आता तुकाराम मुंडे यांची बदली केली तर... - जरांगे पाटील
धाराशीव: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यापासून नागरीकांच्या अरोग्याचा खेळमांडणार्या राज्यात दुध भेसळ, प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला त्याच बरोबर मानवी आरोग्यास हानीकारक औषधींचा कोट्यावधींचा साठा जप्त करत धडाकेबाज कारवायांनी शेकडो गुन्हे दाखल करत अनेक आरोपींना अटक केली आहे. राज्यभरातून तुकाराम मुंडे यांच्या धाडसी कारवायांचे कौतुक होत असून सामांन्यातून त्यांना समर्थन मिळत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनीही आता तुकाराम मुंडेंच्या कार्याचे कौतुक क
Jun 142 min read


शेतकरी कर्जमाफी योजनेत कोणत्याही कठोर अटी व शर्ती लादलेल्या नाहीत - मुख्यमंत्री फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी, हवामान बदल शेतीसमोरील आव्हानांवर सविस्तर भूमिका यावेळी त्यांनी कर्जमाफीतील अटींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की, शेती क्षेत्रासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे भविष्यात ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या कर्जामाफी योजन
Jun 121 min read


रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
पुढरपूर: राज्यातील शेतकर्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्यवा कर्जमाफीतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यसांनी शुक्रवारी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘शिवतीर्थ’ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. शेतकर्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनापूर्वी पंढरपूर पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या
Jun 122 min read


देशात हिंदू-मुस्लिमचे राजकारण चालणार नाही - अभिजीत दीपके पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन; 20 जून ला पुन्हा दिल्लीत आंदोलनाचा इशारा
पुणे: दिल्लीतील जंतरमंतर नंतर कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन झाले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनास राज्यासह परराज्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास सोनम वांगचुक यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती. नीट पेपरफुटी प्रकरणावरूनप अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत पुन्हा दिल्ली चलो चा नारा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. न
Jun 113 min read


कर्जमाफीतील जाचक अटीशर्तीच्या विरोधात रोहित पवारांचा एल्गार पंढरपुरात पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारकडून सरकारकडून कर्जमाफीची अशा होती. परंतु सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा पंढरपूरात आपण उद्या शुक्रवार दि.12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार
Jun 112 min read


ह्रदयविकाराने मृत्यू: वैमानुष्यातून पठाण कुटुंबीयांवर खोटा गुन्हा?शवविच्छेदन अहवालापूर्वीच पोलिसांची घाई; समाजिककार्यर्त्यांची पोलिस अधिक्षक, पोलिस निरिक्षकांकडे धाव
बीड: जिल्ह्यातील मानूर (नागनाथ) येथे ह्रद्यविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यूनंतर मयताचे शव शिरुर कासार पोलिस ठाण्यात आणले. शवविच्छेदन अहवालापूर्वीच कसलीही शहानिशा न करता स्थानिक राजकीय वैमानुस्यातून पोलिसांनी तक्रादाराच्या जबाबानुसार पठाण कुटुंबीयांवर गंभीर खोटे गुन्हे दाखल केल्याचा अरोप करण्यात आला आहे. सामाजीक कार्यकर्ते, समाजबांधवांनी पोलिस अधिक्षक, पोलिस निरिक्षकांना मागण्याचे निवेदन देत प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. मानूर(नागनाथ) येथे ह्रद्यविकाराच्या मृत्यून
Jun 112 min read


पुण्यातील रेव्ह पार्टीतील 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
पुणे: पुण्याच्या तुळापूर येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये तब्बल 156 तरुण-तरुणी उपस्थित होते, मात्र केवळ 78 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उर्वरित 78 जणांनी रात्री परस्पर कुणाच्या सांगण्यावरुन सोडण्यात आले? तसेच पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचे स्पष्ट असतानाही फक्त 29 जणांचीच अमली पदार्थ चाचणी करण्यात आ
Jun 101 min read


मराठा आंदोलक आक्रमक: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या , सरकार अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप
मुंबई/ आहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या अंमलबजाणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदिवसीय रखरखत्या उन्हात कुठल्याही सावलीचा आश्रय न घेता मोकळ्या मैदानामध्ये बाजावर उपोषण केले. मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी करत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. पण सरकार आता मागण्यांवर निर्णय न घेता दिलेल्या अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा अरोप आंदोलकांनी केला आहे. मराठा आंदोलकांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात धड
Jun 92 min read


दिल्लीनंतर आता पुण्यातही धडकणार ‘कॉक्रोच’; पुणे विद्यापीठासमोर गुरुवारी आंदोलन
पुणे: नीट- यूजी पेपरफुटीच्या मुद्यावरून देशातील तरुणांमध्ये संताप वाढत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलन महाराष्ट्रात विस्तारण्याची योजना जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने महाराष्ट्राची शैक्षणिक राजधाणी म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात 11 जून रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. सीजेपीने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदेालन 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले
Jun 91 min read


एलपीजी गॅस सिलिंडर बाबत सरकारचा मोठा निर्णय; उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या सबसीडी कोट्यात कपात, आता केवळ चार सिलिंडरवर मिळणार सबसिडीचा लाभ
मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जलहाजांच्या वाहतुकीसाठभ बंद आहे. यामुळे मध्य पूर्वेतून होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या जवळपास ठप्प आहे. त्यामुळे काही प्रमाणात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने गॅस सिलिंडरच्या एका नियमात बदल केला होता. तो म्हणजे ज्याच्याकडे पीएनजी गॅसचं कनेक्शन आहे. त्याला आता एलपीजी गॅसचं कनेक्शन मिळणार नाही. तसेच ज्याच्या
Jun 81 min read


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह टीमचे मानले आभार
संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदाा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आमा मरठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे आभार मानले आहेत. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे मानले आभार: मनोज जरांगे पाटील
Jun 52 min read


महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? - लक्ष्मण हाके
राज्य सरकाने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे, आता ओबीसी विद्यार्थ्याप्रमाणेच मरठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सह इतर महत्वाच्या बाबींसाठी या सवलती असणार आहेत. ओबीसींप्रमाणेच मरठा समाजासाठी तब्बल8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मरठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? - हाके: मराठा समाजासाठी 8 योजना सुरू
Jun 51 min read


फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; ओबीसींना मिळणार्या शैक्षणिक सवलती मरठा समाजालाही लागू 8 योजनांचा जिआर निघाला..
मुंबई: नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजासाठीच्या आठ शैक्षणिक सवलतींच्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर यापुढील काळात ओबसींसाठी सुरू करण्यात येणार्या शैक्षणिक सवलतींच्या योजना आपोआप समाजालाही लागू होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये ओबीसींच्या आठ शैक्षणिक सवलती व सोयी- सुविधा देणार्या योजनांचा उल्लेख क
Jun 52 min read
bottom of page