top of page


अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची बंडल मोजतानाचा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्क फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटोच आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे रजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सर
5 hours ago2 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?, दोन्ही शिवसेनेच्या नेत्यात फूटीचा कलगितूरा ; शिवसेना (शिंदे) चे 20 आमदार भाजपच्या वाटेवर, तर शिवसेना (उबाठाचे) 13 आमदार ठाकरेंची साथ सोडणार!
गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही बर्याच आमदारांसह बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घूतला होता. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यत आहे. शिवसेना
1 day ago1 min read


अधिवेशनाचा पहिला दिवस: भाजप तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आक्रमक, आमदार कृष्णा खोपडेंची लक्षवेधी
नागपूर: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप तुकाराम मुंडेच्या विरोधात आक्रमक दिसली. भाजप आमदारांकडून यावेळी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तुकाराम मुंडे कोविडच्या काळात नगापूर महानगरपालिकेत रुजू झाले, त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले. एखाद्या साईटवर ते गेले तर मीडियाला माहित होतं. मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता. तुकाराम मु
1 day ago1 min read


राष्ट्रवादी (श.प.) गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पती वाल्मिक कराडच्या रडारवर!परळीत ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘ अण्णा बाहेर येतोय’
बीड : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाअगोदरच बीडमध्ये धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्य उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी एका कार्यकर्त्याजवळ काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दीपक देशमुख वाल्मिक कराडच्या रडारवर असल्याचे बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओक्लिपनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बीडच्या परळी नगरपालिका निवडणुक मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट
2 days ago2 min read


विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम आमचे नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन यंदा चांगलच गाजलं आहे. अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच तपाला आहे. राज्याला सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहूमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे. अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम होतो. यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा म
2 days ago1 min read


उद्यापासून विधीमंडळाचे नागपूरात हिवाळी अधिवेशन
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; स्थानिक स्वराज संस्थां निवडणुकांची रणधुमाळी, अधिवेशन ‘वादळी’ ठरणार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकर्यांचा असंतोष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्
2 days ago1 min read


तपोवनातील प्रस्तावीत प्रदर्शन केंद्राची निवीदा रद्द नाशिकमध्ये 15 हजार वृक्षारोपन करणार - मंत्री गिरीश महाजन
नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्ट्रोरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33
3 days ago1 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
4 days ago3 min read


पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत; कल्याण डोंबिवलीत शिवसेना,भजापच्या एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी
कल्याण: निवडणुक आली की तिकीट किंवा उमदवारीसाठी घोडबाजार सुरू होतो. मात्र, कल्याण- डोबिवलीत पक्ष प्रवेशावरुन घोडबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे अमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्याच्या पक्षात जाण्यासाठी 2 ते 5 कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्यूत्तर भाजपने कल्याण जिल्हाध्यक्ष नुदू परब यांनी दिले. महापालिका
4 days ago1 min read


सुप्रीम कोर्टाकडून नागपूर खंडपीठाचा आदेश कायम; आदेशात तीन तारखांचा उल्लेख
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ दिसून आला आहे. बर्याच वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या अडचणी दिसून येत आहेत. काही नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली. नगापूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात त्यावर सुन
4 days ago2 min read


भाजप आमदार सुरेश धस दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला
बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठली. नगरपरिषदेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सुरेश धस दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विकास कामांसाठी होती, असा दावा धस यांच्याकडून केला जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्
5 days ago3 min read


कल्याण-डोंबिवलीचा पक्षप्रवेश शिवसेना (शिंदे) गटाच्या जिव्हारी! ; भाजपला थेट इशारा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, अमित शाह यांनी अश्वासन देखील दिलं होतं, फडणवीसांनी देखील याप्रकरणात लक्ष घातलं होतं. मात्र, अमित शाह यांच्या अश्वासनानंतर देखील आणि निवडणुकांचा पहिल
5 days ago2 min read


धनंजय मुंडेचा मर्डर होणार होता, भय्यू महाराजांनी वाचवले!
आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबजनक दावा बीड: धनंजय मुंडेची हत्या झाली असती मात्र ते वाचले, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी हा दावा केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर सडकून केलेली टीका यास कारणीभूत ठरली आहे. याच टीकेला प्रत्यूत्तर देताना रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेच्या हत्येबाबत खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी परळी येथे जाहीर सभेत आपल्याला राजकारणातूनच नाही तर जीवनातून संपवण्याच कट रचला जात असल्याचा आरोप केला होता
6 days ago1 min read


मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांची भेट
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुक प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या शिवाय काल मतदाना वेळी अनेक ठिकाणी राडा झाला. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. मु÷ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांची एका खासगी कार्यक्रमात त्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 निनिटं चर्चा झाली. या भ
6 days ago2 min read


राज्यातील मतदान प्रक्रियेत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशीनच फोडल्या !
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. अकलुज नगरपालिका निवडणुक प्रभाग 7 मध्ये उमदवाराच्या नवन्याने ईव्हिएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवारा
Dec 21 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 22 min read


सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक अयोगानं जवळपास 24 ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान आणि 20 डिसेंबर रोज
Dec 21 min read


राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षच आमने- समाने आल्याने मतदान केंद्राला संघर्षाचा वेढा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्यभरात महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक आमने- सामने आल
Dec 24 min read


भाजपच्या सुडाचा कोकणात बदला?; आमदार निलेश राणे मध्यरात्रीच मालवण पोलिस ठाण्यात!
भाजपच्या देवगड तालुकाध्यक्षाच्या गाडीत अढळली रोकड; आमदार निलेश राणेंनी तडजोड उधळून लावल्याचा दावा मालवण: कोकणात भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. मालवणमध्ये भाजप पदाधिकार्याच्या बेडरुमध्ये अचानक धाड टाकून लाखो रुपयांची रोकड पकडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांची ‘पक्षाला हिरा’ मिळाला अशी प्रशंसा केली. त्यानंतर मतदानाला आवघे काही तास शिल्लक असताना मंगळवारी (दि.1) मध्यर
Dec 22 min read


हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा; बिहाराचा निकाल येऊन खूप दिवस झाले! नवीदिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी बिहारच्या निकालांचा उल्लेख केला. अनेक पक्ष त्यांच्या पराभवामुळे नाराज आहेत. पीएम मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. सोमवारपासून सुरू होणार्या अधिवेशनात सरकार 14 विधेयके सादर करू शकते असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले “ मित्रांनो या अधिवेशाना संसद देशासाठी काय
Dec 11 min read
bottom of page