top of page


मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!
देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.
2 days ago2 min read


भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीलादिवाळी सणात चर्चेला उधान
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिवाळी भेटीची मोठी बातमी समोर आली आहे., ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता या भे
2 days ago1 min read


दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे वारसाचा मुद्दा: धनंजय मुंडेंनीच मुंडे घराण्यात दरी निर्माण केली- जरांगे पाटील
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकिय वारसदारावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हूने प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट सल्ला दिला आहे की, अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ- बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका, तसेच दु
2 days ago2 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मराठवाड्याच्या राजकारणाला कलाटणी?
जय भगवान महासंघाने ठोकला शड्डू; मुंडे बंधु-भगिणीं समोर आव्हाण! राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आणि मराठा समाज आमने- सामने आल्याचं चित्र आहे. याची सर्वाधिक तीव्रता मराठावड्यात दिसून येत आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्याची महाएल्गार सभा पार पडली, त्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मरा
2 days ago1 min read


रवींद्र धंगेकरांची शिवसेना (शिंदे)पक्षातून हाकलपट्टी होणार?
पुण्यातील स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत. यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा आहे. हाकलपट्टी होणार असल्याची चर्चेनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रियास दिली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाही. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर
3 days ago1 min read


मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधुसोबत लढणार नाही- भाई जगताप
अगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधुसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणू ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्व प्राप्
3 days ago2 min read


करुणा शर्मा-मुंडेकडून पतीचं कौतुक; गोपीनाथ मुंडेचे खरे वारस धनंजय मुंडेच!
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात वादळ निर्माण करणार्या त्याच्या पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी आज चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले आहे. वारसा पोटातून नाही, तर विचारातून जन्माला येतो, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत. अशा शब्दात करूणा मुंडे यांनी भुजबळांच्या विधानाचे समर्थन केले. गोपीनाथ मुुंडे यांनी जसे जनतेत जाऊन आपले स्थान निर्माण केले, तसेच धनंजय मुंडे यांनीही कले, असे गौरोद्गारही करुणा मुंडे यांनी काढले. बीड येथे झालेल्या
3 days ago2 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सारीपाटावर हालचालींना वेग!
धक्का, इनकमींग, पक्षप्रवेशाचे वारे; पक्षबल वाढविण्यासह टिकविण्याचे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्याने राजकी पक्षात हालाचालींना वेग आला आहे. पक्षीय बलासाठी महायुतीमध्येच घटक पक्षांना गळतीची धास्ती आहे. जोरदार इनकमिंगमुळे भाजपनेही सवत्या सुभ्याची हाक देत मुंबईत एकत्र तर राज्यात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या वक्तव्याने याला बळ मिळत असून जाणकारा
3 days ago2 min read


शेतकर्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला...
बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान; सत्ताधार्यांकडून टीका महायुती सरकारने शेतकर्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकर्यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडलं, असे कडू यांनी म्हले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदसरीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संंभाजी महाराज हे त्यांच्या सासर्यांकडून मारले गले. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे. शोधल का?
5 days ago2 min read


खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
शनिवारवाडा सर्वधर्मीयांचा; कुलकर्णीवर गुन्हा दाखल करा रुपाली ठोंबरे यांची मागणी पुण्यात शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवार वाड्यात गोमुत्र शिंपून शुद्धीकरण केले. शनिवारवाडा ही हिंदूंचा ऐतिहासिक सांस्कृतीत ठेव असून यापूढे असे कृत्य सहन केले जाणार नाही, शिवाय शनिवार वाडा परिसरातील दर्गावर भगवा फडकवण्याचा इशराही त्यांनी दिला होता. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी अजित पव
5 days ago1 min read


निवडणूक अयोगाच्या काराभारा विरोधात विराट मोर्चाचे अयोजन
मुंबईत 1 नोव्हेबरला विरोधी सर्वपक्षीय मोर्चा; महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेत इशारा मुंबई : राज्याच्या मतदार याद्यांमध्ये एक कोटीहून अधिक मतदार घूसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणच्या मतदार याद्यातून कित्तेकांना वगळण्यात आल्याचा आरोप करत आज निवडणूक आयोगाच्या काराभारा विरोधात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. याशिवाय मनसेचा मेळावाही संपन्न झाला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली तर महाविकास आघाडीनेही येत्या 1 नोव्हेबरला मु
6 days ago2 min read


तुम्हला स्वताच्या पोलिंग एजंटवर भरोसा नाही का ?
अविनाश महातेकर यांचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाला स्वतःच्या पोलिंग एजंटवर विश्वास नाही का? मुंबई : सध्या काँग्रेस, शरदचंद्र राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना, मनसे यांच्याकडून निवडणूक आयोगावर आरोप करून मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याची अफवा समाजामध्ये जाणीवपूर्वक पसरवली जात आहे, मात्र या निवडणूक आयोग आणि त्यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये याच पक्षाचे पोलींग एजंट असतात,बनावट मतदार ते ओळखत असतात, स्वतःच्याच या पुल्लिंग एजंट वरती या...
6 days ago1 min read


मनसे मेळावा: राज ठाकरेंनी सत्ताधार्यांवर तोफ डागली
..तो पर्यंत राज्यात निवडणुका घेवूनच दाखवा, बाहेरुन मते आणल्याची जाहिर कबुली देत आहेत. मनसेचा आज मुंबईतील गोरेगाव येथे मेळावा होत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा होत आहे. मतदारयाद्यांमधील घोळ, निवडणुकीची तयारी आदी मुद्यांवर ते पदाधिकार्यांशी संवाद साधत आहेत. मतदान यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत या राज्यात निवडणु
6 days ago2 min read


बिहारमध्ये ऐन निवडणूकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का! मित्रपक्ष फुटला; झारखंड मुक्ती मोर्चाचा एकला चलोचा नारा
बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ऐन दिवाळीतच आघाडीत बिघाडीचे फटाके फुटले आहेत. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार असून सहा मतदारसंघामध्ये पक्षोच उमेदवार निवडणुक लढणार असल्याचे सांगितले. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी शनिवारी ही घोषणा केली. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान ह
7 days ago1 min read


मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, गैरसमज करून घेऊ नये - मंत्री विखे पाटील
ना.भुजबळांच्या टीकेला मंत्री विखेचं शेलक्या शब्दात प्रत्यूतर बीडमध्ये शुक्रवारी ओबीसींच्या एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. विखे आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखारा पसरून गेले, गेले तर गेले जीआर पण काढल्याचे भुजबळ म्हणाले होते. भुजबळ यांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेलक आणि मार्मीक प्रत्यूत्तर दिले आहे. बीड येथील ओबीसी एल्गार सभेतील मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर
Oct 181 min read


अजित दादाच्या राष्ट्रवादीत गटबाजी उफळली!
इतिहास आठवावा, आम्हाला निष्ठा शिकवू नये; आमदार मुंडेच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेचा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यात विधानसभा निवडणूकांपासून काही अलबेल नसल्याचे वारंवार समोर आले आहे. पक्षांतर्गत नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलन उनं दूनं काढण्यासाठी संधीच मानली जात आहे. ओबीसी एल्गार सभेमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी काहींना विधानसभेत मदत केली, त्यामुळे ते आमदार झाले असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके, विजयराजे पंड
Oct 182 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय
राजकीय समिकरणं बदलणार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. सर्वच पक्ष शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणुक लढण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. एकूनच काय तर निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. अशातच शरद पवार यांनी केलेल्या एका घोषणेमुळे महाराष्ट्राचे राजकारण बदलणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत श
Oct 142 min read


महायुतीला घवघवीत यश मिळेल!- मुख्यमंत्री फडणवीस
महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी या बैठकांचं संत्र सुरू आहे. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार विभागातील बैठका पूर्ण केल्या आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्याच्या विभागात दौरे लावल्याचे फडणवीस म्हणाजे. ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागल्याचे फडण
Oct 131 min read


आमदार संग्राम जगतापाच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज!
मुस्लिमविरोधी भूमिके विषयी कारणे दाखवा नोटीस बजावणार; वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम मुंबई: राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी...
Oct 111 min read


दिवाळीपूर्वी एक लाख शेतकर्यांच्या खात्यात टाका - उद्धव ठाकरेहंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना; हि तर शेतकर्यांची थट्टा
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हांबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकर्यांचे...
Oct 112 min read
bottom of page