top of page


एफडीए च्या छापेमारीने भेसळमाफियांच्या झोपा उडाल्या;मात्र बीड अपवाद?, गाई-म्हशी नगन्य, मात्र दुधाचा महापूर; प्रतिबंधित गुटखा-मावा,पानमसाल्याची सर्रास विक्री?
बीड: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात धकड कारवाईचा धडाका लावला आहे. अवघ्या काही दिवसांत राज्यभरात शेकडो छापे टाकत हजारो किलो भेसळयुक्त अन्न, प्रतिबंधित गुटखा आणि बनावट औषधी साठा जप्त करण्यात आला असून शेकडो जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, यास बीड जिल्हा अपवाद ठरतोय? गाई- म्हशी नगन्य असताना जिल्ह्यात दुधाच महापूर आल्याचे चित्र आहे. दुधाळ जणावरांच्या तुलनेत पटीने दुध उत्पादन हा वि
2 hours ago2 min read


एफडीए च्या पथकावर मस्तवाल गुटखा माफियांचा हल्ला; महिला अधिकार्याला स्कॉर्पिओने चिरडण्याचा प्रयत्न, अधिकार्यांना जीवे मारण्याची धमकी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटखा माफियांची दहशत आणि मुजरोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळूंज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला अन्न सुरक्षा अधिकार्यांला थेट स्कॉर्पिओखाली चिरडण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 9 जून रोजी
11 hours ago1 min read


पुण्यातील रेव्ह पार्टीतील 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
पुणे: पुण्याच्या तुळापूर येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये तब्बल 156 तरुण-तरुणी उपस्थित होते, मात्र केवळ 78 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उर्वरित 78 जणांनी रात्री परस्पर कुणाच्या सांगण्यावरुन सोडण्यात आले? तसेच पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचे स्पष्ट असतानाही फक्त 29 जणांचीच अमली पदार्थ चाचणी करण्यात आ
11 hours ago1 min read


मराठा आंदोलक आक्रमक: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या , सरकार अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप
मुंबई/ आहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या अंमलबजाणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदिवसीय रखरखत्या उन्हात कुठल्याही सावलीचा आश्रय न घेता मोकळ्या मैदानामध्ये बाजावर उपोषण केले. मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी करत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. पण सरकार आता मागण्यांवर निर्णय न घेता दिलेल्या अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा अरोप आंदोलकांनी केला आहे. मराठा आंदोलकांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात धड
12 hours ago2 min read


राज्यभरात एफडीएच्या छापेमारीने भेसळखोरांच्या झोपा उडाल्या; वर्ध्यात ‘ पतंजली’ सुपर मार्टवर छापा
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाईची मोहिम उघडली असून वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये केलेल्या छाप्यांमुळे व्यापारी व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह दावे करणारी औषधे, खर्रा, संशयित ज्यूस आणि भेसळीच्या संशयातील मसाला पावडर असा लाखोंचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. वर्ध्यातील सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम परिसरातील पतंजली चिकित्सालय व आयुर्वेदिक सुपर मार्टवर एफडीएने सोमवारी अचानक छापा टाकला विविध गंभीर आजारांवर उपचाराचे दावे करणारी औषधे वि
12 hours ago3 min read


दिल्लीनंतर आता पुण्यातही धडकणार ‘कॉक्रोच’; पुणे विद्यापीठासमोर गुरुवारी आंदोलन
पुणे: नीट- यूजी पेपरफुटीच्या मुद्यावरून देशातील तरुणांमध्ये संताप वाढत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलन महाराष्ट्रात विस्तारण्याची योजना जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने महाराष्ट्राची शैक्षणिक राजधाणी म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात 11 जून रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. सीजेपीने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदेालन 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले
12 hours ago1 min read


बंडखोरांनी ‘ टीएमसी’ पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी संकटकाळात हा बडा नेता ढाल बनला
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना सत्ता गमवावी लागली. हा धक्का सहनकरत नाही, तोच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय फूट पडली आहे. टीएमसीचे जवळपास 58 आमदार आणि 20 खासदार फुटले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनीही वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकीकडे हे धक्के सहन करणार्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकेकाळी पश्चिम बंगालसारख्या राज्याची 15 वर्षे सत्
1 day ago1 min read


तहसिलदार विजय चव्हाण यांना अडकवणारा निघाला वाळू चोर जालना पोलिसांनी सुयोग सोळुंकेला बेड्या ठोकल्या; अंबड तहसीलदार लाच प्रकरणाला वेगळं वळण
जालना: अंबड (जि. जालना) चे तहसीलदार विजय चव्हाण यांना साडेसहा लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात ज्या सुयोग सोळुंके याने अॅन्टीकरप्शन विभागाला तक्रार दिली होती, तोच आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सोळुंके याला पोलिसांनी सोमवारी (दि.8) बेड्या ठोकल्या आहेत. जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली असून साळुके यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत
1 day ago2 min read


परळीचे थर्मल कंत्राटदार अपहरण प्रकरण: पाच कोटी रुपयांची मागितली खंडणी; हिंगणघाट येथून तुकाराम मुंडेची सुटका
बीड: बीडच्या परळीमधून अपहरण केलेल्या तुकाराम मुंडे यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सुटका झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव तुकाराम मुंडे असे आहे. या अपहरणाची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती असून, पोलिसांचा दबाव वाएत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी त्यांना धोत्रा गावाजवळील सुनसान रस्त्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून पस
2 days ago1 min read


इराण-इस्त्रायलमध्ये पुन्हा युद्धाचा भडका: स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव , भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं; भीषण मिसाईल हल्ला, जगभरात खळबळ
स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे . जहाजावर मिसाईल हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये जहाजाचं प्रचंड नुेकसान झालं आहे. हल्यानंतर मोठा स्फोट झाला. या जहाजावर 24 भातीय नाविक असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये दखल तणाव चांगलाच वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या ज
2 days ago2 min read


दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, पाच मुद्यांवर एकमत
नवीदिल्ली: इंडिया आघाडीची नवीदिल्लीत सोमवारी (दि.8) महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस देशभरातील 25 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. महागाई, बेरोजगारी आणि घाटेळ्यांसह एसआयआर, नीट पेपरफुटीवर विरोधकांनी चिता व्यक्त करत पाच मुद्यांवर एकमत झाल्याचे बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहिर केले. नवीदिल्ली येथे आयोजीत इंडिया आघाडीच्या बैठकीस देशभरातील 25 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेल्यांनी उ
2 days ago1 min read


एलपीजी गॅस सिलिंडर बाबत सरकारचा मोठा निर्णय; उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या सबसीडी कोट्यात कपात, आता केवळ चार सिलिंडरवर मिळणार सबसिडीचा लाभ
मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जलहाजांच्या वाहतुकीसाठभ बंद आहे. यामुळे मध्य पूर्वेतून होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या जवळपास ठप्प आहे. त्यामुळे काही प्रमाणात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने गॅस सिलिंडरच्या एका नियमात बदल केला होता. तो म्हणजे ज्याच्याकडे पीएनजी गॅसचं कनेक्शन आहे. त्याला आता एलपीजी गॅसचं कनेक्शन मिळणार नाही. तसेच ज्याच्या
2 days ago1 min read


बीडमध्ये गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढला?, परळीत एकापाठोपाठ खून, अपहरण, विनयभंग, खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे
बीड: मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने हैदोस घातला आहे, बीड जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला होत चालल्याचा गुन्हेगारीच्या घटनांचा वाढता आलेख याचं भयान वास्तव मांंडत आहे. बीडच्या परळीत काही दिवसांपूर्वीच तोहिद खानचा अमाणुषपणे खून करण्यात आला. या हत्याकांडातील आरोपी सापडताच दुसर्या घटना घडल्या, ज्यामध्ये परळीतील कंत्राटदार तुकारम मुंडेचे अपहरण तिसरी घटना एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी तर चौथ्या घटनेत तू मला बोलत का न
2 days ago3 min read


एलपीजी गॅस पुन्हा भडकला; घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 29 रुपयांची वाढ
महागाईच्या झळा सोसणार्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा आर्थिक झटका बसला आहे. सरकारी ते विपणन कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यत आली असून या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांच्यवा मासिक खर्चात वाढ होणार आहे. अखाती देशातील युद्धामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दर
3 days ago1 min read


गोळीबार प्रकरण: खान सरांचे कोचिंग सेंटर बंद होणार? शस्त्रबंदी कायद्यातंर्गत कारवाई आता कोचिंगे इन्स्टिट्यूट अडचणीत?
पटणा: बिहारमधील पटणाचे प्रसिद्ध शिक्षक आणि खान ग्लोबल स्टडीज (केजीएस) चे संचालक, फैसल खान, जे खान सर म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गोळीबार आणि तोडफोड प्रकरणात आधीच कायदेशीर आव्हानांना तोंड देत असलेल्या फैसल खान यांना आता अग्निसुरक्षा अनियमांसंदर्भात मोठा धक्का बसला आहे. बिहार अग्निशमन सेवेने केलेल्या तपासणीत त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अधिकार्यांनी तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले असून, जर या त्रुटी विह
3 days ago2 min read


फक्त भाजपवाले आणि आयटीसेलवालेच भारतीय आहेत का? - अभिजीत दीपके
आंदोलनानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत दिपकेंचा सरकावर हल्लाबोल; छत्रपती संभाजीनगरमधील दाखल होताच आई- वडिल भाऊक छत्रपती संभाजीनगर: दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आज रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आई- वडिलांच्या भेटीसाठी दाखल झाले. अभिजीत दिपके यांनी यापूर्वीच सोशल मीडियावरुन धमक्या आल्याचे सांगत आई- वडिलांच्या जिवीत्वाला धोका असल्याची पोस्ट केली होती. दिपके यांचे आई- वडिल नॉटरिचेबल होते. छत्रपती संभाजीनगर, सिडको येथील त्यांच्या रा
3 days ago2 min read


वाळू उपसा चालू ठेवण्यासाठी मागितली 6 लाख 40 हजारांची लाच अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात; बीडमध्ये आंमलदार चतुर्भूज
जालना : मराठवाड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यवा कारवाईने सरकारी अधिकारी, कर्मचार्यांना धडकी भरली आहे. जालना-बीडमध्ये एकाच दिवशी कारवाई करत एसीबीने एक पोलिस अन दुसर्या कारवाईत थेट तहसीलदारस अटक केली आहे. या दोन धडक कारवायांमुळे प्रशासनाला धडकी भरली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीडच्यसा पथकाने अटक केल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. जालना लाचलुचपत विभागाने बीडमध्ये कारवाई केल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक व
3 days ago1 min read


मती गुंगवून टाकणारा 'महाघोटाळा'
ही माहिती तुमच्या पर्यंत पोहोचली का? भारतातलाच नव्हे तर जगातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक महाघोटाळा! सर्वसामान्य माणसांचे हजारो कोटी रुपये गिळंकृत करणारा मती गुंगवून टाकणारा अजस्त्र नि संतापजनक स्कॅम असे याचे वर्णन करता येईल! एलआयसी मध्ये सामान्य माणसांचा पैसा गुंतला आहे. त्यामुळे तिथले पैसे अन्यत्र गुंतवताना तारतम्याने आणि काळजीपूर्वक गुंतवले जाणे अपेक्षित आहे मात्र फ्रॉड कंपनीत गुंतवणूक केल्याने काल एका दिवसांत एलआयसीने 1600 कोटी गमावलेत. एका व्यक्तीने जवळपास साडेपंध
3 days ago5 min read


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह टीमचे मानले आभार
संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदाा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आमा मरठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे आभार मानले आहेत. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे मानले आभार: मनोज जरांगे पाटील
5 days ago2 min read


महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? - लक्ष्मण हाके
राज्य सरकाने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे, आता ओबीसी विद्यार्थ्याप्रमाणेच मरठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सह इतर महत्वाच्या बाबींसाठी या सवलती असणार आहेत. ओबीसींप्रमाणेच मरठा समाजासाठी तब्बल8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मरठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? - हाके: मराठा समाजासाठी 8 योजना सुरू
5 days ago1 min read
bottom of page