top of page
Navnath Yewale
Admin
More actions
Profile
Join date: Apr 6, 2025
Posts (1970)
Apr 16, 2026 ∙ 2 min
वन विभागाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अटक अरोपीमध्ये एका महिलेचाही समाववेश; 50 हजारांची मागितली होती लाच
सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी होताना काही दिसून येत नाही, सर्वसामान्य नागरिकांना आजही आपल्या हक्काच्या कामासाठी लाल फितीत अडकलेल्या कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच, गेल्या काही महिन्यांत लाच लुचपत विभागने धाडी टाकून अनेक अधिकार्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आता, पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एसीबीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणार्या वनवाल आणि वनसंरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास सानप आणि रेखा गायकवाड...
12
0
Apr 16, 2026 ∙ 2 min
नाशिकच्या टीसीएस मधील धक्कादायक पॅटर्न उघड; 20 ते 25 वयोगटातील मुली टार्गेट
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील नामवंत आयटी कंपनी आहे. टीसीएस मधील बाहेर आलेल्या प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. नाशिकच्या टीसीएस मध्ये हे सर्व घडलं आहे. नाशिकच्या टीसीएस मध्ये काम करणार्या एका महिला कर्मचार्याने समोर येऊन तिथे तरुण महिलांना कशा प्रकारे टार्गेट केले जायचे? हा पॅटर्न काय होता? या बद्दल माहिती दिली आहे. “ ज्या महिलांना टार्गेट करायचे त्यांना एकटं पाडलं जायचं? त्यांना वेगळं बसवलं जायचं. त्यांना इमरातीच्या गच्चीवर कामाला बसवलं...
5
0
Apr 16, 2026 ∙ 2 min
पुन्हा बदली : आयएएस जी. श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकार्यांच्या बदल्या
राज्यातील आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचा धडका सुरुच असून कालच 5 सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आज पुन्हा एकदा चार आयएएस आधिकार्यांच्या बदल्या करणत आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चार अधिकार्यांमध्ये जी. श्रीकांत यांचाही समावेश आहे. जी श्रीकांत हे सध्या नवी मुंबई जल जीवन मिशन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजीच त्यांची जल जीवन मिशन नवी मुंबई येथे मिशन...
3
0
bottom of page