top of page


नरसापूर अत्याचारातील नराधम आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी पॉझिटिव्ह
पुणे: पुण्यातील नरसापूर अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आरेापीला कठोर फाशीची द्यावी, शिवाय एन्काऊंटर करावा अशी मागणी केली जात आहे. आरोपी नराधमाच्या लैंगिक क्षमता चाचणी पॉसिटिव्ह आला आहे. संपूर्ण रिपोर्टपाहून पोलिसही हादरले आहेत. आरोपीनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे शनिवारी कार्टात अजब दावा देखील केला होता. त्याच्या या दाव्यावनंतर तो किती विकृत आणि क्रूर आहे हे लक्षात येते. नरसापूर अत्याचारातील आरोपी भीमाजी कांबळे
May 52 min read


सोलापूरात भरदिवसा तरुणाची कोयता, दगडाने ठेचून हत्या आरोपींचा पूर्वनियोजीत कट; पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या
अलिकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीने पुरोगामी महाराष्ट्रात पुरते थैमान घातले आहे. महिला अत्याच्यार, अल्पवयीन मुलीं वासणेच्या शिकार होवून त्यांच्या क्रूर हत्या त्याचबरोबर हत्याकांड, गुंडाचा हैदोस अशा महाराष्ट्राला हादरवणार्या विविध गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख संताप आणि भीतीदायक ठरत आहे. नसरापूर घटनेसह बीडच्या घटनामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली असतानाच सोलापूरातील संपत्तीच्या वादातून भावजय, पुतन्या- पुतनीच्या क्रूर हत्याकांडानंतर पुन्हा सोलापूरातून महाराष्ट्राला
May 42 min read


महाराष्ट्र पुन्हा हादरला: पुण्यानंतर बीडमध्ये तिन वर्षाच्या चिमुकल्या नतीवर नराधम आजोबाचा अत्याचार
बीड: पुण्यातील नसरापूर येथील घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून आरोपींना तत्काळ फाशीच्या माृगणी होत असतानाच आता बीडमधून महाराष्ट्र हादरवणारी घटना समोर आली आहे. तिन वर्षाच्या चिमुकलीवर एका 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युसूफवडगाव (ता. केज) पोलीस ठाण्याच्या हाद्दीत एका गावात एक विवाहित तरुणी आपल्या 3 वर्षाच्या चिमुकलीसह माहेरी आली होती. 16 ते 25 एप्रिल दरम्
May 41 min read


5 राज्याच्या निकालात भाजपची मुसंडी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला धक्का, तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहूमत; केरळमध्ये डाव्यांचा गड ढासळला
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि असाममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रस्थापित सत्ताधार्यांना मतदारांनी नाकारून मोठा राजकीय बदल घडवून आणला आहे. पश
May 42 min read


अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थिने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. एकीकडे इराणने युुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. तो अजूनही बंदच आहे. त्यात भरीसभर म्हणजे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या संपर्णू जगावर मोठं उर्जा संकट निर्
May 31 min read


नसरापूर घटनेतील अरोपीचे विकृत सत्य उघड : प्राणी, वृद्ध महिला, स्वत:च्या मुलीलाही सोडले नाही
पुणे : पुणे येथे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्णदेशाला धक्का बसला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चार वर्षाच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येची स्वत:हून दखल घेतली आहे. यानंतर त्यांनी कठोर कारवईची मागणी केली आहे. या घटनेमुळे देशातील मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नसरापूर घटनेतील नराधम आरेापीने कोर्टात संतापजनक दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्या
May 32 min read


एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी
May 31 min read


इंदोरीकर महाराज यांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्यात दिग्गजांची मांदिआळी
राज्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्येचा आज संगमनेरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. निवृत्ती महराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी झाला. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्याच्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच टीका झाली, त्यानंतर आज इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाहसोहळा प
May 32 min read


महाराष्ट्र हादरला : सोलापूरात जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड 25 लाख अन् संपत्तीचा वाद; दीराने भावजयच अख्खं कुटुंबच संपवलं
सोलापूर: एकीकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आल्याने राज्यात संतापाटी लाट उसळली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे सोलापूरातून महाराष्ट्र हदरवणारी घटना समोर आली आहे. दीरानेच आपल्या वहिनी, पुतण्या, आणि पुतणीचा निर्घुण खून केला आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये आरोपीने तीन खून केल्याने अवघा सोलापूर जिल्हा सुन्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्
May 32 min read


रुग्णवाहिकेत चिमुकलीचा मृतदेह ठेवून आंदोलन: पुण्याच्या नवले पुलावर वाहतूक कोंडी, नराधम आरोपीस फाशीची मागणीआंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिस बळाचा वापर; चार तासानंतर वाहतूक कोंडी फुटली
पुणे: नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे. संतप्त आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हा पूल मोकळा केला. त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर स्थगित झालं असून, प्रशासन, सरकारवर आंदोलकांनी गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. नवले पुलाची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्यानं अखेर वाहतूक कोंडी फुटली आहे. भोर तालुक्यातील
May 32 min read


महाराष्ट्र हादरला: पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; नराधम आरोपीस अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या
पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे, प्रामुख्याने महिला, मुलींवरील अत्याच्याराचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहीला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आल्याने महाराष्ट्र हादरला आहे. साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षीच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचारानंतर तिची निर्घु
May 21 min read


इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह; 100 एक्करावरील आलिशान मंडप पाहून डोळे दिपतील,जेवनाची रेलचेलसंत-महंत, पै..पाहूण्यांसह मोठमोठ्या राजकारणी दिग्गजांना निमंत्रण
समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. तब्बल 100 एक्कर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरूवात होईल. साधेपणाचा संदेश देणार्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर सदैव चर्चेत असतात. कीर
May 22 min read


दीडकोटी घेवून कीर्तनकाराचे पलायन?, रिव्हाल्व्हरची चर्चा
लातूर: लातूर जिल्ह्यातील खंडापूर इथं जगद्गुरु तुकोबाराय यांचा 375 व्या वैकुंठगमन साहेळ्याचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं. यात कीर्तनकार किशोर शिवणीकर महराराज यानपं सप्ताहातील सुमारे दीड कोटी रुपययांसह पलायन केल्याचं समोर आल्यानंद वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित कीर्तनकाराकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे देखील सांगितलं जात आहे. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवणीकर महाराज अद्याप समोर आलेला नसून, कायदेशीर कारवाईची माग
May 22 min read


महाराष्ट्र बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाकडून आज शनिवार दि. 2 मे 2026 दुपारी 12 बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला. 12 (एचएससी) बोर्ड परीक्षा 10 फेब्रूवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान राज्यात घेण्यात आली. सुरळीतपणे राज्यभरात या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होती. अखेर निकाल जाहीर झाला. बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत निकाला जाहीर करण्यात आला. नेहमीसारखेच राज्यात यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. निकालात मुलींचा टक्का वाढला
May 21 min read


महाराष्ट्रदिन विशेष : महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हणाचा सर्पराज्ञीत सौंदर्य श्रृंगार
वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जेव्हा सृष्टी निष्पर्ण होते, तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपुष्प ‘ताम्हण’ जांभळ्या रंगाच्या विविध छटांचा मुकुट चढवून दिमाखात उभा राहतो. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव येथील ताम्हण वृक्षाला आलेला फुलांचा बहर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. निसर्ग सौंदर्याचे प्रतीक तागडगावच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र परिसरात ताम्हणाचे झाड जांभळ्या रंगाच्या विविध रंगछटांच्या फुलांनी लगडले आहे. कोठे गडद जांभळा, कोठे फिकट लव्हेंडर, तर कोठे गुल
Apr 302 min read


(Vedio)- बीडच्या कारागृहातील कैद्याचा जिल्हारुग्णालयात मृत्यू; पोलिसांना पैसे न दिल्याने मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, 10 तास शवविच्छेदन खोळंबले बीड
येथीलजिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका २७ वर्षीयकैद्याचा मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशिष अशोक धिवार (रा. काळेगाव घाट ता. केज) असे या मृताचे नाव असून, पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच त्याचा बळी गेल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आ
Apr 302 min read


राज्यातील 12 बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मुंबई : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवार दि. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यामिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील 12 बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्
Apr 301 min read


मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीसाठी राज ठाकरे आक्रमक, मुदतीवरुन सरकारवर हल्लाबोल; थेट लायसन्स रद्द करण्याची मागणी
पुणे : मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली, यावरून चांगलच वातावरण तापलेलं आहे. अखेर सरकारने सध्या कारवाई होणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी आता राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याने रिक्षाचालकांच्या मराठी भाषेच्या सक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील टिळक मंदिर सीागृहात वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ‘ माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्याख्
Apr 301 min read


महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; 21 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
महाराष्ट्र व कामगारदिनाच्या पूर्व संध्येला राज्य सरकाने तब्बल 21 आयपीएस अधिकार्यांच्य बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे 1 मे महाराष्ट्र आणि कामगार दिन हा राज्यासाठी महत्वाचा दिवस आहे. राज्य सरकारकडून सातत्याने आयएएस आणि आयपीएस स्तरावरच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यसा आधीदेखील राज्याच्या गृह खात्याने अनेक आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच प्रशासनातील अनेक आयएएस अधिाकर्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी बदल्यामध्ये मुंबईपासून ते ठाणे ध
Apr 302 min read


बच्चू कडूंंनी हाती घेतला शिवसेनेचा धणुष्यबाण, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; विधानपरिषद उमेदवारीचीही घोषणाआता शिवसेनेतच राहणार- बच्चू कडू
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या राजकीच चर्चांवर अखेर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी पडदा टाकला आहे. आपण शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहेत, असं बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांना एकदनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. यासाठी बच्चू कडून प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोल
Apr 302 min read
bottom of page