top of page


धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे लोकार्पण
शिरपूर: धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्तोद्योग मंत्री संजय सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या पोर्टलबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी या पोर्टलची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या 1
Apr 261 min read


धनंजय मुंडेच्या हाता केवळ 2-3 महिने ...- करुणा मुंडे
करुणा मुंडे यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली.तर मराठी भाषा सक्तीवरही बाजू मांडली. त्याचवेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाविषयी धक्कादायक दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या या दाव्यसाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. करुणा मुंडे यांनी विविध विषयावर मतं मांडली, त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना ‘ चॅलेंज करते मी पण ब्राम्हण जातीची आहे. तुमची लायकी काय आहे मी दाखवून देईल. तुम्ही वन टू वन माझ्यासोबत डिबेट मध्ये या, अ
Apr 261 min read


बागेश्वर बाबांचा माफीनामा; भावना दुखावल्यास माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यावरुन मागीतली माफी
सध्या देशभरात बागेश्वर बाबांच्या छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधयानावरुन संताप व्यक्त होत आहे. शिवरांयाबद्दल अवमानकारक, वादग्रस्त विधान केल्याने बागेश्वर यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. संतापजनक विधानावर आता बागेश्वर बाबांनी आजा जाहीर माफी मागितली आहे. नागपूर येथे भारतदुर्गा मंदिराच्चया शिलान्यास कार्यक्रमावेळी बागेश्वर बाबांच्या वक्तव्यांनं राज्यभरात संतापची लाट पसरली. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासाकडे जाऊन म्हणाले की आपण खूप युद्ध लढलो आता
Apr 262 min read


.. आता झोडाझोडी करावी लागेल, तरच हे थांबणार - जरांगे पाटील
जालना: नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ‘ छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलो, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढ
Apr 251 min read


छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला- आमदार रोहित पवार
आपल्या आगळ्या वेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आज नागपूरात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत. नागपूर येथील भारतदुर्गा शक्तिस्थ शिलान्यास कार्यक्रमात बोतना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले, “ युद्ध करताना महाराज थकले होते, त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांतीची इच्छा व्यक्त केली होती” असा अजब दावा धीरेंद्र शास्त्री यांनी
Apr 252 min read


धीरेंद्र शास्त्रींचे उर्फ बागेश्वर बाबाचे छत्रपती शिवाजी महाराजंबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले, अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा
नागपूर: बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र शास्त्री तथा बागेश्वर हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळले आहेत. नागपूरात भारतदुर्गा शक्तिस्थळचा शिलान्यास समारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र पडसाद उमले
Apr 252 min read


संजय गायकवाड यांना अखेर उपरती: प्रकाशकांची माफी पण भूमिकेवर ठाम ...आमदार रोहित पवार आंबी परिवारासह पोलिस ठाण्यात
बुलढाणा/कोल्हापूर: शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळीनंतर अखेर आमदार संजय गायकवाड यांना उपरती झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणात प्रशांत आंबी यांना दिलेल्या शिवीगाळसाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर घेतलेल्या आक्षेपावर ते अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराजांचे नाव सन्मानजनक घ्यावे, त्यांचे नाव एकेरी करून करोडो हिंदूंच्या दैवतांच्या दैवतांचा अ
Apr 243 min read


मनसे नेते अविनाश जाधव यांचे सदावर्तेंना चॅलेंज
मुंबई: मराठी भाषा सक्तीच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत वकील गुणरत्न सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “ जर सदावर्ते एका बापाची औलाद असतील, तर त्यांनी 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये यावं; त्यांचं चॅलेंज मी स्वीकारलं आहे, ” असं जाधव म्हणाले. दरम्यान, मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालक आंदोलन करणार असल्याच्या दाव्यावरही जाधव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी सांगितलं की, अधिकृत आरटीओ आकडेवा
Apr 241 min read


बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडची दहशत कायम?: नवी डिस टीव्ही, व्हीआयपी सुविधा ; कैद्याची आणखी ऑडिओ क्लिप व्हायरल
बीड: गेल्या काही दिवसांपासून बीडच्या तुरुंगातील कैद्यांचे संभाषण चांगलेच व्हायरल झालं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगकडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगाने सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसर्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव
Apr 242 min read


‘आप’ मधील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी
आहिल्यानगर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. राघव चड्डा यांच्यासह पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार ेयांनी राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे
Apr 241 min read


संजय गायकवाडांना दिवंगत कॉम्रेड गाविंद पानसरेंच्या सुनेनं झाप झाप झापले; शिवरायाचा नक्की कोणता वारसा पुढे नेत आहात?
दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता’ , या पुस्ताकाच्या शीर्षकावरून अनेकदा वाद झाले आहेत. पण आता एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तब्बल 37 वर्षांनंतर यावरून वाद निर्माण केला आहे. संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरले. यावरून आता कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, संजय गायकवा
Apr 232 min read


मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र...
हे पत्र, मी मराठा आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविषयीचे आहे. बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पा
Apr 232 min read


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट
आहिल्यानगर : महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस समोर असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. खरातनं एकीकडे महिलांचे लैंगिक शोषण करतानाच भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचंही समोर आलं आहे. याबाबत त्याच्यावर गुन्ही दाखल झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरानंतर आता खरात प्रकरणात दुसरी मोठी
Apr 232 min read


जिवंतपणीच दशक्रिया, कावळाही शिवला; सौदाळाच्या सरपंचानेक पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उरकलाप्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
अहिल्यानगर: माणूस मेल्यानंतर केल्या जाणार्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावच्या सरपंचाने चक्क स्वत:च्या हयातीतच स्वत:चे ‘ पिंडदान’ आणि ‘दहाव्याचा’ विधी उरकला आहे. जिवंतपणीचव कावळा शिवल्याची चर्चा पंचक्रोशित होत असून 21 एप्रिल रोजी सरंपच शरद आरगडे, त्यांच्या पत्नी आणि मुलाने या आगळ्यावेगळ्या विधीमध्ये सहभाग घेत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंत
Apr 232 min read


वाल्मिक कराड गँगचा तुरुंगात हैदोस; प्रतिक घुले, सुदर्शन घुले यांची कैद्याला जबर मारहाण
बीड: मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणातील आरोपी सध्या कारागृहात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सध्या त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सेतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणातील कराड गँगचे एकएक क्रूर कारनामे समोर आले होते. बीड जिल्ह्यातील या गँगची कशी दहशत होती, हे सांगणारे अनेक धक्कादायक प्रसंग समोर आले होते. दरम्यान, आता ही गँग तुरुंगात असली तरीही त्यांचे कारनामे संपता संपत नाही. तुरुंगातच या गँगकडून दहशत पसरवली जात आहे. मिळालेल्या माहित
Apr 222 min read


‘गेट आऊट फ्रॉम हेअर’ भाजपच्या महिला मोर्चात मुंबईकर महिलेनं मंत्री गिरीश महाजनांना झापलंं
मुंबई: संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानं संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपनं काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात वरळीत महिलांच्या भव्य निषेध मोर्चाचं अयोजन करण्यात आलं हातं. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाल्यानं इथल्या वाहतुकीचा पूरता बोजवारा उडाला होता. मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली, यामुळं या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभू्र मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाला आणि तिनं थेट मंत्री गिरिश महाजन यांच्यावर आगपाखड केली. महाजन यां
Apr 212 min read


दादा गरड, अमोल खुने यांना पैसा, गाडी,पुण्यात प्लॅट करुणा मुंडेचे खळबजनक दावे
बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंंडे यांच्यातील वैमानश्य उभ्या महाराष्ट्रा समोर आहे. एकेकाळचे जरांगे पाटील यांचे सहकारी आमोल खुने, दादा गरड यांच्यावर जरांगे पाटील यांच्या घातपाताचा आरोप करण्यात आला होता. आता या वादात करुणा मुंडे यांनी उडी घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीने जातीवादाचा
Apr 203 min read


राळेगावातील बेपत्ता 34 मुलींबाबत आदिवासी नाही तर हिंदूचा विषय - आदिवासी मंत्री अशोक उइके
यवतमाळच्या राळेगाव इथल्या 34 बेपत्ता मुलींविषयी आदिवासी मंत्री अशोक उइके यांनी मोठा खुलासा केला आहे. हा विषय हिंदू समाजाबाबत घडला आहे. अदिवासी विषय घेणं योग्य नाही, असं मंत्री उइके म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनीया प्रकरणात लव जिहाद अन् धर्मांतराची शंका व्यक्त करत पोलिसांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात पहिल्यापासून ज्यावर संशय व्यक्त केला जात आहे, तो मजहर कुरेशी याच्यासह 15 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आदिवासी मंत्री उइके म
Apr 192 min read


जितेंद्र शेळके अपघात प्रकरण: ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरीचा सवालहा अपघात असुच शकत नाही -अंजली दमानिया
नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे एकीकडे अशोक खरात प्रकरणावरून एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र
Apr 172 min read


भोंदूबाबा अशोक खरताचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्य असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात अशोक खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’ चे उपाध्यक्ष आणि खरात यांचे अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना समृद्धी महामार्गावरती त्यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास क
Apr 171 min read
bottom of page