top of page


मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा राजीनामा!
थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळडनाडूमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबदरस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बहुमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या- मोठ्या पक्
3 hours ago1 min read


वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्कफ्रॉम होम करा; पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करा- पंतप्रधान मोदी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे भारतात पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच पीएम मोदी यांनी सर्व भारतीयांना महत्वाचे आवाहन केले आहे. वर्षभर सोनं-चांदी खरेदी करू नका आणि पेट्रोल- डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटींग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले. पीएम मोदींनी या आवाहानामागची कारण देखील सांगितली आहेत. पीएम मोदी यांनी तेलंगणात
5 hours ago2 min read


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच; 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थांच्या गैरवापराला आळा- मुख्यमंत्री विजय थालापती
आज 10 मे 2026 रोजी, अभिनेते-राजकारणी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर तामिळनाडूचे राजकीय चित्र बदलले. काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून, विजय यांनी शपथविधी सोहळ्याला एक आधुनिक स्पर्श दिला. त्यांनी 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थाविरोधात विशेष दल स्थापन करण्याची घोषणाही केली. वास्तविक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी या तीन घोषणा केल्या. मुख्यमंत्री
5 hours ago3 min read


इंडिया आघाडी फुटली?; डीएमकेचा सवता सुभा 22 लोकसभा खासदारांना वेगळ्या आसनव्यवस्थेचं कनिमोझीचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वगे आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरुन पायउतार झाल्या. तर तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तामिळनाडूत टीव्हिके पक्षाची सत्ता येणार आहे. टीव्हिके पक्षाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर डीएमके पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. डीएमके खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून लोकसभेत आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली
2 days ago1 min read


टीव्हिकेनं बहुमत गाठलं: काँग्रेससह डाव्या पक्षांचा टीव्हिकेला पाठिंबा राज्यपाल सत्तास्थापनेचं निमंत्रण देईनात; टीव्हिकेची सुप्रीम कोर्टात याचिका
टीव्हीकेनं काँग्रेससह डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा गाठल्यानं तामिळनाडूतला सत्तेचा खेळ आता सोपा झाला आहे. पण राज्यपालांच्या भूमिकेमुळं सत्तास्थापनेवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळं आता टीव्हिकेच्या एका सदस्यानं वैयक्तिकरित्या थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत त्यामुळं आता राज्यपाल स्वत:हून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात की सुप्रीम कोर्टालाच त्यांना तसे निर्देश द्यावे लागतात का? हे पाहवं लागणार आहे. टीव्हिकेची सुप्रीम कोर्टात याचिका : तमिझगा वेट्री क
2 days ago1 min read


मुंबईमध्ये मेगा रॅम ऋण वितरण,लोकसंपर्क शिबीर संपन्न ग्राहकांना ऋण मंजुरीपत्रांचे वाटप; इंडियन बँकेचे कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन
मुंबई : देशाची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक, इंडियन बँकेने क्षेत्र महाव्यस्थापक कार्यालय, मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी, ज्याचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांमध्ये पसरलेला आहे.एका मेगा रॅम ऋण वितरण व लोकसंपर्क शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचाल आणि मुख्य कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालय मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ग्राहक मान्य
2 days ago2 min read


युरोपमधील “अंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो”मध्ये सिद्धेश कदम यांनी केले राज्याचे प्रतिनिधीत्व
युरोपमधील ॲमस्टरडॅम येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो” मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिध्देश कदम यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लास्टिक रिसायकलींग आणि सक्युर्लर इकोनॉमी या चर्चा सत्रात सिध्देश कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लास्टिक रिसायकलींगमध्ये कोणती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे “ग्लोबल पॉलिमर ग्रुप
2 days ago2 min read


राजीनामा देण्यास नकार देणार्या ममता बॅनर्जींना राज्य पालांकडून धक्का विधानसभाच बरखास्त
ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी दावा केला होता की आम्ही ही निवडणुक हारलो नसून आमची लढाई ही निवडणूक आयोगासोबत होती. मात्र एसआयआरच्या माध्यमातून 90 लाख मतं वगळली गेली. यामुळे आमचा हा पराभव मान्य नाही. यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी हा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, तृणमूल काँ
3 days ago1 min read


बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक जमिन भूसंपादन घोटाळा; कोट्यावधींच्या भ्रष्टाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ
बीड: जिल्ह्यात भूसंपानामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (दि.7) लातूर येथील राहत्या घरातून बीड पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी थेट जिल्हाधिकार्यांनाच अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. बीड येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना अविनाश पाठक यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या
3 days ago1 min read


एसआयआरमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालात 207 जागांसह भाजपने दणदणीत बहुमत संपादन केले आहे. तर 15 वर्षांपासून सत्तास्थानी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष थेट 80 जगांवर फेकला गेला आहे. या सत्ताबदलामागे भाजपच्या राजकीय रणनीतीसोबतच एसआयआर प्रक्रियेमध्ये 34 लाख 35 हजार मतदारांचे विचारात न घेतलेले अपील निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा-2024 निवडणुकीत राज्यातील एकूण मतदारांची संख्या 7 कोटी 60 लाख 10 हजार होती, तर 2021 च्या विधानसीा निवडणुकीत एकूण मतदारांचा आकडा सात कोट
4 days ago2 min read


पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने ‘ईडी’ची कारवाई; पोलिस उपायुक्तांभोवती फास आवळला
पश्चिम बंगालाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर प्रशासनातही मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यात 15 वर्षे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या त्यामुळे निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेही अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. निकाल समोर आल्यानंतर काही तासांतच राज्याच्या मुख्य आयुक्तांनी सर्व विभागांना कोणत्याही महत्वाच्या फायलींना हात न लावण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान आता, अंमल बजावणी
5 days ago2 min read


ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
पश्चिम बंगालमध्ये भाजपचवा मोठा विजय झाला आणि टीएमसीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत केंद्रीय संस्थांसह न्यायव्यस्थेच्या मदतीने 100 जागा पळवल्याचा आरोप केला आहे. ‘ आम्ही निवडणुक हरलेलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आम्ही विधानसभा निवडणुका नैतिकदृष्ट्या जिंकल्या आहेत. मी लोकभवनात जाऊन राजीनामा देणार नाही असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पराभूत पक्षाच्य
5 days ago2 min read


इराणचा सर्वात मोठा हल्ला; फुजैराहवर मिसाइल चार मिसाइल डागल्या, हल्ल्यात तीन भारतीय जखमी
मध्यपूर्वेतुन संपूर्ण जगाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडण्याची शक्यता आहे. इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघण केले आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फजैराहमध्ये हा मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरता आग लागली आहे. यामुळे युएईने आपली डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. फुजैराहमध्ये भीषण आग: इराण कडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्यागिक परिसरात भीषण आग
6 days ago1 min read


भाजपने निवडणुक अयोगाच्या मदतीने आसाम आणि बंगालची निवडणुक चोरली - राहुल गांधी
पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे. आसाम आणि पद्दुचेरीतही भाजचे सरकार येत आहे. आसामध्ये भाजपाने तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाज
6 days ago1 min read


5 राज्याच्या निकालात भाजपची मुसंडी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला धक्का, तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहूमत; केरळमध्ये डाव्यांचा गड ढासळला
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि असाममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रस्थापित सत्ताधार्यांना मतदारांनी नाकारून मोठा राजकीय बदल घडवून आणला आहे. पश
6 days ago2 min read


अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थिने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. एकीकडे इराणने युुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. तो अजूनही बंदच आहे. त्यात भरीसभर म्हणजे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या संपर्णू जगावर मोठं उर्जा संकट निर्
May 31 min read


एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी
May 31 min read


महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्या
Apr 272 min read


सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांच्या पॅनेलमध्ये न्यायामूर्ती स्वर्ण कांतांची दोन्ही मुलं ; तेच न्यायमूर्ती निष्पक्ष निकाल देतील? - केजरीवाल यांचा सवाल
नवी दिल्ली : माझ्या विरोधात सीबीआय म्हणजेच केंद्र सरकार आहे आणि समोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे वकील आहेत. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांची दोन्ही मुले केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनेलमध्ये काम करतात. त्यांच्या मुलांना कोणते आणि किती खटले द्यायचे, हे तुषार मेहता ठरवतात. 2023 ते 2025 दरम्यान न्यायमूर्तींच्या मुलाला तब्बल 5904 खटले मिळाले, ज्यातून त्याला कोट्यवधी रुपयांची फी मिळाली. जेव्हा न्यायाधीशांच्या मुलांचे भविष्य आणि कमाई समोर उभ्या असलेल्या वकिलावर अवलंबून असते, त
Apr 272 min read


दिव्यांगासाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; भूखंडांवर 25% सवलत आणि 5% आरक्षण जाहीर
राज्यातील दिव्यांगांना सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा नवा निर्णय कर्नाटक शासनाकडून घेण्यात आला आहे. बेळगावसह राज्यातील सर्व नगरविकास प्राधिकरणाकडून भविष्यात भूखंड वितरण करताना या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. दिव्यांगांना 5 टक्के भूखंड राखीव तर ठेवावे लागणार आहेतच,शिवाय 25 टक्के सवलतीच्या दरात ते द्यावे लागणार आहे. उच्च न्यायालयाचा आदेशानंतर सरकारने तातडीने हालचाल करत कर्नाटक नगर विकास प्राधिकरण (भूखंड वाटप) नियम 1991 मध्ये दुरुस्ती केली असून, दिव्यांगांसाठी स्वतंत्र
Apr 261 min read
bottom of page