top of page


लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ , महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहित
Nov 17, 20251 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक स्थगित होणार? सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग, सरकारला सुनावले खडेबोल .
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात संनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, 60 टक्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयेागाला इशारा दिला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे घटनापिठाने दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात असेल त
Nov 17, 20252 min read


एवढं नालायक सरकार पाहिलंच नाही, सरकारवर विश्वास राहिला नाही- जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेना क्लिन चिट दिल्याचा गंभीर आरोप!
अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. धनंजय मुंडे यांनीच कट रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार जरांगे पाटील यांनी नार्कोटेस्ट ला तयारी दाखवत थेट जालना पोलिस अधिक्षकांकडे अर्ज केला होता. जरांगे पाटलांनी चौकशी, तपासणीला सामोरं जाण्याची तयारी दर्शविली मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्यूर आले नाही त्यामुळे आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री द
Nov 17, 20253 min read


संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटी रक्कम कोणाची? कंन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे आले समोर
संगमनेर(अहिल्यानगर) : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल एक कोटींची रक्कम जप्त केली होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू ओ. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करून काही ठिकाणी प्रचारालाही
Nov 16, 20251 min read


जरांगे पाटील हत्या कट प्रकरण: दोघांचीही नार्कोटेस्ट करा- आमदार सोळंके
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्येचा कट रचल्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनीच हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या नार्कोटेस्टच्या मागणीला जरांगे पाटलांकडून नार्कोटेस्टचेच प्रत्यूतर देण्यात आल्याने वाद शिगेला पेटला असतानाच आता आमदार प्रकाश सोळंके यांनी दोघांचीही नार्कोटेस्ट करा अशी मागणी केली आहे. जरांगे पाटलांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप करताच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून ब्रेन
Nov 15, 20251 min read


जरांगे पाटील हत्या कट प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आल आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्या प्रकरणातील आरोपींची पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमोल खुणे, दादा गरुड, कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जरांगे पाटील हत्ये कटप्रकरणातील आरोपींना आज जालन्यातील अंबड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकार्यांच्या कोर्टात पोलिसांनी आज हजर केले होते. यावेळी न्यायालयानं त्यांना पोलिस कोठडीत
Nov 14, 20252 min read


नवले पुलावर कंटेनरने अनेक वाहनांना उडवले, आगीच्या भक्ष्यात दुर्घनाग्रस्त वाहनं; आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील नवले पुलावर आज भयंकर अपघाताची घटना घडली. नवले पुलावर भरधाव कंटेनरने 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर पेट घेतला. यावेळी दुर्घटनाग्रस्त वाहनांना देखील आग लागली. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघाताची ही भयंकर घटना घडली. या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नवले पुलावर काचांचा ढीग, पेटलेली वाहनं,
Nov 13, 20251 min read


सहस्त्रकुंड धबधब्याच्या पाण्यात आडकलेल्या सात जणांचे यशस्वी रेस्क्यू जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य पथकाच्या तत्पर्तेने वाचले महिला बालकांचे प्राण
नांदेड : सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील 4 महिला व 3 मुले असे एकूण 7 जण अडकले होते. नांदेड जिल्हा प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य राखून तात्काळ शोध व बचावकार्य राबवून सर्वांना रेस्क्यू केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट जेनिथ दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुर्हे यांच्या समन्वयातुन ही कार्यवाही करण्य
Nov 13, 20252 min read


जरांगे पाटील यांचा अजित दादांना इशारा अजित दादांनी आता धनंजय मुंडे यांना बळ द्यायचं थांबवावं! तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर ...
बीड: मनोज जरांगे पाटील श्री क्षेत्र नारायणगडावर मंगलकार्यालयाच्या भूमिपुजनासाठी आज बीड दौर्यावर होते. श्री क्षेत्र नारायणगड येथे पत्रकारांशी संवादसाधताना जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत मी नार्कोटेस्टला तयार आहे, मागणी तु केली होती त्यामुळे आता गुमान नार्कोटेस्टला सामोरं जायचं असं म्हणत अजित पवार यांनाही सावधानतेचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गे
Nov 13, 20252 min read


मुंबईतून झोपट्ट्या गायब होणार?
मुंबई: मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी पायभूत सुविधांच्या विस्तारची गरज, यावर केंद्र आणि राज्य सरपकार भर देत आहे. शहराला चांगल्या सुविधा आणि वाहतुकीची आवश्यकता आहे. तज्ज्ञांचेही एकमत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर वस्त्या आणि झोपडपट्ट्या ही एक मोठी समस्या आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर कडक टिप्पणी केली आहे. ज्यामुळे शहरात पसरलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्या हटवल्या जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्
Nov 13, 20252 min read


शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता पुढील वर्षीच होणार अंतिम सुनावणी
केंद्रीय निवडणूक अयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आजपासून (दि.12 नोव्हेंबर) सलग अंतिम सुनावणी आज होणार होती. मात्र आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 जोनवारी 2026 रोजी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिंवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना ‘ धनुष्यबाण’ निवडणुक चिन्ह देण्याच्या निवडणूक आय
Nov 12, 20252 min read


जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट: तिसरा आरोपी पोलिसाच्या ताब्यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कांचन साळवी यांस अटक
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्य जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे कांचन साळवी असे या आरोपीचे नाव आहे. दादा गर आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. दरम्यान याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीस
Nov 12, 20252 min read


.. तर राज्यभरातील मराठे परळीच्या दिशेने कुच करतील... -सकल मराठा समाज, नांदेड
नांदेड : अखंड मराठा समाजाचे दैवत मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या माजी मंत्र्यासह सर्व आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणाची सत्यता महाराष्ट्राच्या समोर यावी यासाठी आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाचे प्रणेते पाच कोटी मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी पोट तिडके ने लढा देणारे मराठा नेते मनोज दादा जरांगे पाटील हे आता एक नाव राहिले नसून..
Nov 11, 20251 min read


मुंबई पोलिसांच्या चौकशीला जरांगे पाटील गैरहजर! वकिलांनी मांडली बाजू, तिघांचे जबाब नोंदवले
मुंबई: आझाद मैदानात झालेल्या मराठा आंदोलन प्रकरणातील गुन्ह्यात पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी हरज राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, तब्येत बरी नसल्याने मनोज जरांगे पाटील चौकशीला गैरहजर राहिले. त्यांच्या वतिने वकिलांनी बाजू मांडली. तर अन्य 3 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनेाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात मुंबईत मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्य
Nov 11, 20252 min read


संघ एका व्यक्ती किंवा पक्षाला समर्थन देत नाही, भारत मातेचे पुत्र असाल तर... संघप्रमुख भागवत
राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी महोत्सवानिमित्त बंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोहन भागवतांनी संघ हा एक व्यक्ती किंवा राजकीय पक्ष नाहीये तर, संघ एका व्यक्ती किंवा पक्षाला समर्थन देत नाही तर संघ धोरणांना पाठिंबा देतो असं सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना संघातील मुस्लिमांच्या स्थानाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यांना संघात मुस्लिमांना आरएसएस च्या शाखेत येण्याची परवानगी आहे का असं
Nov 10, 20252 min read


नंदुरबारच्या अमली बारी घाटात स्कूल बसला भिषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली
नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेवून जाणारी बस थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळेतील होते. शाहेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अपघात घडला.
Nov 9, 20251 min read


बिबट्याची दहशत आणि प्रशासनाचे अपयश! स्वसरंक्षणासाठी महिलांचा अभिनव उपक्रम ठरतोय धैर्याचे प्रतिक
पुणे: उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याच्या हालचालींमुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिरूर, आळेफाटा, जुन्नर, मंचर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष: सकाळी आणि सायंकाळी शेतात काम करणार्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचवण्य
Nov 9, 20252 min read


धनंजय मुंडे विरोधात मराठा समाज आक्रम; अटकेची मागणी मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा अरोप केल्यानंतर राज्यभरातला मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून राज्यातले वातावरण ढवळले आहे. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संशयित आरोपीमधील आपसातली ऑडिओ क्लिपसह धनंजय मुंड
Nov 9, 20252 min read


पंचवीस कोटी आणि विधानपरिषदेची ऑफर ठोकरली, मैत्री तेव्हाच संपली; मला मारण्यासाठी गुंड पाठवले, माझ्याकडं रेकॉर्डिंग, गंगाधार काळकुटेंचे धनंजय मुंडेवर पलटवार
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचे नाव काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घतले. काळकुटे काझा चांगला मित्र आहे. तो माझ्याकडे आठ आठ तास कशासाठी थांबत होता? बीडमधून लोकसभेसाठी त्याने अर्ज भरला असे सांगून मुंडे यांनी काही दावे केले होते. त्यानंतर गंगाधर काळकुटे यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना माझा मित्र म्हणून उल्लेख केला. मला समाजात बदनाक करण्याचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न
Nov 9, 20252 min read


दादा गरुडचा व्हिडिओ व्हायरल; जरांगे पाटील हत्या कट आरोप प्रकरणात मोठं ट्विस्ट
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा गट रचल्याचे गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे, दरम्यान आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. असा आरोप आहे. या प्रकरणात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अक केलं आ
Nov 8, 20252 min read
bottom of page