top of page


दहावी बोर्डाचा निकाल उद्या होणार जाहीरदुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. 8 मे रोजी म्हणजे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1:00 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रूवावरी -मार्च 2026 मध्ये दहावीच्या परी
May 71 min read


तहसीलदाराच्या अटकेनंतर आणखी दोन बडे अधिकारी गळालामास्टर माईंड बिपिन काजळे जेरबंद! तब्बल 150 कोटींचा घोटाळा
हादरवून टाकणार्या नाशिकमधील म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या घोटाळ्यातील मास्टर माईंड मोकाटच असल्याचे बोलले जात होते. मात्र, बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हाडा आणि भूमि अभिलेख विभागाच्या दोन मोठ्या अधिकार्यांना बेड्या घातल्या. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. नायब तहसीलदार नितीन पाटील यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.सध्या ते नाशिकच्या
May 72 min read


कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज
मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घुण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, अशी मागणी केली आहे. यासाठी दोघांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने यापुर्वीच या दोघांची ही मागणी फेटाळली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचे जामीनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. वाल्मिक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्
May 72 min read


राजीनामा देण्यास नकार देणार्या ममता बॅनर्जींना राज्य पालांकडून धक्का विधानसभाच बरखास्त
ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी दावा केला होता की आम्ही ही निवडणुक हारलो नसून आमची लढाई ही निवडणूक आयोगासोबत होती. मात्र एसआयआरच्या माध्यमातून 90 लाख मतं वगळली गेली. यामुळे आमचा हा पराभव मान्य नाही. यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी हा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, तृणमूल काँ
May 71 min read


बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक जमिन भूसंपादन घोटाळा; कोट्यावधींच्या भ्रष्टाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ
बीड: जिल्ह्यात भूसंपानामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (दि.7) लातूर येथील राहत्या घरातून बीड पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी थेट जिल्हाधिकार्यांनाच अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. बीड येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना अविनाश पाठक यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या
May 71 min read


नसरापूर प्रकरणातील आरोपीस मध्यरात्री घटनास्थळावर नेले ,पोलिस तपासात आरोपीचा धक्कादायक खुलासा
पुणे: नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या निर्घुण अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी भीमराव कांबळे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने ज्या गाईच्या गोठ्यात अत्याचार केला, त्याच गोठ्यात तो चार ते सहा दिवस राहत होता. जवळच विटा उचलण्याचे काम मिळाल्याने त्याने आपले कपडे इतर असाहित्य त्या गोठ्यात ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव कांबळे तीन दिवस त्या ठिकाणी विटा उचलण्याचे काम करत होता. त्याच वेळी ती चिमुकली परिसरात
May 62 min read


बीड पुन्हा हादरले: भाच्याचा मामाच्या 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार 29 वर्षीय भाच्या विरोधात पोलिसात गुन्हा; फरार भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या बालिकेवर भाच्याने अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर आरोपी मामा घरी येण्या अगोदार घरातून फरार झाला. बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसूफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने मामाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. 10 वर्षीय मामाच्या
May 61 min read


एसआयआरमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालात 207 जागांसह भाजपने दणदणीत बहुमत संपादन केले आहे. तर 15 वर्षांपासून सत्तास्थानी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष थेट 80 जगांवर फेकला गेला आहे. या सत्ताबदलामागे भाजपच्या राजकीय रणनीतीसोबतच एसआयआर प्रक्रियेमध्ये 34 लाख 35 हजार मतदारांचे विचारात न घेतलेले अपील निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा-2024 निवडणुकीत राज्यातील एकूण मतदारांची संख्या 7 कोटी 60 लाख 10 हजार होती, तर 2021 च्या विधानसीा निवडणुकीत एकूण मतदारांचा आकडा सात कोट
May 62 min read


तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; थलपती विजय यांना जबर धक्का, राज्यपालांचं नियमावर बोट
तामिळनाडू राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुक निकालात अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात उद्य झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमधील प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि डीएमके सारख्या पक्षांचा पराभव झाला आहे. थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये तब्बल 107 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता टीव्हीकेकडे 112 एवढं
May 61 min read


बीडच्या उमापूरमधून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका
बीड: बीडच्या चकलांबा (ता. गेवाराई) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरुप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. मुख्य आरोपीस उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठकाण्यात आल्या आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.5 एप्रिल 2026 रोजी चकलांबा पो
May 62 min read


महाराष्ट्र संतापला: अकोल्यात 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार; 60 वर्षीय नराधमावर पोलिसात गुन्हा, आरोपी फरार
अकोला: सध्या राज्यात नसरापूरच्या आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणार्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणार्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणार्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून व
May 62 min read


पुणे पुन्हा हादरलं :9 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिकांच्या प्रसंगावधानाने टळला प्रसंग; संतप्त नागरिक रस्त्यावर , घटनास्थळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा
पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर नागरिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती भागात 50 वर्षीय व्यक्तीने बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नागरिकांनी वेळीच घटना पाहिली. त्यामुळे मोठा अन
May 51 min read


पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने ‘ईडी’ची कारवाई; पोलिस उपायुक्तांभोवती फास आवळला
पश्चिम बंगालाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर प्रशासनातही मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यात 15 वर्षे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या त्यामुळे निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेही अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. निकाल समोर आल्यानंतर काही तासांतच राज्याच्या मुख्य आयुक्तांनी सर्व विभागांना कोणत्याही महत्वाच्या फायलींना हात न लावण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान आता, अंमल बजावणी
May 52 min read


ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
पश्चिम बंगालमध्ये भाजपचवा मोठा विजय झाला आणि टीएमसीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत केंद्रीय संस्थांसह न्यायव्यस्थेच्या मदतीने 100 जागा पळवल्याचा आरोप केला आहे. ‘ आम्ही निवडणुक हरलेलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आम्ही विधानसभा निवडणुका नैतिकदृष्ट्या जिंकल्या आहेत. मी लोकभवनात जाऊन राजीनामा देणार नाही असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पराभूत पक्षाच्य
May 52 min read


कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना
मुरबाड: कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला आहे. अघातामध्ये स्कॉर्पिओमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जणं गंभीर जखमी आहेत. विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक बसल्याने हा अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-आहिल्यानगरसाठी सकाळी 8:30 वाजाता ही एसटी निघाली होती. मुरबाड तालुक्यातील टोकावडे- वैशाखरे हद्दीत स्कार्पिओ कारसोबत बसची धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थ
May 51 min read


नसरापूर घटनेनंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; लैंगिक शोषण करणार्या नराधमांनाबाबत मोठा निर्णय
मुंबई: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षाच्या या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. यसा प्रकरणानंतर आता महाराष्ट्राच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लैंगिक शोषण करणार्या नराधमांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीत दिले आहेत. लैंगिक प्रकरणातील आ
May 51 min read


फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे, अपटावेच लागणार- जरांगे पाटील
अकलूज: देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. भाजपने तीन राज्यात स्पष्ट बहुमत सरकार स्थापन होईल, एवढे संख्याबळ मिळवले आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने द्विशतक ठोकत ममता दिदींच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. भाजपने मोठ्या फरकाने बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, विरोधकांनी देखील भाजपच्या विजयावर एसआयआर, ईडी, सीबीआय, निवडणुक आयोग, न्यायव्यवस्थांसारख्या संस्थांचा वापर करून मतचोरी केल्याचं
May 52 min read


राज्य महिला आयोगाच्या अध्यपदी डॅशिंग मिरा बोरवणकर यांची निवड!
मुंबई: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा नाजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यानंतर या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर याची निवड निश्चित मानली जात आहे. आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘ लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणार्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयेागाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पोलिस दलातील प्रदिर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या
May 52 min read


इराणचा सर्वात मोठा हल्ला; फुजैराहवर मिसाइल चार मिसाइल डागल्या, हल्ल्यात तीन भारतीय जखमी
मध्यपूर्वेतुन संपूर्ण जगाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडण्याची शक्यता आहे. इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघण केले आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फजैराहमध्ये हा मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरता आग लागली आहे. यामुळे युएईने आपली डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. फुजैराहमध्ये भीषण आग: इराण कडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्यागिक परिसरात भीषण आग
May 51 min read


भाजपने निवडणुक अयोगाच्या मदतीने आसाम आणि बंगालची निवडणुक चोरली - राहुल गांधी
पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे. आसाम आणि पद्दुचेरीतही भाजचे सरकार येत आहे. आसामध्ये भाजपाने तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाज
May 51 min read
bottom of page