top of page


आता तुकाराम मुंडे यांची बदली केली तर... - जरांगे पाटील
धाराशीव: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यापासून नागरीकांच्या अरोग्याचा खेळमांडणार्या राज्यात दुध भेसळ, प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला त्याच बरोबर मानवी आरोग्यास हानीकारक औषधींचा कोट्यावधींचा साठा जप्त करत धडाकेबाज कारवायांनी शेकडो गुन्हे दाखल करत अनेक आरोपींना अटक केली आहे. राज्यभरातून तुकाराम मुंडे यांच्या धाडसी कारवायांचे कौतुक होत असून सामांन्यातून त्यांना समर्थन मिळत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनीही आता तुकाराम मुंडेंच्या कार्याचे कौतुक क
6 days ago2 min read


गुटखामाफियांची आता खैर नाही: उत्पादक, वाहतुकदार, पुरवठादार अन् विक्रेत्यावर थेट मकोका आयएएस तुकाराम मुंढे यांचा निर्णय; पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात एफडीए विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाल्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी उत्पादकांपासून ते विक्री करणार्यांवर मकोका लावणार असल्याचा इशारा दिला आहे. आज त्या
Jun 122 min read


शेतकरी कर्जमाफी योजनेत कोणत्याही कठोर अटी व शर्ती लादलेल्या नाहीत - मुख्यमंत्री फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी, हवामान बदल शेतीसमोरील आव्हानांवर सविस्तर भूमिका यावेळी त्यांनी कर्जमाफीतील अटींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की, शेती क्षेत्रासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे भविष्यात ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या कर्जामाफी योजन
Jun 121 min read


रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
पुढरपूर: राज्यातील शेतकर्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्यवा कर्जमाफीतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यसांनी शुक्रवारी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘शिवतीर्थ’ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. शेतकर्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनापूर्वी पंढरपूर पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या
Jun 122 min read


ओमानच्या समुद्र किनार्यावरील जहाजावर भीषण मिसाइल हल्ला;24 पैकी 3 भारतीय क्रू मेंबर बेपत्ता
स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात बुधवारी ओमानच्या समुद्र किणार्यावर एका व्यापारी जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला होता. ज्या जहाजावर हल्ला झाला, त्या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर होते. हल्यानंतर त्यातील 21 क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही 3 क्रू मेंबर बेपत्ता आहे. भारत सरकार या हल्ल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ओमानच्या समुद्र किणार्यावर जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर भारत सरकारच्या वतिन
Jun 121 min read


पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ फेल , टीएमसी खासदाराने जाहीपणे सांगितलं, ममता बॅनर्जींचा दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकांचा धडाका
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. तब्बल 58 आमदरांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या सगळ्याच्या मागे पडद्यामागून भाजप ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा अरोप होत आहे. ममता बॅनर्जींचे एक एक खासदार फुटत असल्याचे सांगितले जात आहे. टीएमसीची लोकसभेतील खासदारांची संख्या 28 आहे. मात्र, जर मोठा गट फूटून बाहेर पडला तरी त्याच्या मान्यतेसाठी ती संख्या दोन तृतीयांश असली पाहिजे. म्हणून जर 28 पैकी 19 खासदार फूटले तरच फुटीर गटाला मान
Jun 111 min read


देशात हिंदू-मुस्लिमचे राजकारण चालणार नाही - अभिजीत दीपके पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन; 20 जून ला पुन्हा दिल्लीत आंदोलनाचा इशारा
पुणे: दिल्लीतील जंतरमंतर नंतर कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन झाले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनास राज्यासह परराज्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास सोनम वांगचुक यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती. नीट पेपरफुटी प्रकरणावरूनप अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत पुन्हा दिल्ली चलो चा नारा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. न
Jun 113 min read


कर्जमाफीतील जाचक अटीशर्तीच्या विरोधात रोहित पवारांचा एल्गार पंढरपुरात पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारकडून सरकारकडून कर्जमाफीची अशा होती. परंतु सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा पंढरपूरात आपण उद्या शुक्रवार दि.12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार
Jun 112 min read


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला
विधानपरिषद निवडणधुकीची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी नेत्यांनी जागेवरुन नाराजी व्यक्त केली असून मविआ तसेच महायुती दोघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली आहे. आता आणखी एक महत्वाची अपडेट सोलापूरातून आली आहे. सोलापूरातील जागेवरून मविआमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा होत्या. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते उत्तम जानकर हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. आधी त्यांची विश्वासू नेता असूनही जागा न
Jun 111 min read


कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी शिक्षिकेचे निलंबन
कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोनात अनेक जण सहभागी झाले होते. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्यसा एका शिक्षिकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनात हरियाणातील रोहतकमधील शिक्षिका सुलेखा दलाल या सहभागी झाल्या होत्या. रोहतकच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकार्यांनी बुधवारी सुलेखा दलाल यांना 8 जूनपासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशात त्यांच्या निलंबनाचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. दलाल या आंदोलनात सहभागी झाल
Jun 111 min read


ह्रदयविकाराने मृत्यू: वैमानुष्यातून पठाण कुटुंबीयांवर खोटा गुन्हा?शवविच्छेदन अहवालापूर्वीच पोलिसांची घाई; समाजिककार्यर्त्यांची पोलिस अधिक्षक, पोलिस निरिक्षकांकडे धाव
बीड: जिल्ह्यातील मानूर (नागनाथ) येथे ह्रद्यविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यूनंतर मयताचे शव शिरुर कासार पोलिस ठाण्यात आणले. शवविच्छेदन अहवालापूर्वीच कसलीही शहानिशा न करता स्थानिक राजकीय वैमानुस्यातून पोलिसांनी तक्रादाराच्या जबाबानुसार पठाण कुटुंबीयांवर गंभीर खोटे गुन्हे दाखल केल्याचा अरोप करण्यात आला आहे. सामाजीक कार्यकर्ते, समाजबांधवांनी पोलिस अधिक्षक, पोलिस निरिक्षकांना मागण्याचे निवेदन देत प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. मानूर(नागनाथ) येथे ह्रद्यविकाराच्या मृत्यून
Jun 112 min read


एफडीए च्या छापेमारीने भेसळमाफियांच्या झोपा उडाल्या;मात्र बीड अपवाद?, गाई-म्हशी नगन्य, मात्र दुधाचा महापूर; प्रतिबंधित गुटखा-मावा,पानमसाल्याची सर्रास विक्री?
बीड: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात धकड कारवाईचा धडाका लावला आहे. अवघ्या काही दिवसांत राज्यभरात शेकडो छापे टाकत हजारो किलो भेसळयुक्त अन्न, प्रतिबंधित गुटखा आणि बनावट औषधी साठा जप्त करण्यात आला असून शेकडो जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, यास बीड जिल्हा अपवाद ठरतोय? गाई- म्हशी नगन्य असताना जिल्ह्यात दुधाच महापूर आल्याचे चित्र आहे. दुधाळ जणावरांच्या तुलनेत पटीने दुध उत्पादन हा वि
Jun 102 min read


एफडीए च्या पथकावर मस्तवाल गुटखा माफियांचा हल्ला; महिला अधिकार्याला स्कॉर्पिओने चिरडण्याचा प्रयत्न, अधिकार्यांना जीवे मारण्याची धमकी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटखा माफियांची दहशत आणि मुजरोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळूंज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला अन्न सुरक्षा अधिकार्यांला थेट स्कॉर्पिओखाली चिरडण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 9 जून रोजी
Jun 101 min read


पुण्यातील रेव्ह पार्टीतील 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
पुणे: पुण्याच्या तुळापूर येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये तब्बल 156 तरुण-तरुणी उपस्थित होते, मात्र केवळ 78 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उर्वरित 78 जणांनी रात्री परस्पर कुणाच्या सांगण्यावरुन सोडण्यात आले? तसेच पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचे स्पष्ट असतानाही फक्त 29 जणांचीच अमली पदार्थ चाचणी करण्यात आ
Jun 101 min read


मराठा आंदोलक आक्रमक: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या , सरकार अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप
मुंबई/ आहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या अंमलबजाणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदिवसीय रखरखत्या उन्हात कुठल्याही सावलीचा आश्रय न घेता मोकळ्या मैदानामध्ये बाजावर उपोषण केले. मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी करत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. पण सरकार आता मागण्यांवर निर्णय न घेता दिलेल्या अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा अरोप आंदोलकांनी केला आहे. मराठा आंदोलकांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात धड
Jun 92 min read


राज्यभरात एफडीएच्या छापेमारीने भेसळखोरांच्या झोपा उडाल्या; वर्ध्यात ‘ पतंजली’ सुपर मार्टवर छापा
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाईची मोहिम उघडली असून वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये केलेल्या छाप्यांमुळे व्यापारी व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह दावे करणारी औषधे, खर्रा, संशयित ज्यूस आणि भेसळीच्या संशयातील मसाला पावडर असा लाखोंचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. वर्ध्यातील सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम परिसरातील पतंजली चिकित्सालय व आयुर्वेदिक सुपर मार्टवर एफडीएने सोमवारी अचानक छापा टाकला विविध गंभीर आजारांवर उपचाराचे दावे करणारी औषधे वि
Jun 93 min read


दिल्लीनंतर आता पुण्यातही धडकणार ‘कॉक्रोच’; पुणे विद्यापीठासमोर गुरुवारी आंदोलन
पुणे: नीट- यूजी पेपरफुटीच्या मुद्यावरून देशातील तरुणांमध्ये संताप वाढत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलन महाराष्ट्रात विस्तारण्याची योजना जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने महाराष्ट्राची शैक्षणिक राजधाणी म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात 11 जून रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. सीजेपीने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदेालन 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले
Jun 91 min read


बंडखोरांनी ‘ टीएमसी’ पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी संकटकाळात हा बडा नेता ढाल बनला
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना सत्ता गमवावी लागली. हा धक्का सहनकरत नाही, तोच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय फूट पडली आहे. टीएमसीचे जवळपास 58 आमदार आणि 20 खासदार फुटले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनीही वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकीकडे हे धक्के सहन करणार्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकेकाळी पश्चिम बंगालसारख्या राज्याची 15 वर्षे सत्
Jun 91 min read


तहसिलदार विजय चव्हाण यांना अडकवणारा निघाला वाळू चोर जालना पोलिसांनी सुयोग सोळुंकेला बेड्या ठोकल्या; अंबड तहसीलदार लाच प्रकरणाला वेगळं वळण
जालना: अंबड (जि. जालना) चे तहसीलदार विजय चव्हाण यांना साडेसहा लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात ज्या सुयोग सोळुंके याने अॅन्टीकरप्शन विभागाला तक्रार दिली होती, तोच आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सोळुंके याला पोलिसांनी सोमवारी (दि.8) बेड्या ठोकल्या आहेत. जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली असून साळुके यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत
Jun 92 min read


परळीचे थर्मल कंत्राटदार अपहरण प्रकरण: पाच कोटी रुपयांची मागितली खंडणी; हिंगणघाट येथून तुकाराम मुंडेची सुटका
बीड: बीडच्या परळीमधून अपहरण केलेल्या तुकाराम मुंडे यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सुटका झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव तुकाराम मुंडे असे आहे. या अपहरणाची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती असून, पोलिसांचा दबाव वाएत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी त्यांना धोत्रा गावाजवळील सुनसान रस्त्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून पस
Jun 81 min read
bottom of page