top of page


डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांच्या नव्या दाव्याने ट्विस्ट
सातार्यातील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील बीडच्या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर याच्या शाररिक व माणसीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमुद केले. पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीएसआय यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली होती. प्रशांत बनकर यास पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय गोपाळ बदने
3 hours ago2 min read


पाच कोटींची लाच??
सध्या दिवाळी आहे... दिवाळीचे चार दिवस सरले असले तरी दिवाळीनिमित्त केल्या गेलेल्या रोषणाईने आसमंत उजळून गेला आहे. फटाक्यांची आतषबाजीही सर्वत्र दणक्यात सुरू आहे. बहुतांश ग्रामीण महाराष्ट्राच्या नशिबी मात्र यावेळी अक्षरशः काळी दिवाळी आली असून ओल्या दुष्काळामुळे बळीराजाचं दिवाळं निघालं आहे. सत्ताधारी शेतकऱ्यांना मदत केल्याचं ओरडून सांगत असले तरी सरकारकडून आतापर्यंत झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीण योजना किंवा अन्य बऱ्याच खर्चिक गोष्टींमुळे सरकारचं जमा-
24 hours ago1 min read


बीडच्या वडवणीमधील महिला डॉक्टरची सातार्याच्या फलटणमध्ये आत्महत्या
नऊ महिण्यांपासनू छळ, पीएसआयकडून चार वेळा अत्याचार सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये सुसाईड केल्याची घटना समोर आली आहे. मयत महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पीएस आय गोपाल बदने व बनकर नामक व्यक्तीच्या माणसिक व शाररिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पालिस अधिकार्याला तिचा मानसिक छळ केल्याच
1 day ago2 min read


मुख्यमंत्री फडणवीस,जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर
सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यो अनावरण येत्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही उपस्थिती राहणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समाधान अवताडे यांनी दिली आहे. आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले क
1 day ago1 min read


कर्जमाफी कशी होत नाही बघातेच.. फडणवीस तुमच्या परवानगी शिवाय.., शेतकर्यांसाठी जरांगेंनी ठोकला शड्डू
शेतकर्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून कर्जमाफी न करता नेते कसे हिंडतात हे आम्हाला बघताच, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता अतरवालीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. ही बैठक चर्चेसाठी आहे, शेतकर्यांनी येऊ नये, असे जरांगेंनी स्पष्ट केले. आज आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी सांगितलं की, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी,शेती तज्ञ आणि अभ
1 day ago2 min read


मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!
देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.
2 days ago2 min read


शेतकर्यांसाठी मनोज जरांगेचा एल्गार;भुजबळांवर टीका, सरकारला इशारा
मराठा आंदोलनासाठी रान पेटवणारे मानेज जरांगे पाटील यांनी आता शेतकर्यांसाठी एल्गार पुकारला आहे. अतिवृष्टीने शेतकर्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण अजुनही मदतीचा हात पोहोचला नाही. त्याविरोधात जरांगेनी दंड थोपाटले आहेत. मराठा कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकर्यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं. शेताना तळ्याचं स्वरुप आलं नदी-
2 days ago3 min read


भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीलादिवाळी सणात चर्चेला उधान
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिवाळी भेटीची मोठी बातमी समोर आली आहे., ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता या भे
2 days ago1 min read


जाटनांदूर परिसरातील पूरग्रस्त, गरीब गरजूंना साहित्यांचे वाटप
प्रवरा मेडिकल ट्रस्ट, तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्या पुढाकारातून आपत्तीग्रस्तांना मिळाला दिवाळीचा गोडवा बीड : मागील पंधरावाड्यात ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या महापुराने शिरुर कासार तालुक्यातील जाटनांदूरसह परिसरातील शेतजमीन पिकांसह खरडून गेली. हाता-तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावल्याने संकटाशी दोन हात करणार्या हतबल शेतकरी-शेतमजुर, गरीब,गरजूंना दिवाळी सनासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या सहकार्याने शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे यांच्या
3 days ago1 min read


रवींद्र धंगेकरांची शिवसेना (शिंदे)पक्षातून हाकलपट्टी होणार?
पुण्यातील स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत. यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा आहे. हाकलपट्टी होणार असल्याची चर्चेनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रियास दिली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाही. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर
3 days ago1 min read


मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधुसोबत लढणार नाही- भाई जगताप
अगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधुसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणू ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्व प्राप्
3 days ago2 min read


करुणा शर्मा-मुंडेकडून पतीचं कौतुक; गोपीनाथ मुंडेचे खरे वारस धनंजय मुंडेच!
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात वादळ निर्माण करणार्या त्याच्या पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी आज चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले आहे. वारसा पोटातून नाही, तर विचारातून जन्माला येतो, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत. अशा शब्दात करूणा मुंडे यांनी भुजबळांच्या विधानाचे समर्थन केले. गोपीनाथ मुुंडे यांनी जसे जनतेत जाऊन आपले स्थान निर्माण केले, तसेच धनंजय मुंडे यांनीही कले, असे गौरोद्गारही करुणा मुंडे यांनी काढले. बीड येथे झालेल्या
3 days ago2 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सारीपाटावर हालचालींना वेग!
धक्का, इनकमींग, पक्षप्रवेशाचे वारे; पक्षबल वाढविण्यासह टिकविण्याचे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्याने राजकी पक्षात हालाचालींना वेग आला आहे. पक्षीय बलासाठी महायुतीमध्येच घटक पक्षांना गळतीची धास्ती आहे. जोरदार इनकमिंगमुळे भाजपनेही सवत्या सुभ्याची हाक देत मुंबईत एकत्र तर राज्यात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या वक्तव्याने याला बळ मिळत असून जाणकारा
3 days ago2 min read


सरकारकडून शेतकर्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न- जरांगे पाटील
आता शेतकर्यांसाठी रस्त्यावरची लढाई; लवकरच राज्यस्तरावर बैठक, आंदोलनाचा इशारा जालना: राज्यात परतिच्या पावसाने धुमाकूळ घातला,ढगफूटीसदृष्य, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेली. राज्यातील खासकरून मराठवाड्यातील हजारो हेक्टर शेती नामशेष झाली आहे. शेतकर्यांना आधार देण्यासाठी सरकारने पॅकेज जाहिर करत दिवाळी सनाला मदत जाहिर केली असली तरी सरकारकडून शेतकर्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपकरत लवकरच श
3 days ago2 min read


ऐन दिवाळीत महारष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असून दिवाळी बोनसही अनेक कर्मचार्यांना मिळालं आहे. त्यामुळे सणाचा आनंद वाढला आहे. त्याचदरम्यान राज्य सरकारने महसूल विभागातील अधिकार्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. गेल्या दहा वर्षापासून बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकार्यांना गोड बढत्या झाल्याची बातमी मिळाली आहे. आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकार्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. गेल्या काही वर्षापासून अधिकार्यांच बढ
5 days ago2 min read


शेतकर्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला...
बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान; सत्ताधार्यांकडून टीका महायुती सरकारने शेतकर्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकर्यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडलं, असे कडू यांनी म्हले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदसरीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संंभाजी महाराज हे त्यांच्या सासर्यांकडून मारले गले. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे. शोधल का?
5 days ago2 min read


खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
शनिवारवाडा सर्वधर्मीयांचा; कुलकर्णीवर गुन्हा दाखल करा रुपाली ठोंबरे यांची मागणी पुण्यात शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवार वाड्यात गोमुत्र शिंपून शुद्धीकरण केले. शनिवारवाडा ही हिंदूंचा ऐतिहासिक सांस्कृतीत ठेव असून यापूढे असे कृत्य सहन केले जाणार नाही, शिवाय शनिवार वाडा परिसरातील दर्गावर भगवा फडकवण्याचा इशराही त्यांनी दिला होता. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी अजित पव
5 days ago1 min read


निवडणूक अयोगाच्या काराभारा विरोधात विराट मोर्चाचे अयोजन
मुंबईत 1 नोव्हेबरला विरोधी सर्वपक्षीय मोर्चा; महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेत इशारा मुंबई : राज्याच्या मतदार याद्यांमध्ये एक कोटीहून अधिक मतदार घूसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणच्या मतदार याद्यातून कित्तेकांना वगळण्यात आल्याचा आरोप करत आज निवडणूक आयोगाच्या काराभारा विरोधात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. याशिवाय मनसेचा मेळावाही संपन्न झाला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली तर महाविकास आघाडीनेही येत्या 1 नोव्हेबरला मु
6 days ago2 min read


मराठा सेवक काळकुटे यांची मोबाईल दाखवत भुजबळवर टीका
... तर त्याच भाषेत प्रत्यूत्तर, गंगाधार काळकुटेंचा इशारा मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट च्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये ओबीसींचा एल्गार पार पडला. अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने आयोजीत मेळास संबोधीत करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांच्यावर काळतोंडे म्हणत जोरदार टीका केली. भुजबळाच्यां टीकेला प्रत्यूत्तर देताना काळकुटे यांनी मोबाईलमधील गोरीलाचे चित्र दाखवत आम्ही याची उपमा द्यायची क
6 days ago2 min read


महाराष्ट्राला ऐन दिवाळीत अमित शहांकडून मदतीचा हात!
पुरग्रस्त शेतकर्यांसाठी खुषखबर; आपत्ती मदत निधीचा हिस्सा मंजूर महाराष्ट्रात मान्सूनने अखेरच्या टप्प्यात अनेक भागात अक्षरश: धुमाकुळ घातला. ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नद्यांच्या महापूराने शेतीपीकांचे, शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखो एकर जमिनिवरील पीके उद्धवस्त झाली. शिवाय हजारो हेक्टर क्षेत्र जमिन खरडून गेली. त्यामुळे या शेतकर्यांना मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ऐन दिवाळीत महाराष्ट
6 days ago1 min read
bottom of page