top of page


पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं पालन करा- मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या झळा आजही देशवासीयांना बसत असल्याचं दिसून येत आहेत. राज्यात एकीकडे पेट्रोल आणि डिझलची कमतरता जाणवत असून अद्याप घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. सध्या आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली असली तरीही गतकाळातील आणि भाविष्यातील परिस्थितीमुळे देशवासीयांना काही बंधने घालून पुढे जावे लागेल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासीयांना काही महत्वाची अवाहनं केली आहेत. त्यामध्ये वर्षभर
40 minutes ago2 min read


मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा राजीनामा!
थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळडनाडूमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबदरस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बहुमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या- मोठ्या पक्
1 hour ago1 min read


बीडच्या भूसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाईची टांगती तलवार!
बीड: बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली आहे. तत्कालिन जिल्हाधिकार्यांच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी कोणकोण अडकणार याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागातील एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे पैसे लाभार्थी, त्यांचे वकिल, महसूल मधील अधिकारी-कर्मचारी आणि दलालांना वाटप झाले त्या बँकेवर आणि स्थानिक सल्लागार व
2 hours ago2 min read


अशोक खरात प्रकरणी रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेते चक्क...
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. रोज या प्रकरणात अजूनही नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच भोंदुगिरी करून कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. त्याचबरोबर त्यांने काही आर्थिक घोटाळेही केल्योच समोर आले आहे. महत्वाची बाब म्हणजे अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही समोर आलेले आहे. तसेच इतरही नामांकित व्यक्ती खरातच्या काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही सूमोर आलेले आहे. तसेच इतरही न
2 hours ago1 min read


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपालीकणकरांची एसआयटीकडून 7 तास चौकशी
राज्याला हादरून सोडणार्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज कसून चौकशी करण्यात आली, तब्बल 6 तासांपासून एसआयटी कडून त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे एसआयटीने रुपाली चाकणकर यांना नेमके काय प्रश्न विचारले, नेमकं कोणत्या प्रकारची चौकशी झाली, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यातच, चाकणकर यांनी एसआयटी पथकापासून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यापूर्वी, एसआयटीने चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे वृत्त झळक
3 hours ago2 min read


वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्कफ्रॉम होम करा; पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करा- पंतप्रधान मोदी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे भारतात पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच पीएम मोदी यांनी सर्व भारतीयांना महत्वाचे आवाहन केले आहे. वर्षभर सोनं-चांदी खरेदी करू नका आणि पेट्रोल- डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटींग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले. पीएम मोदींनी या आवाहानामागची कारण देखील सांगितली आहेत. पीएम मोदी यांनी तेलंगणात
3 hours ago2 min read


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच; 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थांच्या गैरवापराला आळा- मुख्यमंत्री विजय थालापती
आज 10 मे 2026 रोजी, अभिनेते-राजकारणी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर तामिळनाडूचे राजकीय चित्र बदलले. काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून, विजय यांनी शपथविधी सोहळ्याला एक आधुनिक स्पर्श दिला. त्यांनी 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थाविरोधात विशेष दल स्थापन करण्याची घोषणाही केली. वास्तविक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी या तीन घोषणा केल्या. मुख्यमंत्री
3 hours ago3 min read


जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत स्थानिकांना 70 टक्के जागा राखीव भूमीपूत्रांच्या रोजगारासाठी राज्य सरकाराचा महत्वकांक्षी निर्णय
मुंबई : महायुती सरकारने भूमिपूत्रांच्या रोजगारासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापूढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती करताना 70 टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपूत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी मिळणार आहे. राज्य सरकारने स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार देण्यासाठी महत्वाचा निर्णय जारी केला आहे. जिल्हा मध्यव
2 days ago1 min read


नाशिकच्या टीसीए कंपनीमधील धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानला अटक ,एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलने दिला होता अश्रय; पोलिस गोड बोलली अन्..
नाशिक येथील टीसीए कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान ही गेल्या 42 दिवसांपासून फरार होती. या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे, ते सध्या तुरुंगात आहेत. मात्र निदाखान ही पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होती. अखेर तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुंयुक्त कारवाई करत तिला शहरातून अटक केलं. नरेगाव भागातून तिला अटक करण्यात आलं. दरम्यान निदा खान हिच्या अटकेनंतर आता या प्रकरणात धक्काद
2 days ago1 min read


इंडिया आघाडी फुटली?; डीएमकेचा सवता सुभा 22 लोकसभा खासदारांना वेगळ्या आसनव्यवस्थेचं कनिमोझीचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वगे आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरुन पायउतार झाल्या. तर तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तामिळनाडूत टीव्हिके पक्षाची सत्ता येणार आहे. टीव्हिके पक्षाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर डीएमके पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. डीएमके खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून लोकसभेत आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली
2 days ago1 min read


टीव्हिकेनं बहुमत गाठलं: काँग्रेससह डाव्या पक्षांचा टीव्हिकेला पाठिंबा राज्यपाल सत्तास्थापनेचं निमंत्रण देईनात; टीव्हिकेची सुप्रीम कोर्टात याचिका
टीव्हीकेनं काँग्रेससह डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा गाठल्यानं तामिळनाडूतला सत्तेचा खेळ आता सोपा झाला आहे. पण राज्यपालांच्या भूमिकेमुळं सत्तास्थापनेवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळं आता टीव्हिकेच्या एका सदस्यानं वैयक्तिकरित्या थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत त्यामुळं आता राज्यपाल स्वत:हून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात की सुप्रीम कोर्टालाच त्यांना तसे निर्देश द्यावे लागतात का? हे पाहवं लागणार आहे. टीव्हिकेची सुप्रीम कोर्टात याचिका : तमिझगा वेट्री क
2 days ago1 min read


नवरदेवाचा बुट नवरीची चप्पल लापवल्यावरुन लग्नमंडपातच वर्हाडी आपसात भिडले , जालनातील लग्नातल्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल; आंबड पोलिसात दोन्ही पक्षाकडील लोकांवर परस्परविरोधात गुन्हे
जालना: विवाह म्हटलं की, पाहूण्यांचा मेळा, वधू-वरांचा सुरेल संगम आणि मित्र परिवाराची मौज अशा द्विगूनीत आनंदाचा क्षण म्हणजेच विवाह सोहळा. दूरचं नातं जवळ येतं, नात्याची विण घट्ट करणार्या विवाह सोहळ्याच्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध परंपरा आहेत. महाराष्ट्रातही विविध भागात वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. विवाह सोहळ्यात लहान थोरांपासून सर्वचजन आनंद साजरा करतात. मात्र, किरकोळ कारणावरुन विवाह सोहळ्याचा आनंदान विर्जन पडावे! असाच प्रकार असा प्रकार जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. या वि
2 days ago1 min read


मुंबईमध्ये मेगा रॅम ऋण वितरण,लोकसंपर्क शिबीर संपन्न ग्राहकांना ऋण मंजुरीपत्रांचे वाटप; इंडियन बँकेचे कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन
मुंबई : देशाची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक, इंडियन बँकेने क्षेत्र महाव्यस्थापक कार्यालय, मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी, ज्याचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांमध्ये पसरलेला आहे.एका मेगा रॅम ऋण वितरण व लोकसंपर्क शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचाल आणि मुख्य कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालय मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ग्राहक मान्य
2 days ago2 min read


युरोपमधील “अंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो”मध्ये सिद्धेश कदम यांनी केले राज्याचे प्रतिनिधीत्व
युरोपमधील ॲमस्टरडॅम येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो” मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिध्देश कदम यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लास्टिक रिसायकलींग आणि सक्युर्लर इकोनॉमी या चर्चा सत्रात सिध्देश कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लास्टिक रिसायकलींगमध्ये कोणती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे “ग्लोबल पॉलिमर ग्रुप
2 days ago2 min read


सुनेत्रा पवार 2029 ला मुख्यमंत्रीपदासाठी बारामतीतून निवडणूक लढवतील- जय पवार
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यामुळे सध्यातरी अजित पवारांच्या राजकीय वारसदार सुनेत्रा पवार आहेत. मात्र, बारामतीमधील मतदानादिवशीच 2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? याची चर्चा रंगली होती. रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चाराजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरली. तसेच युगेंद्र पवार यांनीही या चर्चेत सहभाग घेतल
3 days ago2 min read


दहावी बोर्डाचा निकाल उद्या होणार जाहीरदुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. 8 मे रोजी म्हणजे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1:00 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रूवावरी -मार्च 2026 मध्ये दहावीच्या परी
3 days ago1 min read


तहसीलदाराच्या अटकेनंतर आणखी दोन बडे अधिकारी गळालामास्टर माईंड बिपिन काजळे जेरबंद! तब्बल 150 कोटींचा घोटाळा
हादरवून टाकणार्या नाशिकमधील म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या घोटाळ्यातील मास्टर माईंड मोकाटच असल्याचे बोलले जात होते. मात्र, बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हाडा आणि भूमि अभिलेख विभागाच्या दोन मोठ्या अधिकार्यांना बेड्या घातल्या. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. नायब तहसीलदार नितीन पाटील यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.सध्या ते नाशिकच्या
3 days ago2 min read


कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज
मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घुण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, अशी मागणी केली आहे. यासाठी दोघांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने यापुर्वीच या दोघांची ही मागणी फेटाळली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचे जामीनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. वाल्मिक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्
3 days ago2 min read


राजीनामा देण्यास नकार देणार्या ममता बॅनर्जींना राज्य पालांकडून धक्का विधानसभाच बरखास्त
ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी दावा केला होता की आम्ही ही निवडणुक हारलो नसून आमची लढाई ही निवडणूक आयोगासोबत होती. मात्र एसआयआरच्या माध्यमातून 90 लाख मतं वगळली गेली. यामुळे आमचा हा पराभव मान्य नाही. यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी हा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, तृणमूल काँ
3 days ago1 min read


बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक जमिन भूसंपादन घोटाळा; कोट्यावधींच्या भ्रष्टाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ
बीड: जिल्ह्यात भूसंपानामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (दि.7) लातूर येथील राहत्या घरातून बीड पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी थेट जिल्हाधिकार्यांनाच अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. बीड येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना अविनाश पाठक यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या
3 days ago1 min read
bottom of page