top of page


अंबानीवंर मोठी कारवाई; एक हजार कोटींची मालमत्ता जप्त!
मुंबई: अनिल अंबानी यांच्या अडणीच सतत वाढत चालल्या आहेत. ईडीने त्यांच्या विरोधातील कारवाई अधकि कडक करत आणखी 1120 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याआधीही ईडीने 1452 कोटी आणि 7500 कोटी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या हा संपूर्ण मामला रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि यश बँक यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूहावर सतत कारवाई होत आहे. नव्या कारवाई ईडीने 18 पेक्षा जास्त मालमत्ता, फिक्सड डिपॉझिट, बँक खाते आणि सूचिब
6 days ago2 min read


बीडच्या झेडपीतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
शिक्षणविभागात खळबळ यूडीआयडी कार्ड सादर न करणं भोवलं बीड: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्या लाटल्याचे प्रकरण सध्या राज्यीरातील जिल्हापरिषदांमध्ये गाज आहेत. नागपूर, नांदेड, बीड जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यातच काल शिक्षकांनी संपाचा इशारा दिला होता. शिक्षक संपाच्या तयारीत असतानाच बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीवर रुजू झालेल्
6 days ago2 min read


नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण; दिपाली पाठोपाठ संदीप गायकवाडही लॉजवर
आहिल्यानगर/ जामखेड: कल्याण येथील मूळ रहीवाशी नृत्यांगना दिपाली पाटील हिने जामखेड येथील साईलॉजवर गळफास घेवून आत्महत्य केली. या प्रकरणी दिपालीच्या कुटुंबीयांनी भाजपचा नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नगरसेवक संदीप गायकवाड यास अटक केली असून दिपालीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासामध्ये दिपालीच्या मृत्यूआधी तिच्या सोबत संदीप गायकवाडही साई लॉजवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. जामखेड पोलिसांनी दिलेल्या माह
6 days ago1 min read


महामानवाला अभिवादन! मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थणा, प्रधानमंत्री मोदींनीही वाहिली आदरांजली
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजालादिशा देतो. भारताची सार्वभौमता राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभारातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक
6 days ago2 min read


प्रियकराकडून लग्नाचा तगादा; जामखेडच्या कलाकेंद्रातील नृत्यांगनेची लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या
आहिल्यानगर: कलाकेंद्रावरील नृत्यांगना मैत्रिनींना बाहेर जाते म्हणून सांगूगेलेल्या नृत्यांगनाने शहरातील लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.4) घडली. कलाकेंद्रातील नृत्यांगनेच्या नादापाई धाराशिवमध्ये एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. गेवराईच्या गोविंद बर्गे यांनी नृत्यांगनेच्या घरासमोर स्वत:च्या चारचाकी गाडीमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यापूर्वी घडला होता. तसाच काहीसा प्रकार जामखेड (जि. आहिल्यानगर) येथे गुरुवारी (दि.4) घड
Dec 52 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
Dec 53 min read


रशिया- युक्रेन यद्धावर पीएम मोदी पुतिन यांची चर्चा, युद्धाला पुर्णविराम मिळणार?
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर
Dec 51 min read


पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत; कल्याण डोंबिवलीत शिवसेना,भजापच्या एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी
कल्याण: निवडणुक आली की तिकीट किंवा उमदवारीसाठी घोडबाजार सुरू होतो. मात्र, कल्याण- डोबिवलीत पक्ष प्रवेशावरुन घोडबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे अमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्याच्या पक्षात जाण्यासाठी 2 ते 5 कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्यूत्तर भाजपने कल्याण जिल्हाध्यक्ष नुदू परब यांनी दिले. महापालिका
Dec 51 min read


सुप्रीम कोर्टाकडून नागपूर खंडपीठाचा आदेश कायम; आदेशात तीन तारखांचा उल्लेख
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ दिसून आला आहे. बर्याच वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या अडचणी दिसून येत आहेत. काही नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली. नगापूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात त्यावर सुन
Dec 52 min read


पंतप्रधान मोदींची घोषणा ; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा जागतिक राजनैतिक संबंधांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन शसंख्शस द्विपक्षीय चर्चा देखील हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. शिवाय संरक्षण आणि इतर क्षेत्रांसह भारज- रशिया भागीदारीचा एक नवा अध्याय देखील सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त
Dec 53 min read


राणीच्याबागेत आणखी एका वाघाचा मृत्यू; महापालिका , प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दोन महिने लपवली माहिती
मुंबई : मुंबईकरांचं फिरण्यासाठी आवडतं ठिकाण असलेल्या भायखळ्यातील राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर प्राणी संग्रहालय प्रशासनाने माहिती जाहीर केली नव्हती. 17 नोव्हेंबरलाच शक्ती वाघाचा मृत्यू झाला होता. तसाच काहीसा प्रकार दुसर्या वाघाच्या बाबतीतही झाल्याची शंका आहे. भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर पालिक
Dec 41 min read


मुंबईत माराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार, मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तरच मिळेल!
मुंबई: महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही, ते ही मुंबईत, विश्वास बसणार नाही. पण होय हे खरं आहे, मुंबईच्या उपनगरातील भाईंदर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माच्या नावे घेत तसेच जात समल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे. भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पात रवींद्र खरात हे फ्लॅट खरेदीसाठी गेले होते. मात्र, “मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तर
Dec 41 min read


...अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल - करूणा मुंडे
नाशिक: नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभरात चांगलाच गाजत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेले 1700 वर वृक्ष तोडण्यात येणार आहेत. मात्र याला पर्यावरणप्रेमी आणि विविध समाजिक संस्थांकडून जोरदार विरोध होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या मोहिमेला पाठिंबा देत वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे, या प्रकरणात अंजली दमानिया यांच्यानंतर आता करुणा मुंडे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी तपोवनला भेट दिली. आम्ही या वृक्षतोडीचा तीव्
Dec 41 min read


भाजप आमदार सुरेश धस दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला
बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठली. नगरपरिषदेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सुरेश धस दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विकास कामांसाठी होती, असा दावा धस यांच्याकडून केला जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्
Dec 43 min read


कल्याण-डोंबिवलीचा पक्षप्रवेश शिवसेना (शिंदे) गटाच्या जिव्हारी! ; भाजपला थेट इशारा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, अमित शाह यांनी अश्वासन देखील दिलं होतं, फडणवीसांनी देखील याप्रकरणात लक्ष घातलं होतं. मात्र, अमित शाह यांच्या अश्वासनानंतर देखील आणि निवडणुकांचा पहिल
Dec 42 min read


(घटनेचा सीसीटीव्ही Video )श्री क्षेत्र जालिंदरनाथ संस्थान मंदिरातील दान पेट्या चोरट्यांनी पळवल्या
मास्क लावून आलेले अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद, 50 लाखांवर मुद्देमाल चोरील गेल्याचा संस्थान समितीचा दावा बीड: नवनाथांपैकी एक जालिंदरनाथ संजीवन समाधीस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील जालिंदरनाथ संस्थान येवलवाडी (ता. शिरुर कासार) येथील मंदिरातील दान पेटी चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडली. देवस्थानातील दानपेट्यांवर हात साफ करणार्या चोरट्यांचा संपूर्ण कारनामा येथील सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. श्री क्षेत्र येवलवाडी सं
Dec 42 min read


नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?
नाशिक: सिंहस्थकुभ मेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात पर्यापरणप्रेमी व नाशिककरांचे आदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनावर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एक्सपोस्टमुळे पर्यावरणप्रेमी संतापले मधल्या वृक्ष तोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असा सवाल मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केल्याने पर्यावरणप्रेमी त्य
Dec 41 min read


पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका बजावेल!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन पुढील भविष्यात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था अर्थातच सर्क्युलर इकॉनोमी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने "पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी" या विषयांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन तुर्भे नवी मुंबई येथे केले होते. या परि
Dec 41 min read


मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 19 आरएमसी प्लान्ट कुलूप बंद !
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची कारवाई; वायु प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे उल्लुघन करणार्या उद्योगांची खैर नाही मुंबई: मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये (एमएमआर) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) एकूण ३२ ठिकाणी सतत वातावरिण वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे (CAAQMS) कार्यरत असून त्यापैकी १४ केंद्रे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहेत तर उर्वरित परिसर उदा. ठाणे, कल्याण, नवीमुंबई, पनवेल येथे कार्यरत आहेत. या तपासणी केंद्राद्वारे वातावरणीय हवा गुणव
Dec 42 min read


पुढील भविष्यात पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था ( circular economy) महत्वपूर्ण भूमिका बजावेल.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन ...
पुढील भविष्यात पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था ( circular economy) महत्वपूर्ण भूमिका बजावेल.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन ... पुढील भविष्यात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था अर्थातच सर्क्युलर इकॉनोमी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने "पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या
Dec 42 min read
bottom of page