top of page


कल्याण-डोंबिवली पक्षांतर वादावरुन फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावले
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षप्रवेशाच्या राजकारणाने मंगळवारी (18 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप घडवला. कल्याण-डोंबिवली परिसरातील पक्षप्रवेशावरून तीव्र नाराजीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनच्या मंत्र्यांना सडेतोड उत्तर देत “ तुम्हीच सुरुवात केली ” अशा शब्दांत झापल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स
Nov 182 min read


चंद्रकांत खैरे च्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ आठ नऊ महिन्यांपूर्वीच 20 आमदार फुटीच्या मार्गावर होते
छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याने ही नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक विधान केले आहे. आठ नऊ महिन्यापूर्वी 20 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार होते असं खैरे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्य
Nov 182 min read


शिवसेनच्या मंत्र्याची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी! ऐन निवडणुकीत महायुतीला हादरे; नाराजी नसल्याचा बावनकुळेंचा दावा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीतही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसत आहेत. काही ठिकाणी शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची
Nov 182 min read


प्रभाग आरक्षणामुळे वरळीत भल्या-भल्यांचा हिरमोड भाजप शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग; उबाठा, मनसेच्या भुमिकने डाव पलटणार?
वरळी: दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आमदार असले तरी यंदा या विधानसभेत भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या विधानसभेत भाजपच्या वाट्याला तीन आणि शिवसेनेच्या वाट्याला तीन प्रभाग येण्याची शक्यता आहे तर उबाठाचे चार नगरसेवक असले तरी या विधानसभेत मनसेने ती प्रभागांमध्ये दावेदारी केली आहे. यंदा ठाकरेंची युती झाली असली तरी प्रभाग महिला आरक्षित झाल्याने मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कुणाला
Nov 182 min read


येवल्यात छगन भुजबळांना शह देण्यासाठी दोन दिग्गज एकत्र नवा प्रयोग शरद पवार, एकनाथ शिंदेचा पक्षाची युती
येवला : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवेसेना शिंदे गटाने युती केली आहे.खास भुजबळांना धोबीपिछाड देण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा) चे किशोर दराडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत. येवले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र
Nov 171 min read


बीडमध्ये राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आमदार प्रकाश सोळंकेचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बीड : आमदार प्रकाश सोळंके यांनी आ. धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या परभावासाठी धनंज मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव
Nov 171 min read


जातियवादी राजकारण करणार्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला- पंतप्रधान मोदी
सुरत: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने बंपर यश मिळवलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी गुजरात दौर्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जावून जातीवर आधारित भाषण देत होते. याद्वारे ते जातीयवादाचे विष पसरवत असत. त्यांना टात होते की यामुळे त्यांना यश मिळले, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उ
Nov 162 min read


नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का; लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. नांदेडमध्ये अजित पवार यांच्या पक्षात मोठ्या नेत्याने प्रवेश केला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हास्तरावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पक्षांतराचे पेव फुटले आहे. आपल्या पक्षात तिकीट म
Nov 162 min read


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. योगेश क्षिरसागरांचा भाजपात प्रवेश
छ.संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच 2012 च्या बीड नगरपालिका निवडणुकीत शुन्य आणि 2017 च्या निवडणुकीत 50 पैकी एक जागा जिंकणार्या भाजपला त्यावेळेसच्या निवडणुकीत दुर ठेवूनच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये तयारी सुरु केली होती. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय पक्षासमोर पर्याय नव्हता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाज
Nov 162 min read


आरक्षणामुळे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले!अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांना चिरडणार !!
महापालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. पाण्याविना जशी माशांची तडफड होते तशीच काहीशी तडफड या प्रस्थापित राजकीय घराण्यांची होऊ लागली आहे. आपल्या तलावतील पाणी संपले असे समजताच या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी शेजारी असलेल्या दुसऱ्यांच्या तलावात डुबकी मारून आपला राजकीय जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या आहेत असे सांगणारे हेच राजकीय नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त
Nov 163 min read


निवडणुका या पारदर्शी आणि मोकळ्या पद्धतीने व्हाव्यात- शरद पवार
पुणे : बिहार निवडणुकीमध्ये महायुतील प्रचंड बहुमत मिळाले. तर विरोधकांचा सुपडासाफ झाला आहे. निवडणुकांच्या निकालाबाबत विविध पातळ्यांवर वेगवेगळे विश्लषण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहार निवडणुकांच्या निकालाबाबत आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्या लोकांकडून मला असं फीडबॅक मिळाला की या निवडणुकीचे मतदान हे महिलांनी हातात घेतले होते. महिलां
Nov 152 min read


बिहार निवडणुकीच्या बंपर यशानंतर भाजपचा मोठा निर्णय, माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 243 पैकी 200 हून अधिक जागा मिळवण्यात एनडीएला यश आले आहे. मात्र, बिहार निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी भाजपाने मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी निलंबीत केले आहे. माजी केंद्रीय कंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि विधानांमुळे करण्यात आली आहे. या कारव
Nov 152 min read


बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?,...तर जित कर हारने वालों को..
बिहार विधानसभेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, रात्री उशीरा अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असून 89 जागांवर विजय त्यांनी मिळवला आहे. तर, त्यांचा मित्र पक्ष जेडीयू हा केवळ चार जागांनी त्यांच्या मागे आहे. जेडीयू ला 85 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुफडासाफ झाला असून तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 25 तर, काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपसोबत असलेल्या चिराग
Nov 152 min read


बिहार निवडणुक निकालाचे पडसाद : अखेर काँग्रेसची शरद पवार, उद्धव ठाकर गटाशी फारकत, ..मुंबई महापालिका स्वबळावर लढणार !
बिहार निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. ज्या जागा निवडून आल्या. त्यासाठी मोठी कसरत आणि संघर्ष करावा लागला. आता या पराभवावर सकाळी सकाळी दिल्लीत बैठक घेत काँग्रेसने मंथन केले आणि महाराष्ट्रात त्याचे धक्के जाणवायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे. हा बिहार निवडणुकीचा साईड इफेक्ट तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्योच काँग्रेस प्रभारी
Nov 152 min read


बिहारमध्ये भाजप- जेडीयूच्या सत्ता समीकरणात महाराष्ट्रासारचा येणार ट्विस्ट
पटणा: नितीश कुमार एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. कारण बिहारमध्ये भाजपनंतर जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? हे पाहावं लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारीमुंड्या चित्त केलं आहे. ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयूनं बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बिहार निवडण
Nov 142 min read


बिहारमध्ये भाजपला बंपर यश; दिल्लीत हालचालींना वेग विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दमदार कामगिरी केली आहे. एनडीएकडे 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी आहे. बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होना दिसत आहे. विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या दोन शिलेदारांनी बिहारमध्ये विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सुपरहिट ठरली. मोदींनी त्यांच्या भाषणातून जंगलराजवरून लालू प्रसाद या
Nov 141 min read


निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजप सत्ता स्थापन करेल! - कुणाल कामरा
बिहार विधानसभा निवडुणुक 2025 च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातील जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता 206 जागाच्या दिशेने सुरू आल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यानंतर आता विरोधकांकडून एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे नेते संयज सिंह यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख
Nov 141 min read


दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर अजित पवार स्पष्टच बोलले अंजली दमानियांच्या मागणीलाही उत्तर
पुणे : पुणे जमिन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. अजित पवारा हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. दरम्यान अंजलि दमानिया यांच्या मागणीला दादांनी पुण्यात उत्तर दिले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार यावर देखील ते व्यक्त झाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युत
Nov 132 min read


बिहारनंतर आता बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी
मुंबई : बिहार निवडणुकी नंतर भाजपने आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान, भारतीय जना पक्षाने आज त्यांच्या मुंबई युनिटमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले. पक्षाने त्यांची शहरी रणनीती यशस्वी करण्यासाठी आणि तळागळातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली. राजेश शिरवाडकर, गणेश खापडकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांना नव
Nov 121 min read


नांदेडमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युतीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी; 50-50 चा फॉम्यूला ठरला
नांदेड : जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, समाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी संदर
Nov 121 min read
bottom of page