top of page


विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम आमचे नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन यंदा चांगलच गाजलं आहे. अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच तपाला आहे. राज्याला सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहूमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे. अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम होतो. यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा म
4 days ago1 min read


नृत्यांगना दिपाली विवाहित, दोन मुलांची आई
परिस्थितीमुळे निवडला कलाकेंद्राचा मार्ग; आरोपीचे संदीप गायकवाडचे राष्ट्रवादी कनेक्शन? आहिल्यानगर: जिल्हातील जामखेड येथील तपनेश्वर भागात राहणार्या आणि कला केंद्रात नृत्यांगनाचे काम करणारी दिपाली पाटील हिने दोन दिवसांपूर्वी जामखेडच्या खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, भाजपशी निगडीत असलेल्या संदीप गायकवाड याने दिपाली पाटील हिला सातत्याने लग्नाचा तगादा लावल्यानेच दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप तिची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
4 days ago2 min read


उद्यापासून विधीमंडळाचे नागपूरात हिवाळी अधिवेशन
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; स्थानिक स्वराज संस्थां निवडणुकांची रणधुमाळी, अधिवेशन ‘वादळी’ ठरणार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकर्यांचा असंतोष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्
4 days ago1 min read


कबुतरखान्याच्या वाद पुन्हा पेटणार? जैन मुनी निलेशचंद्र आक्रमक; आता कबुतररक्षक तयार करणार !
मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. कबुतरखान्यायासाठी जैन समुदाय आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोरक्षकांप्रमाणे आम्ही आता कबुतररक्षक तयार करणार असल्याचे ते म्हणाले. कबुतरखाना बंदीमुळे एक लाख कबुतरांना प्राण गमवावे लगल्याचंही ते म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया द
4 days ago2 min read


गोवा हादरले : मध्यरात्री नाईटक्लबमध्ये स्फोट, 23 जणांचा मृत्यू
सिलेंटरचा स्फोट, नाईटक्लबला आग, मृतांमध्ये 4 पर्यटकांचा समावे गोवा: मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण नाईट क्लक जळून खाक झाला. त्यात एकून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत:देखील मृतांच्या संख्येची पुष्टी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मृता
4 days ago1 min read


डॉक्टला मृत्यूस कारणीभूत ठरवत पित्यासह नातेवाईकांचा हॉस्पीटलसमोर आंदोलनाचा इशारा!
बीड: शहरातील गुरुदत्त हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या कु.संस्कृती बारगजे हिचा दि.3 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरच्या निश्क्रियतेमुळे सुविधांअभावी वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने संस्कृतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. निश्क्रिय डॉक्टर व त्यांची पाठराखण करणार्यांवर कठोर करावाईच्या मागणीसाठी मयत कु. संस्कृतीचे पिता संजय बारगजे यांनी हॉस्पीटलसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील पिंपळनेर येथील 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या
5 days ago1 min read


वनसंपदेच्या संवर्धनासाठी तलाठी कार्यालयासमोर अन्नत्याग!
आंदोलना चौथा दिवस; पदाचा गैरवापर करून उपाय योजनांचा विसर पडलेल्या वनकर्मचार्यावर कारवाईची मागणी बीड : तालुक्यातील वनअधिनियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. अवैध वृक्षतोड, अवैध लाकूड वाहतूक करण्यात येत असून राखीव वनक्षेत्रात अतिक्रमणाला वनविभागाच्या कर्मचार्यांकडूनच खतपाणी घालण्यात येत आहे. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर करणार्या वनरक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी अशोक जायभाय यांनी गोमळवाडा येथील तलाठी कार्यालयासमोर दि. 2 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील
5 days ago1 min read


तपोवनातील प्रस्तावीत प्रदर्शन केंद्राची निवीदा रद्द नाशिकमध्ये 15 हजार वृक्षारोपन करणार - मंत्री गिरीश महाजन
नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्ट्रोरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33
5 days ago1 min read


अंबानीवंर मोठी कारवाई; एक हजार कोटींची मालमत्ता जप्त!
मुंबई: अनिल अंबानी यांच्या अडणीच सतत वाढत चालल्या आहेत. ईडीने त्यांच्या विरोधातील कारवाई अधकि कडक करत आणखी 1120 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याआधीही ईडीने 1452 कोटी आणि 7500 कोटी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या हा संपूर्ण मामला रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि यश बँक यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूहावर सतत कारवाई होत आहे. नव्या कारवाई ईडीने 18 पेक्षा जास्त मालमत्ता, फिक्सड डिपॉझिट, बँक खाते आणि सूचिब
5 days ago2 min read


बीडच्या झेडपीतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
शिक्षणविभागात खळबळ यूडीआयडी कार्ड सादर न करणं भोवलं बीड: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्या लाटल्याचे प्रकरण सध्या राज्यीरातील जिल्हापरिषदांमध्ये गाज आहेत. नागपूर, नांदेड, बीड जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यातच काल शिक्षकांनी संपाचा इशारा दिला होता. शिक्षक संपाच्या तयारीत असतानाच बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीवर रुजू झालेल्
5 days ago2 min read


नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण; दिपाली पाठोपाठ संदीप गायकवाडही लॉजवर
आहिल्यानगर/ जामखेड: कल्याण येथील मूळ रहीवाशी नृत्यांगना दिपाली पाटील हिने जामखेड येथील साईलॉजवर गळफास घेवून आत्महत्य केली. या प्रकरणी दिपालीच्या कुटुंबीयांनी भाजपचा नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नगरसेवक संदीप गायकवाड यास अटक केली असून दिपालीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासामध्ये दिपालीच्या मृत्यूआधी तिच्या सोबत संदीप गायकवाडही साई लॉजवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. जामखेड पोलिसांनी दिलेल्या माह
5 days ago1 min read


महामानवाला अभिवादन! मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थणा, प्रधानमंत्री मोदींनीही वाहिली आदरांजली
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजालादिशा देतो. भारताची सार्वभौमता राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभारातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक
5 days ago2 min read


प्रियकराकडून लग्नाचा तगादा; जामखेडच्या कलाकेंद्रातील नृत्यांगनेची लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या
आहिल्यानगर: कलाकेंद्रावरील नृत्यांगना मैत्रिनींना बाहेर जाते म्हणून सांगूगेलेल्या नृत्यांगनाने शहरातील लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.4) घडली. कलाकेंद्रातील नृत्यांगनेच्या नादापाई धाराशिवमध्ये एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. गेवराईच्या गोविंद बर्गे यांनी नृत्यांगनेच्या घरासमोर स्वत:च्या चारचाकी गाडीमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यापूर्वी घडला होता. तसाच काहीसा प्रकार जामखेड (जि. आहिल्यानगर) येथे गुरुवारी (दि.4) घड
6 days ago2 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
6 days ago3 min read


रशिया- युक्रेन यद्धावर पीएम मोदी पुतिन यांची चर्चा, युद्धाला पुर्णविराम मिळणार?
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर
6 days ago1 min read


पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत; कल्याण डोंबिवलीत शिवसेना,भजापच्या एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी
कल्याण: निवडणुक आली की तिकीट किंवा उमदवारीसाठी घोडबाजार सुरू होतो. मात्र, कल्याण- डोबिवलीत पक्ष प्रवेशावरुन घोडबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे अमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्याच्या पक्षात जाण्यासाठी 2 ते 5 कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्यूत्तर भाजपने कल्याण जिल्हाध्यक्ष नुदू परब यांनी दिले. महापालिका
6 days ago1 min read


सुप्रीम कोर्टाकडून नागपूर खंडपीठाचा आदेश कायम; आदेशात तीन तारखांचा उल्लेख
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ दिसून आला आहे. बर्याच वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या अडचणी दिसून येत आहेत. काही नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली. नगापूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात त्यावर सुन
6 days ago2 min read


पंतप्रधान मोदींची घोषणा ; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा जागतिक राजनैतिक संबंधांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन शसंख्शस द्विपक्षीय चर्चा देखील हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. शिवाय संरक्षण आणि इतर क्षेत्रांसह भारज- रशिया भागीदारीचा एक नवा अध्याय देखील सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त
6 days ago3 min read


राणीच्याबागेत आणखी एका वाघाचा मृत्यू; महापालिका , प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दोन महिने लपवली माहिती
मुंबई : मुंबईकरांचं फिरण्यासाठी आवडतं ठिकाण असलेल्या भायखळ्यातील राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर प्राणी संग्रहालय प्रशासनाने माहिती जाहीर केली नव्हती. 17 नोव्हेंबरलाच शक्ती वाघाचा मृत्यू झाला होता. तसाच काहीसा प्रकार दुसर्या वाघाच्या बाबतीतही झाल्याची शंका आहे. भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर पालिक
7 days ago1 min read


मुंबईत माराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार, मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तरच मिळेल!
मुंबई: महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही, ते ही मुंबईत, विश्वास बसणार नाही. पण होय हे खरं आहे, मुंबईच्या उपनगरातील भाईंदर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माच्या नावे घेत तसेच जात समल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे. भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पात रवींद्र खरात हे फ्लॅट खरेदीसाठी गेले होते. मात्र, “मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तर
7 days ago1 min read
bottom of page