top of page


शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी कोणताच प्रस्ताव आलेला नाही- मंत्री बावनकुळे
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर महापौरपदावरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही महासपौरपद कोणाकडे जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नव्हती . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडीच वर्षेे महापौरपद मिळणार, अशा चर्चांनी राजधानीत वातवरण तापले होते. मात्र आता या विषयावर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “ बहुमत हे चंचल असतं, आज असतं उद्या नसतं” असे विधान करत मुंबईतील सत्तासमिकरण बदल
Jan 181 min read


..तर अशी आमदारकी मला नकोच, मी तिचा त्याग करेन सोलापूरात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यासमोरच प्रतिज्ञा
सोलापूर : सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे, हे मी अनेकदा बोललो आहे. मी जबाबदारीने सांगतो की, सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा केल्याशिवाय मी आमदारकीच्या निवडणुकीत मतं मागायला तुमच्या दारात येणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतो. मी माझ्या लोकांना दररोज पाणी देऊ शकत नसेल, तर मला अशी आमदारमी नको. मी माझ्या आमदारकीचा त्याग करेन, अशी प्रतिज्ञा भाजपचे आमदार दवेंद्र कोठे यांनी आज सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली. सोलापूर महापालिका निव
Jan 102 min read


अजित पवार- महेश लांडगे वादात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री मुख्यमंत्री फडणवीसांचा महेश लांडगेंना कानमंत्र
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात नेहमीच एक सल कायम राहिली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवल्याचं दिसून आलं आहे. एवढी विकासाची कामे करूनही पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी का नाकारलं आता अजित दादांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जोर लावला आहे. यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता थेट राज्याच्या सत्तेत एकत्र नांदत असलेल्या महायुती मित्रपक्ष भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. यात भोसरीचे आमदार महेश लांडग
Jan 102 min read


भाजप निवडणूक आयोग खिश्यात घालून फिरतय का?- नाना पटोलेंचा घणाघात
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपने लोकशाहीची हत्या केली असून, निवडणूक अयोगाला ते खिशात घेऊन फिरत आहेत का?” असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे केी, भाजपने उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जो डाव खेळला आहे, तो अत्यं
Jan 51 min read


शरद पवारांच्या खासदाराचा अजित दादांसोबत हेलिकॉप्टर प्रवास?
बीड: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज बीड दौर्यावर होते. शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशासकीय दौर्यामध्ये नियोजित कामे आटोपून उपमुख्यमंत्री पवार हेलीकॉप्टरद्वारे पुण्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोणवने अजित दादांसोबत हेलिकॉप्टरने रवाना झाल्याने चर्चांना उधान आले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकांची निवडणुक सुर
Jan 11 min read


वादावादी करून पक्षाच्या बाहेर पडलो नाही, भाजपला टक्कर कोणी देऊ शकतो तर काँग्रेसच आहे; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवदी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूूमिका मांडली. मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार, विजय वडेट्टीवार
Dec 26, 20251 min read


महाविकास आघाडी कायम, एकत्रित निवडणूक लढणार- जयंत पाटील
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली . त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील म्हण
Dec 26, 20251 min read


ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला, उद्या जाहीर घोषणा ! खासदार संजय राऊत यांचा ट्विट संदेश
मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला आहे. उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्राकर परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटवरून जाहीर केले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे, आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही पक्षप्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते
Dec 23, 20252 min read


विधानसभा निवडणुकीच्या निकालाचेच आकडे मशिनमध्ये सेट ! तेच आकडे.. त्याच मशिन.. तोच पैसा, किमान आकडे तरी बदलायला पाहिजे होते -संजय राऊत
राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्वाधिक नगरपरिषद, नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. याशिवाय बावनकुळे यांनी निकालाच्या आगोदर केलेल्या वक्तव्यानुसार कधी नव्हे त्या जागांवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. आणि घडलेही तसेच अद्यापर्यंत खातंही उघडू न शकणार्या ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालांवरून शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा
Dec 21, 20251 min read


पृथ्वीराज चव्हाणांचा अणखी नवा बॉम्ब; ...या दबावामुळेच नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर थांबवलं !
पुणे: अमेरिकन उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गोपनीय कागदपत्रे 19 डिसेंबरपर्यंत समोर येतील. त्यामध्ये भारतातील तीन आजी माजी खासदारांचा समावेश आहे, “ आसा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (दि.16) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ ऑपरेशन सिंदूर ’ कदाचित याच दबावामुळे थांबवले असल्याची शक्यता ही त्यांनी पुण्यात वर्तवली. पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल
Dec 16, 20251 min read


..अन्यथा असंसैधानिक उपमुख्यमंत्रिपद काढून टाका, खात्याच्या नावाने मंत्री ओळखला पाहिजे- उद्धव ठाकरे
नागपूर: हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्यांना वेगवेगळ्या मुद्दयांवरून कोंडीत पकडत आहेत. लाडकी बहीण, बिबट्यांचा उच्छात, शेतकरी कर्जमाफी याबाबत विरोधक सत्ताधार्यांना जाब विचारताना दिसत आहेत. याच हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नागपूरात पोहोचले आहेत. विधिमंडळाच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधार्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच विरोधी पक्षनेतेपदाच्या नेमणुकीवर
Dec 11, 20252 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?, दोन्ही शिवसेनेच्या नेत्यात फूटीचा कलगितूरा ; शिवसेना (शिंदे) चे 20 आमदार भाजपच्या वाटेवर, तर शिवसेना (उबाठाचे) 13 आमदार ठाकरेंची साथ सोडणार!
गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही बर्याच आमदारांसह बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घूतला होता. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यत आहे. शिवसेना
Dec 8, 20251 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
Dec 5, 20253 min read


राज्यातील मतदान प्रक्रियेत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशीनच फोडल्या !
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. अकलुज नगरपालिका निवडणुक प्रभाग 7 मध्ये उमदवाराच्या नवन्याने ईव्हिएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवारा
Dec 2, 20251 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 2, 20252 min read


सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक अयोगानं जवळपास 24 ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान आणि 20 डिसेंबर रोज
Dec 2, 20251 min read


हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा; बिहाराचा निकाल येऊन खूप दिवस झाले! नवीदिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी बिहारच्या निकालांचा उल्लेख केला. अनेक पक्ष त्यांच्या पराभवामुळे नाराज आहेत. पीएम मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. सोमवारपासून सुरू होणार्या अधिवेशनात सरकार 14 विधेयके सादर करू शकते असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले “ मित्रांनो या अधिवेशाना संसद देशासाठी काय
Dec 1, 20251 min read


राज्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक अयोगाचा निर्णय
मुंबई: राज्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना राज्य निवडणुक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुक प्रक्रियेबाबत दाखल झालेल्या याचिकेवर जिल्हा न्ययालयाचा निकाल येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगावसह दहा नगरपरिषदांमध्ये मतदार आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण
Nov 30, 20251 min read


राम खाडे हल्ला प्रकरण : आमदार धसांची ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्ट करा - महेबूब शेख
प्रकरणाची एसआयटी चौकशी, मास्टरमाईंड शोधण्याची मागणी बीड: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर बीड-आहिल्यानगर समीवेर मांदळी (दि.26) रोजी सायंकाळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोनांनी प्राणघातक हल्ला केला. याहल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले असून पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी खाडे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवत त्यांची इनोव्हा गाडी फोडली. याशिवाय सोबत असलेल्या तीन ते चार लोकांवरही हल्ला केला. राम खा
Nov 28, 20252 min read


महायुतीतील नाराजीनाट्यावर एकनाथ शिंदेयांचा खुलासा!
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे. भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडमुळे नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह
Nov 25, 20251 min read
bottom of page