top of page


भाजपचा शिंदे गटाला आणखी मोठा धक्का; शिवसेना मंत्र्याचा संताप
मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीच पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला असून, शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे, दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश केला आहे, यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच
Nov 20, 20251 min read


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यात चर्चा
50 मिनिटांच्या चर्चेत, एकनाथ शिंदेंनी मायुतीमधील आपबिती मांडली नवी दिल्ली: राज्यात सध्या स्थाकिन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक
Nov 19, 20252 min read


उपमुख्यमंत्री अजित पवारांना आधी आव्हान, एका दिवसात राजन पाटील, बाळराजे पाटील यांचा माफीनामा
सोलापूर: “अजित पवार कोणाचाही करा, अनगरकरांचा नाद करु नका ” असं म्हणत भाजप नेते राजन पाटील यांच्या मुलाने बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्या ज्येष्ठ पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला होता. बाळराजेंच्या या वक्तव्यांचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. दरम्यान, सं
Nov 19, 20252 min read


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप?; एकनाथ शिंदे दिल्ली दौर्यावर, राज्यात हालचालींना वेग!
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर क
Nov 19, 20252 min read


अनगर नगरपंचायत: उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; राजन पाटलांच्या सूनबाईच बिनविरोध नगराध्यक्षा
सोलापुर/मोहोळ: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (दि.18) झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिी आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या
Nov 18, 20252 min read


कल्याण-डोंबिवली पक्षांतर वादावरुन फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावले
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षप्रवेशाच्या राजकारणाने मंगळवारी (18 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप घडवला. कल्याण-डोंबिवली परिसरातील पक्षप्रवेशावरून तीव्र नाराजीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनच्या मंत्र्यांना सडेतोड उत्तर देत “ तुम्हीच सुरुवात केली ” अशा शब्दांत झापल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स
Nov 18, 20252 min read


चंद्रकांत खैरे च्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ आठ नऊ महिन्यांपूर्वीच 20 आमदार फुटीच्या मार्गावर होते
छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याने ही नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक विधान केले आहे. आठ नऊ महिन्यापूर्वी 20 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार होते असं खैरे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्य
Nov 18, 20252 min read


शिवसेनच्या मंत्र्याची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी! ऐन निवडणुकीत महायुतीला हादरे; नाराजी नसल्याचा बावनकुळेंचा दावा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीतही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसत आहेत. काही ठिकाणी शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची
Nov 18, 20252 min read


प्रभाग आरक्षणामुळे वरळीत भल्या-भल्यांचा हिरमोड भाजप शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग; उबाठा, मनसेच्या भुमिकने डाव पलटणार?
वरळी: दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आमदार असले तरी यंदा या विधानसभेत भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या विधानसभेत भाजपच्या वाट्याला तीन आणि शिवसेनेच्या वाट्याला तीन प्रभाग येण्याची शक्यता आहे तर उबाठाचे चार नगरसेवक असले तरी या विधानसभेत मनसेने ती प्रभागांमध्ये दावेदारी केली आहे. यंदा ठाकरेंची युती झाली असली तरी प्रभाग महिला आरक्षित झाल्याने मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कुणाला
Nov 18, 20252 min read


येवल्यात छगन भुजबळांना शह देण्यासाठी दोन दिग्गज एकत्र नवा प्रयोग शरद पवार, एकनाथ शिंदेचा पक्षाची युती
येवला : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवेसेना शिंदे गटाने युती केली आहे.खास भुजबळांना धोबीपिछाड देण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा) चे किशोर दराडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत. येवले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र
Nov 17, 20251 min read


बीडमध्ये राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आमदार प्रकाश सोळंकेचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बीड : आमदार प्रकाश सोळंके यांनी आ. धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या परभावासाठी धनंज मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव
Nov 17, 20251 min read


जातियवादी राजकारण करणार्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला- पंतप्रधान मोदी
सुरत: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने बंपर यश मिळवलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी गुजरात दौर्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जावून जातीवर आधारित भाषण देत होते. याद्वारे ते जातीयवादाचे विष पसरवत असत. त्यांना टात होते की यामुळे त्यांना यश मिळले, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उ
Nov 16, 20252 min read


नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का; लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. नांदेडमध्ये अजित पवार यांच्या पक्षात मोठ्या नेत्याने प्रवेश केला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हास्तरावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पक्षांतराचे पेव फुटले आहे. आपल्या पक्षात तिकीट म
Nov 16, 20252 min read


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. योगेश क्षिरसागरांचा भाजपात प्रवेश
छ.संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच 2012 च्या बीड नगरपालिका निवडणुकीत शुन्य आणि 2017 च्या निवडणुकीत 50 पैकी एक जागा जिंकणार्या भाजपला त्यावेळेसच्या निवडणुकीत दुर ठेवूनच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये तयारी सुरु केली होती. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय पक्षासमोर पर्याय नव्हता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाज
Nov 16, 20252 min read


आरक्षणामुळे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले!अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांना चिरडणार !!
महापालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. पाण्याविना जशी माशांची तडफड होते तशीच काहीशी तडफड या प्रस्थापित राजकीय घराण्यांची होऊ लागली आहे. आपल्या तलावतील पाणी संपले असे समजताच या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी शेजारी असलेल्या दुसऱ्यांच्या तलावात डुबकी मारून आपला राजकीय जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या आहेत असे सांगणारे हेच राजकीय नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त
Nov 16, 20253 min read


निवडणुका या पारदर्शी आणि मोकळ्या पद्धतीने व्हाव्यात- शरद पवार
पुणे : बिहार निवडणुकीमध्ये महायुतील प्रचंड बहुमत मिळाले. तर विरोधकांचा सुपडासाफ झाला आहे. निवडणुकांच्या निकालाबाबत विविध पातळ्यांवर वेगवेगळे विश्लषण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहार निवडणुकांच्या निकालाबाबत आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्या लोकांकडून मला असं फीडबॅक मिळाला की या निवडणुकीचे मतदान हे महिलांनी हातात घेतले होते. महिलां
Nov 15, 20252 min read


बिहार निवडणुकीच्या बंपर यशानंतर भाजपचा मोठा निर्णय, माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 243 पैकी 200 हून अधिक जागा मिळवण्यात एनडीएला यश आले आहे. मात्र, बिहार निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी भाजपाने मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी निलंबीत केले आहे. माजी केंद्रीय कंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि विधानांमुळे करण्यात आली आहे. या कारव
Nov 15, 20252 min read


बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?,...तर जित कर हारने वालों को..
बिहार विधानसभेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, रात्री उशीरा अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असून 89 जागांवर विजय त्यांनी मिळवला आहे. तर, त्यांचा मित्र पक्ष जेडीयू हा केवळ चार जागांनी त्यांच्या मागे आहे. जेडीयू ला 85 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुफडासाफ झाला असून तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 25 तर, काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपसोबत असलेल्या चिराग
Nov 15, 20252 min read


बिहार निवडणुक निकालाचे पडसाद : अखेर काँग्रेसची शरद पवार, उद्धव ठाकर गटाशी फारकत, ..मुंबई महापालिका स्वबळावर लढणार !
बिहार निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. ज्या जागा निवडून आल्या. त्यासाठी मोठी कसरत आणि संघर्ष करावा लागला. आता या पराभवावर सकाळी सकाळी दिल्लीत बैठक घेत काँग्रेसने मंथन केले आणि महाराष्ट्रात त्याचे धक्के जाणवायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे. हा बिहार निवडणुकीचा साईड इफेक्ट तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्योच काँग्रेस प्रभारी
Nov 15, 20252 min read


बिहारमध्ये भाजप- जेडीयूच्या सत्ता समीकरणात महाराष्ट्रासारचा येणार ट्विस्ट
पटणा: नितीश कुमार एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. कारण बिहारमध्ये भाजपनंतर जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? हे पाहावं लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारीमुंड्या चित्त केलं आहे. ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयूनं बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बिहार निवडण
Nov 14, 20252 min read
bottom of page