top of page


बिहारनंतर आता बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी
मुंबई : बिहार निवडणुकी नंतर भाजपने आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान, भारतीय जना पक्षाने आज त्यांच्या मुंबई युनिटमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले. पक्षाने त्यांची शहरी रणनीती यशस्वी करण्यासाठी आणि तळागळातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली. राजेश शिरवाडकर, गणेश खापडकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांना नव
Nov 121 min read


नांदेडमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युतीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी; 50-50 चा फॉम्यूला ठरला
नांदेड : जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, समाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी संदर
Nov 121 min read


निवडणूकांच्या तोंडावर राज्यात नवी आघाडी!करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदीच तोंडावर असताना करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी आज दि.11 (नोव्हेंबर) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन राजकीय पाठींब्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेव घेत कोर्टात खटला दाखल केल्याचे सांगितले आहे. राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां
Nov 112 min read


‘मतचोरी’ चे आणखी पुरावे, लवकरच जाहिर करणार- राहुल गांधी
भोपाळ: ‘लोकशाही आणि संविधानावर हल्ला’ होत असल्याचा दावा करत, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणुक आयोगावर आज (दि.9) पुन्हा एकदा निशाणा साधाला. अपल्याकडे आणखी पुरावे असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आठ मतांपैकी एक मत चोरले गेले: मध्य प्रदेश दौर्यावर असलेले राहुल गांधी यांनी पचमढी येथे माध्यमांशी बोलताना म्हणले की, “ मतचोरी स्पष्टपणे झाली आहे. पंचवीस लाख म
Nov 91 min read


...तर पार्थ पवार यांना कोणीही पाठीशी घालणार नाही, संजय शिरसाठ यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्या विषयी बोलावे; जरांगे पाटलांना धमकी गंभीर प्रकरण - आ. रोहित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याा आरोप झाला. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आपली भूमिका आज (दि.9) स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “ पार्थ पवार यांनी चूक केली असेल तर त्यांना पाठीशी घालण्याचे काम कोणीही करणार नाही. पण याचा प्रकरणी इतकी जलद कारवाई का, आम्ही आजवर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर
Nov 91 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घुमशान; उमेदवारांना करावी लागणार कसरत
गेल्या चार वर्षापासून प्रशासकराज अनुभवणार्या नागरी जनतेला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य निवडणुक आयेागाने मंगळवारी (दि.4 नोव्हेंबर) निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, उमेदवारांना प्रचारासाठी अवघे पाच दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यत पोहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव
Nov 81 min read


शेतकर्यांना सल्ले देणार्या अजित पवारांना फुकटात... परभणीतून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
शेतकर्यांना सगळच फुकटात कसं चालणार, म्हणणार्या अजित पवारांना हातपाय न हलवता फुकटात जमीन कशी मिळाली? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. परभणी येथे आज आयोजित शेतकरी संवाद कार्याक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे पुढे बोलताना राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. सरकारने पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमीन चोरत आहे. पार्थ पवारला मुख्यमंत्र्यांनी क्लिन चीट दिली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता कर्जमुक्ती नाही करायची मग कधी
Nov 81 min read


अजित दादांच्या राष्ट्रवादीत रुपाली विरुद्ध रुपाली! रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला, रुपाली ठोंबरेवर कारवाई होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं त्यांच्याच प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. रुपली पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध टीका केली होती. हेच प्रकरण रुपाली पाटील यांना भोवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या नोटिशीमध्ये रुपाली पाटील यांनी पक्षाची शिस्त मोडल्याचं म्हटलं आहे. ही नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस राज्य संघटनेचे सचिव संजय खोडके यांच्या सहीनं पाठवण्यात आली आह
Nov 81 min read


जमिन घोटाळ्याचे आरोप: अजित दादा तातडीने वर्षावर, मुख्यमंत्री फडणवीस, अजित दादामध्ये चर्चा?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटींचे बाजाभाव असणारी जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची 152 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ 500 रुपये मुद्रांक भरण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे, तर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन
Nov 72 min read


स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांचे बिगूल वाजले! बुधवार पासून आचारसंहिता, 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान; वळसे पाटलांनी तारीखच केली जाहिर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरुर च्या वतिने आयोजीत मेळाव्यात दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, नगरपरिषदेची निवडणुका सुरू असतानाच जिल्हापरिषच्या निवडणुका जाहिर होतील. माझी जी माहिती आहे त्या माहिती प्रमाणे साधारपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहिर होतील. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होईल. पाच नाव्हेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर
Nov 21 min read
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!
मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका घेतल्याने विरोधकांच्या एकजूटीचे चित्र एकीकडे दिसत आहे. तर दुसरीकडे स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी काँग्रेसने केल्याने महाविकास आघाडीच्या एकजुटीला धक्का लागला आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या काँग्रेसच्या या भूमिकेचा फायदा कोणाला होईल हे पालिका निवडणूक निकलानंतर जरी स्पष्ट ह
Oct 268 min read


मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!
देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.
Oct 242 min read


भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीलादिवाळी सणात चर्चेला उधान
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिवाळी भेटीची मोठी बातमी समोर आली आहे., ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता या भे
Oct 241 min read


दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे वारसाचा मुद्दा: धनंजय मुंडेंनीच मुंडे घराण्यात दरी निर्माण केली- जरांगे पाटील
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकिय वारसदारावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हूने प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट सल्ला दिला आहे की, अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ- बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका, तसेच दु
Oct 232 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मराठवाड्याच्या राजकारणाला कलाटणी?
जय भगवान महासंघाने ठोकला शड्डू; मुंडे बंधु-भगिणीं समोर आव्हाण! राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आणि मराठा समाज आमने- सामने आल्याचं चित्र आहे. याची सर्वाधिक तीव्रता मराठावड्यात दिसून येत आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्याची महाएल्गार सभा पार पडली, त्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मरा
Oct 231 min read


रवींद्र धंगेकरांची शिवसेना (शिंदे)पक्षातून हाकलपट्टी होणार?
पुण्यातील स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत. यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा आहे. हाकलपट्टी होणार असल्याची चर्चेनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रियास दिली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाही. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर
Oct 221 min read


मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधुसोबत लढणार नाही- भाई जगताप
अगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधुसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणू ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्व प्राप्
Oct 222 min read


करुणा शर्मा-मुंडेकडून पतीचं कौतुक; गोपीनाथ मुंडेचे खरे वारस धनंजय मुंडेच!
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात वादळ निर्माण करणार्या त्याच्या पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी आज चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले आहे. वारसा पोटातून नाही, तर विचारातून जन्माला येतो, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत. अशा शब्दात करूणा मुंडे यांनी भुजबळांच्या विधानाचे समर्थन केले. गोपीनाथ मुुंडे यांनी जसे जनतेत जाऊन आपले स्थान निर्माण केले, तसेच धनंजय मुंडे यांनीही कले, असे गौरोद्गारही करुणा मुंडे यांनी काढले. बीड येथे झालेल्या
Oct 222 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सारीपाटावर हालचालींना वेग!
धक्का, इनकमींग, पक्षप्रवेशाचे वारे; पक्षबल वाढविण्यासह टिकविण्याचे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्याने राजकी पक्षात हालाचालींना वेग आला आहे. पक्षीय बलासाठी महायुतीमध्येच घटक पक्षांना गळतीची धास्ती आहे. जोरदार इनकमिंगमुळे भाजपनेही सवत्या सुभ्याची हाक देत मुंबईत एकत्र तर राज्यात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या वक्तव्याने याला बळ मिळत असून जाणकारा
Oct 222 min read


शेतकर्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला...
बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान; सत्ताधार्यांकडून टीका महायुती सरकारने शेतकर्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकर्यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडलं, असे कडू यांनी म्हले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदसरीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संंभाजी महाराज हे त्यांच्या सासर्यांकडून मारले गले. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे. शोधल का?
Oct 202 min read
bottom of page