top of page


नितिश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन
नवीन मंत्रीमंडळातील 26 मंत्र्यांनीही घेतली शपथ पटणा: बिहारमध्ये आज नवीन एनडीए सरकार स्थापन झाले. पटनाच्या ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात जनता दल (संयुक्त) चे प्रमुख नितीश कुमार यांनी विक्रमी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी गोपनियतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील 26 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 14 आणि जेडीयू कोट्यातील 8 मंत्र्यांचा सामावेश आहे. 26 मंत्र्यां
Nov 20, 20252 min read


लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई भारताच्या ताब्यात !
नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कुख्यात शूटर आणि धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई वय ( 25) याला अट करून, अखेर अमेरिकेतून चार्टर्ड विमानाने भारतात आणण्यात आले. आत अनमोलला दिल्ली विमानतळावरून थेट पटियाला न्यायालयात उच्च सुरक्षेत हज केले जाणार असल्याची माहिती आहे. येथे एनआयए अनमोलची कोठडी मागणार आहे. अनमोल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा ( दि.12 ऑक्टोबर 2024) मुख्य कट रचणारा आहे. त्याच्याविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सिद्धू मूसेवाला या
Nov 19, 20251 min read


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप?; एकनाथ शिंदे दिल्ली दौर्यावर, राज्यात हालचालींना वेग!
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर क
Nov 19, 20252 min read


निवडणूक आयोगाच्या विरोधात रान उठवणार्या राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; न्यायमूर्तींसह सनदी अधिकारी, राजदूत मैदानात!
272 जणांचे खुले पत्र ,निवडणूक अयोगाला ‘ राहूल गांधी बदनाम करतायत’ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 लोक मैदानात उतरले आहेत. यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी, (यामध्ये 14 राजदुत), 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे. काँग्रेस अणि राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल थांबलेला नाही. त्यांनी या वर्षात तीनही अधिक पत्रकार परिषद घेऊन देशात मतचोरी होत असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्य
Nov 19, 20252 min read


अनगर नगरपंचायत: उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; राजन पाटलांच्या सूनबाईच बिनविरोध नगराध्यक्षा
सोलापुर/मोहोळ: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (दि.18) झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिी आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या
Nov 18, 20252 min read


ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उत्सवदिनी अलंकारीत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारांच्या हस्ते संपन्न
पुणे /आळंदी: ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव निमित्त्याने न्यू एज मीडिया पार्टनर ह्या जाहिरात संस्थेतर्फे अलंकारीत ज्ञानेश्वरीचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वांद्रे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित प्रकाशन सोहळ्यात देखण्या अश्या अलंकारिक ज्ञानेश्वरीचे प्रकाशन झाले. अलंकारीत ज्ञानेश्वरी हि अत्यंत देखणी, नव्या पिढीला आकर्षित करणारी, भेट देण्यासाठी उपयोगी ठरेल असे आशिष शेलार ह्या प्रसंगी म्हणाले. अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या अक्षरांचा
Nov 18, 20251 min read


म्हणूनच शिक्षकांना TET आवश्यक.
इयत्ता सहावीत शिकत असलेल्या चिमुकल्या विध्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अत्यंत संतापजनक आणि शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना दूर एखाद्या ग्रामीण भागात घडली नसून मुंबई शहराला खेटूनच असलेल्या वसई शहारात घडली. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचे अक्षरशः धिंडवडे निघाले. आशिका गौड नावाची केवळ १२ वर्षीय चिमुकली वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिकत होती. हे शिक्षण घेत असताना ती आपल्या आयुष्याची सुंदर अशी स्वप्ने रंगवत होती. आई.
Nov 18, 20252 min read


गॅस सिलिंडर होणार स्वस्त, भारताचा अमेरिकेसोबत एलपीजी करार
भारताने अमेरिकेसोबत एक वर्षाचा ऐतिहासिक एलपीजी आयात करार केल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री सिंग पुरी यांनी आज केली. हा करार उर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या आता अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजापेठेत पुरवठा स्थिर होईल आणि किमतींना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या करारानंतर भारतातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी होऊ शकतात, असे मानले जाते. कारण सरकार परवडणार्या इं
Nov 17, 20252 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक स्थगित होणार? सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग, सरकारला सुनावले खडेबोल .
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात संनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, 60 टक्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयेागाला इशारा दिला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे घटनापिठाने दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात असेल त
Nov 17, 20252 min read


शेजारच्या देशातून मोठी बातमी: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मानवेतविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना आता बांगलादेशच्या इंटरनॅशन
Nov 17, 20251 min read


जातियवादी राजकारण करणार्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला- पंतप्रधान मोदी
सुरत: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने बंपर यश मिळवलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी गुजरात दौर्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जावून जातीवर आधारित भाषण देत होते. याद्वारे ते जातीयवादाचे विष पसरवत असत. त्यांना टात होते की यामुळे त्यांना यश मिळले, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उ
Nov 16, 20252 min read


बंगलादेश, नेपाळ नंतर आत मेक्सिकोमध्येही जेन-झी रस्त्यावर
सोशल मिडियावरील बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये सुरू झालेल्या जेन-झी आंदोलनामुळे तिथे सत्तांतर झालं होतं. तरुणाईच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. नेपाळ प्रमाणेच बांगलादेश मध्येही जेन-झी आंदोलकांनी सत्तांतर घडवून आणलं. ही उदाहरणं ताजी असतानाचा आता मेक्सिकोमधील जेन-झी तरुणाई रस्त्यावर उतरली असून त्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. शनिवारी (ता.15) मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो तरूण जमले. त्यांनी हा
Nov 16, 20251 min read


संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटी रक्कम कोणाची? कंन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे आले समोर
संगमनेर(अहिल्यानगर) : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल एक कोटींची रक्कम जप्त केली होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू ओ. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करून काही ठिकाणी प्रचारालाही
Nov 16, 20251 min read


आरक्षणामुळे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले!अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांना चिरडणार !!
महापालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. पाण्याविना जशी माशांची तडफड होते तशीच काहीशी तडफड या प्रस्थापित राजकीय घराण्यांची होऊ लागली आहे. आपल्या तलावतील पाणी संपले असे समजताच या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी शेजारी असलेल्या दुसऱ्यांच्या तलावात डुबकी मारून आपला राजकीय जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या आहेत असे सांगणारे हेच राजकीय नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त
Nov 16, 20253 min read


निवडणुका या पारदर्शी आणि मोकळ्या पद्धतीने व्हाव्यात- शरद पवार
पुणे : बिहार निवडणुकीमध्ये महायुतील प्रचंड बहुमत मिळाले. तर विरोधकांचा सुपडासाफ झाला आहे. निवडणुकांच्या निकालाबाबत विविध पातळ्यांवर वेगवेगळे विश्लषण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहार निवडणुकांच्या निकालाबाबत आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्या लोकांकडून मला असं फीडबॅक मिळाला की या निवडणुकीचे मतदान हे महिलांनी हातात घेतले होते. महिलां
Nov 15, 20252 min read


बिहार निवडणुकीच्या बंपर यशानंतर भाजपचा मोठा निर्णय, माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 243 पैकी 200 हून अधिक जागा मिळवण्यात एनडीएला यश आले आहे. मात्र, बिहार निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी भाजपाने मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी निलंबीत केले आहे. माजी केंद्रीय कंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि विधानांमुळे करण्यात आली आहे. या कारव
Nov 15, 20252 min read


दिल्ली पाठोपाठ जम्मु-काश्मीर हादरलेनौगामा पोलिस ठाण्यात भीषण स्फोट, दोन पोलिस अधिकार्यांसह नऊ जणांचा मृत्यू
श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू- काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री श्रीनगरच्या नौगामा पोलिस ठाण्यात भीषण स्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या 2 पोलिस अधिकार्यांसह 9 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौगामा पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री 11:30
Nov 15, 20251 min read


बिहारमध्ये भाजप- जेडीयूच्या सत्ता समीकरणात महाराष्ट्रासारचा येणार ट्विस्ट
पटणा: नितीश कुमार एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. कारण बिहारमध्ये भाजपनंतर जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? हे पाहावं लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारीमुंड्या चित्त केलं आहे. ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयूनं बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बिहार निवडण
Nov 14, 20252 min read


बिहारमध्ये भाजपला बंपर यश; दिल्लीत हालचालींना वेग विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दमदार कामगिरी केली आहे. एनडीएकडे 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी आहे. बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होना दिसत आहे. विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या दोन शिलेदारांनी बिहारमध्ये विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सुपरहिट ठरली. मोदींनी त्यांच्या भाषणातून जंगलराजवरून लालू प्रसाद या
Nov 14, 20251 min read


निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजप सत्ता स्थापन करेल! - कुणाल कामरा
बिहार विधानसभा निवडुणुक 2025 च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातील जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता 206 जागाच्या दिशेने सुरू आल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यानंतर आता विरोधकांकडून एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे नेते संयज सिंह यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख
Nov 14, 20251 min read
bottom of page