top of page


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला ... तर आमदारकीचा राजीनामा देईल-आमदार प्रसाद लाड
जालना: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 30 मेपासून उपोषणाला सुरुवात करणार असून अंतरवाली सराटीतच हे आमरण उपोषण होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. मात्र, त्याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळातील आमदार प्रसाद लाड यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीतच लाड, जरांगे यांच्यात चर्चा झाली. ‘ अनेकदा माझे आणि मनोजदादांचे वाद झाले आहेत. पण आरक्षण मिळालं ते मनोजदादा
May 222 min read


डॉलर 100 रुपयांवर गेला तर पदाला साजेसा मोदींचा सत्कार करू!
नवीदिल्ली: देशातील वाढती महागाई, घसरता रुपया आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या उरोधिक पत्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. “ ज्या दिवशी एका डॉलरची किंमत 100 रुपये होईल, त्या दिवशी आम्ही दिल्लीत येऊन आपला स्वखर्चाने भव्य सत्कार करू, “ अशी खोचक मागणी सावजी यांनी पत्रातून केली आहे. यासाठी वेळ आणि तारीख द
May 221 min read


वाल्मिकगँगचा माज कायम; न्यायाधीशांसमोर उद्धट वर्तन
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील अरोपींची मुजोरी अजूनही कमी झालेला पाहायला मिळत नाही. आरोपींनी गुरुवारी(दि.21) कोर्टात केलेल्या उद्धट वर्तनाची चर्चा होती. कायद्याची कोणत्याही भीती नसलेले वर्तन कोर्टासमोर आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 जून रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत आरोपींच्या उद्धट वर्तनाने कोर्टाच्या आवारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा सर्व आरोप
May 221 min read


राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात ..
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवांडे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘ माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस ठाण्याचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरुन कसलाही पुरावा नसतना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयां
May 221 min read


ममता बॅनर्जी यांच्या पराभव आणि सुवेंदू अधिकारींच्या विजयाचा अयोगाच्या आकडेवारीतून खुलासा
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने पहिल्यांदाच राज्यात ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता काबीज केली. भाजपच्या विजयासह मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ममतादीदींच्या केलेल्या पराभवाची बरीच चर्च झाली. अधिकारी यांनी सलग दुसर्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला आहे. ममता बॅनर्जी यांना अपल्या पारंपारिक भवानीपूर मतदारसंघातून पराभव झाल्याने मोठा धक्का बसला. आता निवडणूक आयोगाकडील मतदानाची बुथनिहाय आकड
May 221 min read


आंदोलनापूर्वी जरांगे पाटील यांना मोठा धक्का; सहाकर्याविरोधात थेट ईडीकडे तक्रार
पांडूरंग तारक यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप, अजय बारस्कर महाराजांची ईडीकडे धाव मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा अरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. मात्र त्यांच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे पाटील आडचणीत अडकण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय पांडुरंग वसंतराव तारक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय (इडी) आणि आयकर विभागाकडे थेट लेखी तक्
May 222 min read


भारतात ‘कॉक्रोच’ ट्विटर अकाऊंड सस्पेंड अवघ्या चार दिवसात सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळा (कॉक्रोंच) प्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशात कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीने सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेत. इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन आणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या पोहोचली आहे, मात्र या पार्टीला आता
May 211 min read


पालघर अपघात प्रकरण: 12 मृतदेह रांगेत अंत्यदर्शनासाठी ठेवले, महिलांचा ह्रद्य पिळवटून टाकणारा टाहो
मुंबई : अहमदाबाद महामार्गावर सोमवारी धानिवरी येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी लोकांना घेऊन जाणार्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या ट्रकला एका कंटेनरने धडक दिली होती. यामध्ये साखरपुड्याला जात असलेले 100 जण जखमी झाले होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बापूगाव येथील लाखातपाड्यावर अक्षरश: स्मशानशांतता पसरली होती. काल दुपारी चार वाजता सायरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलाचे सर्व नातेवाईक बापूगावातून निघाले होते. मात्र गावातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावच त्यांच्
May 192 min read


स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रलय स्थापन करा- जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्या मागणीला काँग्रेस खासदाराचा पाठिंबा
आंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा आणि स्वतंत्र मराठा -कुणबी मंत्रालय स्थापन करा, अशी मागणी केली आहे. या मागणीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जरांगे पाटील यांची मागणी योग्य च असल्याचे म्हटले आहे. काृँग्रेसचे सरकार आणि विलासरावा देशमुख मुख्यमंत्री असताना स्वतंत्र अल्पसंख्याक मंत्रालय स्थापन करण्यात आले होत. त्याच धर्तीवर मराठा व कुणबी मंत्रालयाची मागणी करणे यात क
May 192 min read


रितनंद बलदेव एज्युकेशन फाऊंडेशन शैक्षणिक संस्थेला 15 एक्कर जमिन मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (19 मे) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अॅमिटी विद्यापीठाची मुळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण (ता. पनवेल, जि. रायगड) येथील पंधरा एकर जमीन देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात मान्यता देण्यात आली. रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या या अॅमिटी विद्यापीठांतर्गत 18 शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यास
May 191 min read


विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जाहिर केंद्रीय निवडणुक आयोगाची घोषणा; महाराष्ट्राला मिळणार 17 नवे आमदार
मुंबई : केंद्रीय निवडणूक अयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 25 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 1 जून अंतिम तारीख असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 4 जून अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे. तर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपा
May 191 min read


पराभवानंतर तृणमूल पक्षाला कोर्टाकडून दिलासा; फालटा विधानसभा निवडणुकीने एक आमदार वाढणार!
कलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत 15 वर्षापासूनची तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. काही नेत्यांनी उघडपणे पक्षांतर्गत राजकारणावर टीकास्त्र सोडले. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दाखल झाला. त्यांच्या संपत्तीचीही चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. ममता सरकारचे निर्णयही नव्या सरकारकडून बदलले जात असून काही नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. बंगालमध्ये नवे सरकार आल्यानं
May 192 min read


पुणे हादरलं: धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार पुण्यात बोकाळणार्या गुन्हेगारील बळ मिळतंय कुठून?
पुणे: आयटी हब, शिक्षणाचं माहेरघर आणि ‘ सेफ सिटी’ अशी ओळख असलेल्या पुण्यात मध्यरात्री एका धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या आणि हायप्रोफाइल मानल्या जाणार्या कोरेगाव पार्क परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख एका पार्टीदरम्यान झाली होती. पार्टी संपल्यानंतर आरेापीने “ घरी सोडतो” असा विश्वास देत महिलेला कारमध्ये बसवले. मात्र त्यानं
May 182 min read


इराणची अमेरिकेला धमकी; ..अन्यथा ओमान समुद्र अमेरिकन सैन्यासाठी स्मशानभूमी बनेल
इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही काळापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला असला तरी युद्ध पुर्णपणे संपलेलं नाही. इराणने आता अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. ‘ जर अमेरिका नौदलाने घेराबंदी हटवली नाही तर ओमान समुद्र अमेरिकेसाठी स्मशानभूमी ठरेल.’ इराणचे एक्सपीडियन्सी कौन्सिलचे सदस्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(आयआरजीसी) चे माजी कमांडर मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला लवकरात लवकर इराण बंदरांवरील नाकेबंदी हटवण्याचे आवाहन केले आहे. तसेच इराणी सैन्य
May 182 min read


राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा रद्द, अप्पर पोलिस महासंचालकांचा निर्णय ; 100 पैकी 80 प्रश्न एकाच पुस्तातून आल्याने कारवाई
पुणे: महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा अरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आता 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठांनी दिली आहे. राज्य राखीव दल (सीआरपीएफ) गट क्रमांक 5शनिवारी (दि.2) मे रोजी आयोजित करण्यात आलेल्
May 181 min read


हैद्रबाद गॅझेट प्रकरण उच्च न्यायालयामध्ये, त्यामुळे सातरा गॅझेट..! - मुख्यमंत्री फडणवीस ; जरांगे पाटील यांच्या इशार्या नंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
मुंबई : हैद्राबाद गॅझेट लागू करून आठ महिने लोटले असले तरी अद्याप प्रमाणपत्रांची वाटप झालेली नाही, अश्वासनानंतर अद्याप सातारा गॅझेट लागू झाले नाही, आरक्षण मागणी आंदोलन लढ्यातील मयतांच्या वारसांना नोकर्या नाहीत, सानुग्रह अनुदान नाही असे आरोप करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या इशारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा समाजसाठ
May 182 min read


एक गेला आता दूसरा तयार कतोय, जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेवर निशाना!मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीबाबतही खुलासा; दोघे ही आमचेच
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्तेनंतर मागिल महिन्यात पार पडलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीस पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुक निकालावरुन जरांगे पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यावर जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला. बीडच्या मस्साजोग (ता.केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्याकांडाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजप आमदार सुरेश धस यांनी
May 182 min read


अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! मराठा आरक्षण अमंलबजावणीसाठी 30 मे पासून उपोषण
जालना : सातत्याने आंदोलन करुनही शासन मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही, बलिदान देणार्या बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक अनुदानासह सरकारी नोकरी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून पुन्हा आंदालनाचा इशरा दिला आहे. सरकारने तत्काळ मागण्यांची सक्षम आंमलबजावणी करावी अन्यथा 30 पासून आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाचा इशार मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (दि.16) आंतरवाली सराटी येथे आयोजीत पत्रकार परिषद (बैठक) मध्ये दिला. मराठा आंदोलक मनोज जरा
May 162 min read


बीड हादरलं : गायराण जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घुन हत्या शिरुर पोलिसात अरोपींच्या विरोधात अनुसूचित जमाती कयद्यान्वये खुनाचा गुन्हा
बीड: राज्यभरातील गायराण जमिनींसाठी राज्य सरकार कायदे, योजना राबवत असले, तरी त्याची सक्षम, अमंलबजावणी होत नाही. गायराण जमिनी विषयी शासनाचे तकलादू धोरण अनेकवेळा गायराण धारकांच्या जीवावर बेल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातूनच शनिवारी (दि. 16) पाडळी (जि. बीड) येथील आदिवासी समाजाच्या गायराण धारक युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. शंकर बर्डे असे मयत तरुणाचे नाव आहे. गावशिवारातील गायराण जमिन मोकळी कर असे म्हणत गावातील काही गावगुंडांनी शंकर बर्डे यास पाच दिवसांपूर्वी शिवीगाळ करून
May 162 min read


धक्कादायक: नीट चा पेपर एनटीए मधूनच फुटला?
नीटचा पेपर कसा फुटला, नाशिक,पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणार्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांनी आता या दिशेने तपासाची सुत्रं फिरवली आहेत देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेबाबत पुन्हा एकदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच
May 152 min read
bottom of page