top of page


मुंबईतून झोपट्ट्या गायब होणार?
मुंबई: मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी पायभूत सुविधांच्या विस्तारची गरज, यावर केंद्र आणि राज्य सरपकार भर देत आहे. शहराला चांगल्या सुविधा आणि वाहतुकीची आवश्यकता आहे. तज्ज्ञांचेही एकमत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर वस्त्या आणि झोपडपट्ट्या ही एक मोठी समस्या आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर कडक टिप्पणी केली आहे. ज्यामुळे शहरात पसरलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्या हटवल्या जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्
Nov 132 min read


दिल्लीस्फोटात कोडवर्ड चा वापर: ‘दावत के लिए बिर्याणी तैयार..’ चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणा जसजया तपास करत आहेत तसतशी धक्कादयक माहिती समोर येणत आहे. याप्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे. स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला. दिल्ली स्फोटासाठी प्रामुख्याने अश कोडवर्डचा वापर केला ज्यामुळे कोणालाच संशय येणार नाही.दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले ‘दावत के लिए बिरयाण
Nov 121 min read


बिहारनंतर आता बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी
मुंबई : बिहार निवडणुकी नंतर भाजपने आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान, भारतीय जना पक्षाने आज त्यांच्या मुंबई युनिटमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले. पक्षाने त्यांची शहरी रणनीती यशस्वी करण्यासाठी आणि तळागळातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली. राजेश शिरवाडकर, गणेश खापडकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांना नव
Nov 121 min read


तिरुपती लाडूसाठी 250 कोटींचं बनावट तूप! फसवणूक प्रकरणी दिल्लीस्थीत अजय कुमार सुगंधला अटक
सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाच्या एसआयटीने केला पर्दाफाश तिरुपती बालाजी मंदीरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षापासून (2019-2024) तिरुमला तिरुपती देवस्थानला 250 कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय-एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डेआरीने खर्या दुधा
Nov 121 min read


दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्वाची माहिती समोर,आय 20 मध्ये डॉ. मोहम्मद उमर असल्याचा कयास ; दिल्ली पाठोपाठ, मुंबईत हाय अलर्ट
देशाची राजधानी दिल्लीत काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने हादरून गेली. ऐतिहसिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणार्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे 6:52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाची माहिती मिळताच पोल
Nov 112 min read


जम्मूचा डॉक्टर बनला ‘जैश’ चा दहशतवादी, पोलिसांना दिलेल्या टिपमुळे हाती लागलं 300 किलो आरडीएक्स
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीवरून 300 किलो आरडीएक्स, दोन एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नांव असून तो अनंतनाग येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर याने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए- मोहम्मद या दहशवादी संंघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर ये
Nov 101 min read


दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, 9 ठार 24 जखमी
नवी दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यासमोर जोरदार स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दोन्ही कारनेही पेट घेतला. त्यासोबतच आजूबाजूच्या वाहनांनीही पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले. स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोळ यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो जीव मूठीत घेऊन पळत होता. त्यामुळे या परिसरात एकच ताणव निर्माण झाला. या स्फोटात एकून 9 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्
Nov 102 min read


धक्कादायक! हिंद महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले
म्यानमारहून 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज हिंद महासागरात बुडाल्याची घटना घडली आहे. थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील हिंद महासागरात हे जहाज उलटले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर 10 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम मदतीला धावली. या दुर्घटनेनंतर शेकडो प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरम्यान, समुद्रात जहाज नेमकं कोणत्या कारणामुळे बुडाले, याचा शोध घेतला जात आहे. रेस्क्यू टीमने बुडालेल्या शेकडो लोकांचा शोध घेणे सुरू आहे. हे जह
Nov 91 min read


‘मतचोरी’ चे आणखी पुरावे, लवकरच जाहिर करणार- राहुल गांधी
भोपाळ: ‘लोकशाही आणि संविधानावर हल्ला’ होत असल्याचा दावा करत, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणुक आयोगावर आज (दि.9) पुन्हा एकदा निशाणा साधाला. अपल्याकडे आणखी पुरावे असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आठ मतांपैकी एक मत चोरले गेले: मध्य प्रदेश दौर्यावर असलेले राहुल गांधी यांनी पचमढी येथे माध्यमांशी बोलताना म्हणले की, “ मतचोरी स्पष्टपणे झाली आहे. पंचवीस लाख म
Nov 91 min read


हिंदीची सक्ती ते दुबार मतदार...राज ठाकरेंच्या नेतृत्वावार शिक्कामोर्तब
मतदार यादीतील दुबार नावामुळे विरोधकांनी केलेलं आंदोलन, मतदार याद्या स्वच्छ केल्या नाहीत तर निवडणुका होऊ देणार नाही! असा राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि पाठोपाठ निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका यामुळे राज ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका होऊ देणार! की EVM मशिन्स फोडण्याचे आदेश मिळणार! याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मागील चार महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता येणाऱ्या निव
Nov 94 min read


टॅक्सचा झोल? : पवारांच्या अडचणी वाढल्या!,पार्थ पवाराच्या कंपनीपाठोपाठ ;‘जिजाई’ बंगलाही वादात
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून अनेक अधिकार्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे कंपनीमधील भागिदार दिग्विजय पाटील, शितल तेजवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच सदर 300 कोटींच्या व्यवहारा
Nov 72 min read


स्वप्नपूर्ती..!; भारत विश्वविजेता...!!
शफाली, स्मृती मानधनाचा फलंदाजीतील झंझावात आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी ‘आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि ‘ आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताच्या या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा आनंतद अगदी दूरदरपर्यंत दुमदुमला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्शवत ठरणार्या या जेतेपदाने देशाच्या क्रिडा यशाच्या इतिहासात खर्या आर्थ
Nov 33 min read


मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!
देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.
Oct 242 min read


शेतकर्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला...
बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान; सत्ताधार्यांकडून टीका महायुती सरकारने शेतकर्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकर्यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडलं, असे कडू यांनी म्हले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदसरीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संंभाजी महाराज हे त्यांच्या सासर्यांकडून मारले गले. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे. शोधल का?
Oct 202 min read


शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यात नवा वाद, गोमुत्र शिंपुन शुद्धीकरण; खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक, पुन्हा असले प्रकार... पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शनिवार वाड्यात जाऊन पतित पावन संघटनेने आंदोलन केलं आहे. तसंच सदर जागा गोमूत्र शिंपडून पवित्र केल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झालं तरीही खपवून घेणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. पुण्याचे वैभव-
Oct 192 min read


बिहारमध्ये ऐन निवडणूकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का! मित्रपक्ष फुटला; झारखंड मुक्ती मोर्चाचा एकला चलोचा नारा
बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ऐन दिवाळीतच आघाडीत बिघाडीचे फटाके फुटले आहेत. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार असून सहा मतदारसंघामध्ये पक्षोच उमेदवार निवडणुक लढणार असल्याचे सांगितले. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी शनिवारी ही घोषणा केली. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान ह
Oct 181 min read


दहशवादी हल्ल्याची धमकी, तिरुपती हाय अलर्टवर यंत्रणांची मंदिर, न्यायालय परिसारात शोधमोहीम
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्हा शुक्रवारी दहशवादी धमकीने हादरला. दहशतवादी धमक्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी आयएसआय आणि माजी एलटीटीई दहशतवादी तिरुपतीच्या चार भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत आहेत आणि त्यांची तयारी करत आहेत असा धमकी देणारे ईमेल पाठवले. इमेलद्वारे धमकीनंतर, बॉम्ब शोध नाशक पथकाने तिरुपतीच्या
Oct 181 min read


अजित दादाच्या राष्ट्रवादीत गटबाजी उफळली!
इतिहास आठवावा, आम्हाला निष्ठा शिकवू नये; आमदार मुंडेच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेचा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यात विधानसभा निवडणूकांपासून काही अलबेल नसल्याचे वारंवार समोर आले आहे. पक्षांतर्गत नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलन उनं दूनं काढण्यासाठी संधीच मानली जात आहे. ओबीसी एल्गार सभेमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी काहींना विधानसभेत मदत केली, त्यामुळे ते आमदार झाले असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके, विजयराजे पंड
Oct 182 min read


नवी मुंबई विमानतळ! कोकण विक्रीचे आणखी एक पाऊल!!
अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पालघर येथील वाढवण बंदर,...
Oct 124 min read


राज्य सरकारचा अतिवृष्टी मदतीचा सुधारीत जीआर जारी
राज्यातील 347 तालुक्यांचा समावेश; डोंगरग्रस्त भागातील घरांना 10 हजार तर दुकानांना 50 हजार रुपयांची मदत जाहिर राज्यात झालेल्या...
Oct 101 min read
bottom of page