top of page


कर्तबगार आणि संवेदनशिल ‘दादा’ पर्व हरपले अजित दादा च्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज बुधवारी दि.28 जानेवारी 2026 बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. कर्तबगार, कर्तव्यकठोर आणि संवेदनशिल अशी महती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांची अचानक एक्झीट राज्यातील प्रत्येकांसाठी अश्वासनिय आहे. या भीषण अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे पार्थिव सकाळी घटनास्थळावरून बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणण्यात आले. अपघाताची बातमी वार्यासारखी देशभरात पसरली. अजित पवारांच्या चाहत्य
7 days ago2 min read


बारामतीत पाऊल ठेवताच शरद पवारांकडून विचारपूस अजितचं विमान कसं कोसळलं...! अजित पवारा यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीला येत असताना झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सध्या त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात ठेवण्यात आले आहे. पवार कुटुंबातील सगळे सदस्य दुपारी चार पर्यंत बारामतीत दाखल झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीमधील विमानतळावर उतरल्यानंतर अपघाताची माहिती घेतली. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर पवार कुटुंबियांनी शरद पवारयांना मुंबईतीलएका रुग्णालया
7 days ago2 min read


अजितदादा: कधी मध्यरात्रीचा खेळ, तर कधी 80 तासांचे सरकार !
आज 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला. राज्याचे दिग्गज नेते आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेले अजित पवार यांचे बारामतीजवळ एका दु:खद विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर एक शक्तीकेंद्र होत. ज्यांनी गेल्या 13 वर्षात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून विक्रमी शपथ घेऊन इतिहास रचला, डिसेंबर 2024 मध्येद सहाव्यांदा पदीार स्वीकारल्यानंतर, ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारमधील सर्वात मजबूत दुवा राहिले. 22 जूलै 1959 रोजी जन्म
7 days ago2 min read


अजित दादांचा अपघात नेमका कसा घडला? डिजीसीए ने दिली इनडिटेल माहिती; पहिला प्रयत्न फसला , गो-अराउंड केलं अन्..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाले आहे. आज सकाळी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती एअरपोर्ट येथे लँडिंगवेळी हा अपघात झाला. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबाबत प्राथमिक माहिती आता हळूहळू समोर येत आहे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेले चार्टर विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. सकाळी 8:1
7 days ago2 min read


मेडे, मेडे, मेडे अजित पवारांच्या विमानासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा बारामतीजळ भिषण अपघात होऊन पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून निघालेल्या या विमानात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. शेवटच्या क्षणी वैमानिकाने दिलेला ‘मेडे’ सिग्नल आणि लँडिंगचा अयशस्वी प्रयत्न, या दुर्घटनेमागील घडामोडींची सविस्तर माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी सकाळी मुंबई विमानतळावरुन बारामतीसाठी चार्टर्ड विमानाने उड्डाण घेतले होते. सुरुवातीला प्रवास पूर्णपणे सुरळीत सुरू होता. मात्
7 days ago2 min read


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन भिषण अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू; राज्यावर शोककळा, चाहत्यांच्या आश्रूंचा बांध फूटला
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती जल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारदौर्यावर होते. बारामतीच्या गोजुबावी येथे लँडिगदरम्यान त्यांच्या विमानाला भिषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार दौर्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी त्यांच्या पाच सहकार्यां समवेत खासगी विमानाने बारामतीच्या दिशेन निघाले होते. त्यांच्या खासगी विमानाने मुंबई एअपोर्टवरून सकाळी 7:00 वाज
7 days ago1 min read


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भिषण अपघात, बारामतीत लँडिगदरम्यान दुर्घटना
बारामती : जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती मध्ये ही घटना घडली आहे, बारामतीच्या गोजुबावी येथे विमानाचा ताबासुटल्याने लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यावेळी विमानातच होते काहीजन अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती नाही. अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले आहेत अजित पवार यांना दुखापत झाल्याची माहित
Jan 281 min read


प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमात मोठे बदल ; केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली: आपल्या हक्काचं घर व्हावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु वाढत्या महागाईमुळे अनेकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. सामान्य कुटुंबातील लोकांसाठी तर घर बांधणं किंवा घेणं मोठं स्वप्न असतं. घरासाठी ते आयुष्यभराची कमाई खर्च करत असतात. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकानं पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेतून शहरातील आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते. दरम्यान आता या पंतप्रधान आवास योजनेच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेत. केंद्र सरक
Jan 272 min read


उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार - संजय राऊत यांचा दावा
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष ब
Jan 272 min read


मुंबई-नवीमुंबई विमानतळाला जोडणार्या मेट्रो 8 मार्गाला मान्यता ; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाच निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत कंत्राटदारांची बिले अदा करण्यापासून शासकीय जमिनीच्या भाडे पट्टी कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीत मुबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडणार्या मेट्रो 8 ला मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई दि. बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग 8 चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे
Jan 272 min read


रुपूर शिवारातील हल्लेखोर बिबट्याचा वनविभागाला गुंगारा आधिवास निश्चिती नाहीच!, ट्रॅप कॅमेरे ‘नो इमेज्’ मोडमध्येच
बीड: बीडच्या रुपूर (ता. शिरुर कासार) शिवारात बुधवारी (दि.21) मणकर्णा शिवराम नेटके वय 55 वर्षे रा. कोळवाडी (ता. शिरुर कासार) यांच्यावर हल्ला करणार्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी अधिवास निश्चितीच्या उद्देशाने वनविभागाकडून घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, हल्ल्यानंतर बिबट्या घटनास्थळाकडे फिरकलाच नाही, त्यामुळे वनविभागाचे ट्रॅप कॅमेर ‘ नो इमेज’ मोडमध्ये राहिल्याने हल्लेखोर बिबट्याने चक्क वनविभागालाच गुंगारा दिल्याचे समोर आले आहे. रुपूर शिवारात कापुस वेचणी करणार
Jan 272 min read


आलोक सिंह हत्या प्रकरणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन
मुुंबई : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे आलेक सिंह असून ते विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते शनिवारी मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना ओंकार शिंदे याच्याशी त्यांचे भांडण झाले. त्यावेळी ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. पोटात खोलवर घाव झाल्याने प्रचंड रक्तस
Jan 272 min read


मंत्री गिरीश महाजनांच्या आडचणी वाढल्या? अॅड. प्रकाश आंबेडकरांचा माधवी जाधव यांना फोन
नाशिक: प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. प्रजास्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक माधवी जाधव या महिला कर्मचार्याने आक्षेप घेतला आहे. आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा करत माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच माझी नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेब आंबेडकर हे नराव संपू देणार नाह
Jan 262 min read


लाडकी बहीण योजने बाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! योग्य वेळी 2100 रुपये देणारच; सातार्यातून झेडपीच्या प्रचाराची सुरुवात
सातारा: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुराळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून आज प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वषाृत अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडुण आ
Jan 262 min read


नाशिकच्या पालकमंत्र्यांना प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांचा विसर! भाषणात नाव न घेतल्याने वनकर्मचारी महिलेचा संताप, अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी; मंत्री गिरीश महाजनांकडून दिलगिरी
नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण सभारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्हाचे पालमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना. वनविभागातील एका महिला कर्मचार्याने थेट त्यांना जाब विचारात भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. माधवी जाधव असे या महिला कर्मचार्याचे नाव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. पालकमंत्र्यांचे भ
Jan 262 min read


महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स मुल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पाचव्या स्थानी
मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ई-गव्हर्नन्स मूल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ५वा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील ९७ मंडळे, महामंडळे व प्राधिकरणांशी स्पर्धा करत, ई-गव्हर्नन्स श्रेणीतील विश्लेषणात मंडळाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. हे महत्त्वपूर्ण यश डिजिटल परिवर्तन, तंत्रज्ञानाधारित प्रशासन तसेच नागरिक-केंद्रित सेवा पुरविण्याबाबत मंडळाच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे राज्यातील सर्व भागधारक
Jan 261 min read


लातूरमध्ये काँग्रेसच्या झेडपी महिला उमेदवार पतीसह गायब! हळदी कुंकवला गेल्या, पण परतल्याच नाहीत; काँग्रेस पदाधिकार्यांचा भाजपवर अपहरणाचा आरोप
लातूर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लातूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवारोच अपहरण झाल्याच गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. औसा विधानसभा मतदारासंघाच्या निलंगा तालुक्यातील उनसूचित जमाती प्रवर्गाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे 24 जानेवारी रोजी अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम
Jan 261 min read


छत्रपती संभाजीनगरात आढळल्या दोन बांगलादेशी महिलां बीडबायपासच्या हॉटेल व्हाइट हाऊसवर एटीएसचा छापा
छत्रपती संभाजीनगर: शहरातील बीड बायपासवरील व्हाइट हाऊस लॉजिंग अॅन्ड बोर्डिंगमध्ये दोन बांग्लादेशी महिला मिळून आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने हॉटेलमालकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांत बुधवारी (21 जानेवारी ) गुन्हा दाखल केला आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस निरिक्षक राजेश मयेकर यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (19 जानेवारी) एटीएसला गोपनिय महिती मिळाली की, व्हाइट हाऊस लॉजिंग अॅन्ड बोर्डिंग येथे बांगलादेशी महिलांना थांबवून ठेवले आहे. पथकाने स
Jan 261 min read


पद्म पुरस्कार 2026 जाहीर; महाराष्ट्रात तीन पद्म विभूषण तर 11 पद्मश्री पुरस्कार
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन 2026 च्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांच्या घोषणेने संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. या वर्षीच्या यादीतील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे “ पीपल्स पद्म” या भावनेवर लक्ष केंद्रित करणे आहे. या वर्षी सरकारने त्या अज्ञात नायकांचा सन्मान करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, जे समाजाच्या सीमांत राहूनही बदलाची कहाणी लिहित आहेत. कर्नाटकचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अंके गौडा यांचे नाव या यादीत प्रथम आहे. साहित्य आणि शिणिातील त्यांच्या अतुलनीय य
Jan 252 min read


दुर्गम भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसांध्येला देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच देशसेवेत कर्तव्य बजावणार्या पोलीस कर्मचार्यांचाही राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असून, त्याचीही घोषणा करण्यात आली. नक्षलवाद्यांशी दोन हात करत दुर्गम भागात सेवा बाजावणार्या गडचिरोली पोलीस दलाच्या 31 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. प्रजास्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके
Jan 252 min read
bottom of page