top of page


भाजप निवडणूक आयोग खिश्यात घालून फिरतय का?- नाना पटोलेंचा घणाघात
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपने लोकशाहीची हत्या केली असून, निवडणूक अयोगाला ते खिशात घेऊन फिरत आहेत का?” असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे केी, भाजपने उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जो डाव खेळला आहे, तो अत्यं
Jan 51 min read


मुंबईच्या देवनारमध्ये अडीच कोटींची रक्कम सापडली, भरारी पथकाची कारवाई; दोन व्हॅनच्या तपासणीतनू रक्कम ताब्यात
मुंबई: राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून वाहतूकीसह राजकीय पक्षांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. निवडणुकांच्या हालचालींवर भरारी पथकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अशातच मुंबईतून मोठी घटना समोर आली आहे. भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रेाकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक अयोगाच
Jan 51 min read


भारत- अमेरिकेत पुन्हा तनाव; व्हेनेझुएलानंतर आता ट्रम्प यांचा भारताला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या ट्रम्प यांनी व्यापार आघाडीवर भारताला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर त्यावर कर आणखी वाढवता येऊ शकतात. ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी योचे कौतुक केले, त्यांना “ चांगला माणूस’ म्हटले. परंतु राष्ट्रीय हितसंबंध आणि व्यापार धोरणांच्या बाबतीत ते कोणतीही सवलत देणार नाही
Jan 52 min read


भारतीय महिलेची अमेरिकेत निर्घुण हत्या; मृतदेह घरी सोडून आरोपी भारतात फरार
अमेरिकेत नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान, एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षीय भारतीय महिला गोडिशा हिची निर्घुण हत्या करण्यात आली. मेरीलँडमधील एलिकॉट सिटीमध्ये डेटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक निकिता हिचा तिच्या माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर चाकूच्या अनेक खोल जखमा आढळल्या. धक्कादायक म्हणजे, आरोपीने हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल केली आणि संधी मिळताच भारतात पळून आला. या घटनेने भारतीय समुदायाला धक्का बसला आहे. निकिता गोडिशा मूळची भारतातील होती आणि
Jan 52 min read


लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रविंद्र चव्हाणांचे वादग्रस्त वक्तव्य
लातूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातुरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यास संबोधीत करताना रविंद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या बाबत वक्तव्य केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता स्व. विलासराव देशमुख यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लातुरमध्ये आज क
Jan 51 min read


नील सोमय्याच्या वार्डात अपक्ष उमेदवारास ठाकरे, पवारांचा पाठिंबा !
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हे मुलुंडच्या वार्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकउून उमेदवार देण्यात आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. वॉर्ड क्रमांक 107 ची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. मात्र, राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बालले जात होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश जाधव यांनी वॉर्ड 107 म
Jan 52 min read


जामखेड हादरलं; बाप-लेकाने गळफास घेवून जीवन संपवलेएकाच झाडाला, एकाच कापडाने घेतला गळफास, सर्वत्र हळहळ
आहिल्यानगर/ जामखेड: शहरात वडील आणि मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील नवीन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतला, त्याच मॅटच्या कपड्याने वडीलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कानिफनाथ ज्ञानदेव पवार वय 45 वर्षे व सचित कानिफनाथ पवार वय 16 वर्षे रा. आरोळे वस्ती जामखेड अशी आत्महत्या केलेल्या बाप लेकांची नावे आहेत. जामखेड शहरातील आरोळे वस्तीवर कानिफनाथ ज्ञानदेव पवार ह
Jan 41 min read


मुंबईत श्रेय चोरणारी टोळी, यात अबोल बालकांचाही समावेश- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला आज सुरूवात झाली. वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा उल्लेख अबोध बालके असा केला. तसेच इतरही अनेक मुद्यांवरून ठकारेंवर निशाना साधला. प्रचार सभेला संबोधीत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडला आहे, आज
Jan 42 min read


महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मुंबईत धक्का
मुंबई: महानगरपालीका निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गोरेगावमधील 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. उमेदवारी आणि पदांच्या वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा हा सामूहिक राजीनामा आहे. मुंबई गोरेगाव आणि दिंडोशी भागात विभागप्रमुखांसह 200 हून अधकि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या वादाचा मुख्य मुद्दा वार्ड क्रमांक 54 आहे, जो शिंदे गटाकडे होता. परंतु
Jan 41 min read


नगरपंचायत प्रशासनाकडूनच समाजिक न्याया च्या उद्देशाची अवहेलना? व्यवसायिक ‘पत्रा स्टॉल’ चा मुतारीसाठी वापर; समाजकल्याण, समाजिक न्याय विभागाच्या कारवाईकडे लक्ष
बीड: वंचति, शोषित आणि उपेक्षीत घटकाना संरक्षण व त्यांच्या उन्नतीच्या उद्देशाने शासनास्तरावरून 100 टक्के अनुदान तत्वावर लोकहिताच्या योजना राबवण्यात येतात. यामध्ये गटई कामगारांसाठी पत्रा स्टॉल च्या योजनेचा समावेश आहे. मात्र, बीडमधील शिरुरनगरपंचायत प्रशासनेच शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत पत्रा स्टॉल चक्क मुतारीसाठी वापरात आणल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गटई कमागारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देणे तसेच त्यांची आर्थिक उन्नती करणे या महत्वकांशी उद्देशाने शासनाच्
Jan 42 min read


ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा कायद्याच्या कचाट्यात?
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचनामा प्रसिद्ध करण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यासंनी शिवसेना भवनात एकत्रित येत ‘ मुंबईसाठी शिवशक्तीचा वचननामा’ मांडला. ‘ ठाकरेंचा शब्द ’ अशी टॅगलाईन असलेल्या या वचननाम्यामध्ये अनेक अश्वासने देण्यात आली आहेत. ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘ आरोपत्रा’ च्या माध्यमातून प्रहार केले. त्यानं
Jan 41 min read


मुंबईकर उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणार नाहीत- मंत्री बावनकुळे
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त वचननामा प्रकाशित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार, असा निर्धार त्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या वचननामावर भाजपने पहिली प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.“ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे मॉडेल उद्धव ठाकरे कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. फडणवीस यांनी मुंबईचे 2047 चे व्हिजन तयार के
Jan 41 min read


शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूनी केला संयुक्त ‘वचनामा’ प्रकाशित
मुंबई: मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातवरण तापले असतानाच आज (दि.4) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू संयुक्त वचननामा प्रकाशित केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी काही दिवसांचाच अवधी उरला असतानाच ‘ ठाकरे बॅ्रंंड’ प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना भवन ये
Jan 42 min read


मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं लवकरच लाव रे तो व्हिडिओ! बिनविरोध विजयी उमेदवारांच्या विरोधात पुरावे, कोर्टात जाण्याचा जाधव यांचा इशारा
मुंबई: राज्यातील 29 महानगरपालीका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज मागे घ्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखेारांची नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करणे प्रत्येक पक्षासमोर आव्हान होते. त्यात भाजपाने अनेक नाराजांची समजूत काढण्यास यश मिळवले. शिवाय अपक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात महायुतीचे 65 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. आता या उमेदवारांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे या उमे
Jan 31 min read


राज्यात भाजप सरकारमुळेच लोकशाहीला गालबोट; निवडणुकीत गुंडगिरी, धमक्या, ब्लॅकमेलिंगचा असुरी प्रयोग- संजय राऊत
मुंबई : राज्यात भाजप सरकारमुळे लोशाहीला गालबोट लागत आहे, तर राज्यातील महापालिका निवडणुकांत व मुंबईतील निवडणुकांत धमक्या, ब्लॅकमेलिंग दहशतीचे गैरप्रकार सुरूच आहेत. कल्याण- डोंबिवलीत मोठा गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप करत खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध मिरवणूकां विषयी त्यांनी सरकावर तीव्र टीका केली आहे. म्हणाले. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना पक्षाचे एकून 66 नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचेही दोन नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले
Jan 32 min read


विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या अडचणी वाढल्या, संजय राऊतांकडून व्हिडिओ व्हायरल.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप- शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना- मनसेमध्ये थेट लढत होत आहे. त्यासाठी या पक्षांमध्ये नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खासदार संजय राऊत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नार्वेकर यांनी उमेदवारांना धमक्या दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओच सोशल मिडियात पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर आणि माजी
Jan 31 min read


गुंडगिरीमुळे बिनविरोध 65 नगरसेवक झाले - इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर : एमआयम नेते इम्तियाज जलील यांनी आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमवर केलेल्या “ पैशांची दलाली” च्या आरोपांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. जलील यांनी जालन्यात मुख्यमंत्र्यांकडून एका युवतीचा बुरखा काढल्याच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला, याला निंदनीय कृत्य संबोधत कारवाईची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने केलेल्या टिप्पणीवरही त्यांनी आक्षेप घेतला. शिरसाट यांच्यावर पलटवार करताना जलील यांनी, “ खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार का?” असा
Jan 31 min read


मंगेश काळोखे हत्या प्रकरण, सुपारी देवूनच घडवली हत्या !
खोपोली : खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणात मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. अशातच आज नवव्या दिवशी त्यांच्या दोन्ही मुली आणि पुतण्या पहिल्यांदाच बोलता झाला असून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिवंगेत काळोखे यांच्या मुलींनीतर त्यांनाही मारण्याचा प्लॅन हल्लेखोरांचा होता असा दावा केला आहे. या दाव्यानंतर रागडमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच आता रागडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी मोठी माहिती समोर आणली आहे. त्यांनी या प्रकरणात आतापर्य
Jan 32 min read


बिनविरोध आलेले नगरसेवक आयोगाच्या रडावर! निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना सूचना
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छाननीनंतर अर्ज वैध ठरल्यापासून राज्यभरातून सत्ताधारी नेत्यांकडून तसेच यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येत आहेत. त्या पार्श्
Jan 32 min read


महापालिकां निवडणुक: बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार?
मुंबई: महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले. यात भाजपमधल्या नाराजांची संख्या अधिक होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, यातल्या बहुतेकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज घेतले. पण काही ठिकाणी नाराज मागे हटले नाहीत, त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये आध
Jan 21 min read
bottom of page